ETV Bharat / state

जेट एअरवेजच्या संतप्त कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

गेल्या चार महिन्यापासून या कामगारांचे वेतन रखडलेले आहे. कंपनी कार्यरत नसताना देखील कामगार कामावर येतात, परंतु त्यांना वेतन मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

author img

By

Published : May 3, 2019, 3:10 PM IST

जेट एअरवेजच्या संतप्त कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

मुंबई - आर्थिक मंदीमुळे जेट एअरवेज ही कंपनी डबघाईला येऊन बंद पडली आहे. या कंपनीत काम करणारे २० हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकाने मदत करावी या मागणीसाठी कामगार हे आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. मंत्रालयात जाऊन आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे, जेट एअरवेजच्या कर्मचाऱयांनी सांगितले.

जेट एअरवेजच्या संतप्त कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

गेल्या चार महिन्यापासून या कामगारांचे वेतन रखडलेले आहे. कंपनी कार्यरत नसताना देखील कामगार कामावर येतात, परंतु त्यांना वेतन मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने कंपनीकडे लक्ष द्यालावे व या कंपनीला मदत करावी यासाठी कामगार आझाद मैदानात आले आहेत व आपला रोष व्यक्त करत आहेत.

जेट एअरवेज कंपनी २०१० पासून आर्थिक संकटात सापडली आहे. नरेश गोयल यांनी सुरू केलेल्या जेट एअरवेज कंपनीने अडीच दशके विमानसेवा दिली. रोज १२३ विमान उडविणारी ही कंपनी काही या महिन्यापासून फक्त पाचच विमान उडवत होती. कंपनीतील कामगारांचेही पगार काही महिन्यापासून रखडलेले आहेत. अखेर काही दिवसापूर्वीच ही कंपनी बंद पडली, अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे या कंपनीत अनेक वर्षापासून काम करणारे कामगार संतप्त झालेले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह निर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे ही कंपनी सरकारने किंवा इतर कंपनीने आपल्या ताब्यात घ्यावी व याची सेवा पुन्हा सुरू करावी यासाठी सरकारकडे मागणी करण्यासाठी सर्व कामगार आजाद मैदान येथे आंदोलनासाठी आले आहेत.

मुंबई - आर्थिक मंदीमुळे जेट एअरवेज ही कंपनी डबघाईला येऊन बंद पडली आहे. या कंपनीत काम करणारे २० हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकाने मदत करावी या मागणीसाठी कामगार हे आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. मंत्रालयात जाऊन आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे, जेट एअरवेजच्या कर्मचाऱयांनी सांगितले.

जेट एअरवेजच्या संतप्त कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

गेल्या चार महिन्यापासून या कामगारांचे वेतन रखडलेले आहे. कंपनी कार्यरत नसताना देखील कामगार कामावर येतात, परंतु त्यांना वेतन मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने कंपनीकडे लक्ष द्यालावे व या कंपनीला मदत करावी यासाठी कामगार आझाद मैदानात आले आहेत व आपला रोष व्यक्त करत आहेत.

जेट एअरवेज कंपनी २०१० पासून आर्थिक संकटात सापडली आहे. नरेश गोयल यांनी सुरू केलेल्या जेट एअरवेज कंपनीने अडीच दशके विमानसेवा दिली. रोज १२३ विमान उडविणारी ही कंपनी काही या महिन्यापासून फक्त पाचच विमान उडवत होती. कंपनीतील कामगारांचेही पगार काही महिन्यापासून रखडलेले आहेत. अखेर काही दिवसापूर्वीच ही कंपनी बंद पडली, अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे या कंपनीत अनेक वर्षापासून काम करणारे कामगार संतप्त झालेले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह निर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे ही कंपनी सरकारने किंवा इतर कंपनीने आपल्या ताब्यात घ्यावी व याची सेवा पुन्हा सुरू करावी यासाठी सरकारकडे मागणी करण्यासाठी सर्व कामगार आजाद मैदान येथे आंदोलनासाठी आले आहेत.

Intro:
संतप्त जेट एअरवेज कंपनी कामगार आझाद मैदानात

आर्थिक मंदीमुळे एअरलाइन्स कंपनी जेट एअरवेज ही कंपनी डबघाईला येऊन बंद पडली आहे .त्यामुळे या कंपनीत काम करणारे वीस हजार कर्मचारी बेरोजगार झालेले आहेत .त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे .त्यामुळे जेट एअरवेज कंपनीतील कामगार कंपनीला सरकारने मदत करावी व चालू करावी अशा विविध कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मोठ्या संख्येने आझाद मैदान येथे आंदोलनासाठी आलेले आहेत .व ते संतप्त होऊन मोठ्या संख्येने आलेले कामगार मंत्रालयात जाण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत व आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत असे जेट एअरवेज कर्मचा-यांनी सांगितले.


Body:जेट एअरवेज या कंपनीतील मोठ्या संख्येने संतप्त कामगार आझाद मैदान येथे आलेले आहेत व आपल्या समस्या मांडण्यासाठी आपल्या मागण्या मांडण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन करत आहे. गेल्या चार महिन्यापासून या कामगारांचा पगार रखडलेला आहे तरीही कंपनी कार्यरत नसताना देखील हे कामगार कामावर येतात परंतु त्यांना पगार मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागलेली आहे .त्यामुळे संतप्त कामगार सरकारने याकडे कंपनीकडे लक्ष घालावे व या कंपनीला मदत करावी यासाठी कामगार आझाद मैदानात आले आहेत व आपला रोष व्यक्त करत आहेत.


Conclusion:जेट एअरवेज कंपनीवर 2010 पासून आर्थिक संकट आलेला आहे .नरेश गोयल यांनी सुरू केलेल्या जेट एअरवेज कंपनी ला अडीच दशके लाखो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला आहे. 2010 नंतर या कंपनीला काही कारणास्तव आर्थिक टंचाई निर्माण झाली .त्यामुळे या कंपनीचा फार नुकसान झालं .मागील काही वर्षांपासून 123 विमान रोज उडविणारी ही कंपनी काही या महिन्यापूर्वी फक्त पाच विमान उडवू लागली होती. यावरून लक्षात येईल की ही कंपनी किती आर्थिक संकटात होती. त्यामुळे या कंपनीतील कामगारांचेही पगार काही महिन्यापासून रखडलेले आहेत अखेर काही दिवसापूर्वीच ही कंपनी बंद पडली अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे या कंपनीत अनेक वर्षापासून काम करणारे कामगार संतप्त झालेले आहेत. त्यांचा उदरनिर्वाह निर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे ही कंपनी सरकारने किंवा इतर कंपनीने आपल्या ताब्यात घ्यावी व याची सेवा पुन्हा सुरू करावी यासाठी सरकारकडे मागणी करण्यासाठी सर्व कामगार आजाद मैदान येथे आंदोलनासाठी आले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.