मुंबई - बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीर रित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील एमआयएमच्या दोन आमदारांची सही असलेले लेटरहेड जप्त केले आहेत. त्यावर बेकायदेशीर व देशविघातक कृत्य करणाऱ्या एमआयएम पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाला, असा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. या 'देशविघातक कृत्य करणाऱ्या आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांना तात्काळ अटक करा', अशी मागणी अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
त्या 'देशविघातक' आमदारांना तात्काळ अटक करा - अतुल भातखळकर - BANGLADESH CITIZENS
बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बेकायदेशीर व देशविघातक कृत्य करणाऱ्या एमआयएम पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाला, असा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. या 'देशविघातक कृत्य करणाऱ्या आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांना तात्काळ अटक करा' अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
![त्या 'देशविघातक' आमदारांना तात्काळ अटक करा - अतुल भातखळकर BANGLADESH CITIZENS](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9401515-633-9401515-1604314285157.jpg?imwidth=3840)
मुंबई - बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीर रित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील एमआयएमच्या दोन आमदारांची सही असलेले लेटरहेड जप्त केले आहेत. त्यावर बेकायदेशीर व देशविघातक कृत्य करणाऱ्या एमआयएम पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाला, असा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. या 'देशविघातक कृत्य करणाऱ्या आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांना तात्काळ अटक करा', अशी मागणी अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.