ETV Bharat / state

लोकसभेसाठी २ जागा द्या; रामदास आठवलेंची युतीकडे मागणी

युतीच्या जागावाटपात आरपीयला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे रामदास आठवले नाराज असल्याचे सांगितले जात आहे. आधी त्यांनी एका जागेची मागणी केली होती. पण, आता ते दोन जागांची मागणी करत आहेत.

author img

By

Published : Feb 25, 2019, 6:50 PM IST

रामदास आठवले

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांची युती जाहीर झाली आहे. पण, या युतीत रामदास आठवलेंना एकही जागा न दिल्याने आठवलेंनी आपली नाराजी जाहीर केली आहे. लोकसभेसाठी आपल्याला २ जागा द्याव्यात, अशी मागणी आठवलेंनी युतीकडे केली आहे.

युती करताना रामदास आठवलेंना सांगण्यात आले नाही. त्यामुळे रिपाइं कार्यकर्ते आणि दलित समाजात नकारात्मक चर्चा होत असल्याचे आठवले म्हणाले. आम्हाला न विचारता युती झाली असली तरी मी नाराज नाही. युतीत जागा मिळाल्या नसल्या तरी आमचा पाठिंबा युतीला असेल, असे आठवलेंनी सांगितले. आठवलेंनी आरपीआयच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. यात युतीकडे दोन जागा मागाव्यात असा ठराव झाला आहे.

राज्यात आम्हाला लोकसभेच्या २ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका आम्ही २०१४ पासून मांडतो आहोत. रिपाइंला निवडणूक चिन्ह मिळवायचे असेल, तर २ खासदार निवडणून येणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला २ जागा पाहिजेत अशी भूमिका आठवलेंनी मांडली. आठवले म्हणाले, की आम्ही मोठा धोका घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. शिवशक्ती-भीमशक्ती युती केली. पण, या युतीत आम्हाला हरणारी साताऱ्याची जागा देण्यात आली.

undefined


आता आमच्या कार्यकारणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दक्षिण अथवा ईशान्य मुंबईतील जागा सोडावी. भाजपने राज्यात लातूर, मटेक, सोलापूर यापैकी एक जागा आम्हाला सोडावी, असे आठवले म्हणाले.

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांची युती जाहीर झाली आहे. पण, या युतीत रामदास आठवलेंना एकही जागा न दिल्याने आठवलेंनी आपली नाराजी जाहीर केली आहे. लोकसभेसाठी आपल्याला २ जागा द्याव्यात, अशी मागणी आठवलेंनी युतीकडे केली आहे.

युती करताना रामदास आठवलेंना सांगण्यात आले नाही. त्यामुळे रिपाइं कार्यकर्ते आणि दलित समाजात नकारात्मक चर्चा होत असल्याचे आठवले म्हणाले. आम्हाला न विचारता युती झाली असली तरी मी नाराज नाही. युतीत जागा मिळाल्या नसल्या तरी आमचा पाठिंबा युतीला असेल, असे आठवलेंनी सांगितले. आठवलेंनी आरपीआयच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. यात युतीकडे दोन जागा मागाव्यात असा ठराव झाला आहे.

राज्यात आम्हाला लोकसभेच्या २ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका आम्ही २०१४ पासून मांडतो आहोत. रिपाइंला निवडणूक चिन्ह मिळवायचे असेल, तर २ खासदार निवडणून येणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला २ जागा पाहिजेत अशी भूमिका आठवलेंनी मांडली. आठवले म्हणाले, की आम्ही मोठा धोका घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. शिवशक्ती-भीमशक्ती युती केली. पण, या युतीत आम्हाला हरणारी साताऱ्याची जागा देण्यात आली.

undefined


आता आमच्या कार्यकारणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दक्षिण अथवा ईशान्य मुंबईतील जागा सोडावी. भाजपने राज्यात लातूर, मटेक, सोलापूर यापैकी एक जागा आम्हाला सोडावी, असे आठवले म्हणाले.

Intro:लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले राज्यात रिपाई साठी 2 जागेची भाजपा शिवसेना युती कडून अपेक्षा करणार.



भाजपा आणि शिवसेना युती नुकतीच अमित शहा यांनी जाहीर केले तेंव्हा रिपाई ला ना बोलावता युती जाहीर करून आमच्या समाजात व रिपाई कार्यकर्त्यात आमच्या विषयी नकारात्मक चर्चा करण्याची संधी दिलीया गेली. आम्हाला न विचारता युती झाली असली तरी आम्ही नाराज नाही. आमचा पाठिंबा बीजेपी व शिवसेनेला आहे. आमच्या आजच्या पक्ष्यांच्या कार्यकारिणीत मागण्या अश्या आहेत. राज्यात आम्हाला लोकसभेसाठी 2 जागा हव्या आहेत त्या दोघांनी विभागून दयावेBody:लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले राज्यात रिपाई साठी 2 जागेची भाजपा शिवसेना युती कडून अपेक्षा करणार.



भाजपा आणि शिवसेना युती नुकतीच अमित शहा यांनी जाहीर केले तेंव्हा रिपाई ला ना बोलावता युती जाहीर करून आमच्या समाजात व रिपाई कार्यकर्त्यात आमच्या विषयी नकारात्मक चर्चा करण्याची संधी दिलीया गेली. आम्हाला न विचारता युती झाली असली तरी आम्ही नाराज नाही. आमचा पाठिंबा बीजेपी व शिवसेनेला आहे. आमच्या आजच्या पक्ष्यांच्या कार्यकारिणीत मागण्या अश्या आहेत. राज्यात आम्हाला लोकसभेसाठी 2 जागा हव्या आहेत त्या दोघांनी विभागून दयावे



एक तर मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे होते. राज्यात आम्हाला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका आम्ही 2014 पासून मांडतो आहोत. रिपाई ला जर मान्यता मिळवायचे असतील तर 2 खासदार निवडून आले तर रिपाई ला चिन्ह मिळणार आहे. आम्ही एवढे मोठे धोखा घेऊन ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही शिवशक्ती भीमशक्तीत आलो. तर आम्हाला पडणारी जागा साताऱ्याची देण्यात आली. या अगोदर मला राज्यसभा ही भाजप च्या खात्यातून देण्यात आली.आणि लोकसभा शिवसेना खात्यातून देण्यात आली होती. आता आमच्या कार्यकारणीचा ठराव मंजूर करण्यात आला की लोकसभा निवडणूकित शिवसेनेने मुंबईत दक्षिण अथवा ईशान्य मुंबईतील जागा सोडावी व भाजपा ने राज्यात लातूर ,रामटेक, सोलापूर यापैकी एक जागा आम्हाला सोडावी असे आमच्या मागण्या आहेत. यावेळी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.