ETV Bharat / state

महाराष्ट्रावरील संकट दूर होऊ दे, अमृता फडणवीस यांची बाप्पाकडे प्रार्थना

अमृता फडणवीस म्हणाल्या, बाप्पांकडे मी हीच मागणी केली की, राज्यातील जनतेला सुख लाभो, ते आनंदित राहोत. यासोबतच मागील काही दिवसात राज्यात पूर परिस्थितीमुळे संकट आलेले आहे, ते संकट लवकर दूर होऊन राज्यातील जनता पुन्हा एकदा आनंदी आणि सुखी होवो.

author img

By

Published : Sep 2, 2019, 5:57 PM IST

अमृता फडणवीस यांची बाप्पाकडे प्रार्थना

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास या बंगल्यावर गणपती बाप्पाचे सकाळी मोठ्या उत्साहात आगमन झाले. बाप्पाच्या आरतीनंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाराष्ट्रावरील पुराचे आणि इतर संकटे दूर होऊ दे, अशी मी प्रार्थना केली.

अमृता फडणवीस यांची बाप्पाकडे प्रार्थना

अमृता फडणवीस म्हणाल्या, बाप्पांकडे मी हीच मागणी केली की, राज्यातील जनतेला सुख लाभो, ते आनंदित राहोत. यासोबतच मागील काही दिवसात राज्यात पूर परिस्थितीमुळे संकट आलेले आहे, ते संकट लवकर दूर होऊन राज्यातील जनता पुन्हा एकदा आनंदी आणि सुखी होवो.

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास या बंगल्यावर गणपती बाप्पाचे सकाळी मोठ्या उत्साहात आगमन झाले. बाप्पाच्या आरतीनंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाराष्ट्रावरील पुराचे आणि इतर संकटे दूर होऊ दे, अशी मी प्रार्थना केली.

अमृता फडणवीस यांची बाप्पाकडे प्रार्थना

अमृता फडणवीस म्हणाल्या, बाप्पांकडे मी हीच मागणी केली की, राज्यातील जनतेला सुख लाभो, ते आनंदित राहोत. यासोबतच मागील काही दिवसात राज्यात पूर परिस्थितीमुळे संकट आलेले आहे, ते संकट लवकर दूर होऊन राज्यातील जनता पुन्हा एकदा आनंदी आणि सुखी होवो.

Intro:महाराष्ट्रावरील संकट दूर होऊ दे, अमृता फडणवीस यांनी केली गणपती बाप्पाकडे प्रार्थना

mh-mum-01-amruta-fadanvis-121-7201153

(हा १२१ mojo वर पाठवला आहे)

मुंबई, ता. २ :

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास या बंगल्यावर गणपती बाप्पाचे सकाळी मोठ्या उत्साहात आगमन झाले त्यानंतर आरती नंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाराष्ट्रावरचे पुराचे आणि इतर संकट आलेले आहेत ते दूर होऊ दे अशी मी प्रार्थना गणपती बाप्पाकडे केली असल्याची माहिती दिली.
अमृता फडणवीस म्हणाल्या, बाप्पांकडे मी हीच मागणी केली की, राज्यातील प्रत्येक जनतेला सुख लाभो, ते आनंदित राहोत. आणि मागील काही दिवसात राज्यावर पूर परिस्थितीमुळे संकट आलेले आहे ते संकट लवकर दूर होऊन राज्यातील जनता पुन्हा एकदा आनंदी आणि सुखी होऊ अशी मागणी आणि प्रार्थना आपण गणपती बाप्पा कडे केली असल्याचेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.
Body:महाराष्ट्रावरील संकट दूर होऊ दे, अमृता फडणवीस यांनी केली गणपती बाप्पाकडे प्रार्थनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.