ETV Bharat / state

Central Railway : अखेर एक तासाच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे सुरु, प्रवाशांची पायपीट

author img

By

Published : Oct 6, 2022, 4:57 PM IST

Central Railway : अखेर एक तासांच्या खोळंबानंतर मध्य रेल्वे सुरु झाली ( Central Railway started After an hour ) आहे. मात्र प्रवाशांची रेल्वे ट्रेकवर पायपीट करायला लागल्यानंतर ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला ( passengers on railway tracks ) आहे. १२ वाजून ४० मिनिटांपासून मध्य रेल्वेच्या करी रोड पासून ते छत्रपती शिवाजी छत्रपती टर्मिनस दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन एकाच रांगेत उभ्या राहिल्या होत्या. परिणामी जनता वाट पाहून कंटाळली.

Local Started After An Hour
मध्य रेल्वे सुरु

मुंबई : Central Railway : अखेर एक तासांच्या खोळंबानंतर मध्य रेल्वे सुरु झाली ( Central Railway started After an hour ) आहे. मात्र प्रवाशांची रेल्वे ट्रेकवर पायपीट करायला लागल्यानंतर ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला ( passengers on railway tracks ) आहे. १२ वाजून ४० मिनिटांपासून मध्य रेल्वेच्या करी रोड पासून ते छत्रपती शिवाजी छत्रपती टर्मिनस दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन एकाच रांगेत उभ्या राहिल्या होत्या. परिणामी जनता वाट पाहून कंटाळली.

मध्य रेल्वे सुरु

रेल्वे रुळावरून प्रवाश्यांची पायपीट : रेल्वे रुळावरून सीएसएमटीकडे अखेर प्रवाश्यांनी रेल्वे रुळावरून पायी सुरू केली होती निघाले. रेल्वेच्या नेहमीच्या ह्या ट्रेन लेटमुळे जनता मात्र वैतागली आहे. रेल्वेच्या तिन्हीमार्गावर दररोज ट्रेन अचानक थांबते, उशीरा धावते, कुठे तांत्रिक बिघाड झाला तर तिथून मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांना विचारले असता कोणताही मोठा बिघाड नसल्याचे त्यांनी १२.४३ मिनिटांनी फोनवर संपर्क केला असता सांगितले. मात्र आजचा अडथळा मोठा होता. याची कल्पना त्यांना आली नसल्याचे त्यांच्या निष्कळजीच्या स्वरातून स्पष्टपणे जाणवले.

जनतेने तोंड सुख घेतले : जनतेने तोंड सुख घेत रेल्वे केवळ तिकीट दर वाढवते. ए सी लोकलवर लक्ष देते. मात्र सामान्य जनता कष्टकरी जनता ह्या सामान्य लोकल मधून जाते म्हणून रेल्वे महामंडळ गंभीरपणे कायम स्वरूपी उपाय योजना करीत नसल्याचे नितीन पाटील, स्वराज व्यास या नागरिकांनी प्रत्यक्ष रेल्वेत प्रवास करताना ईटीव्हीला सांगितले. मध्य रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे जनता त्रासली असून 1 तास झाले करी रोड ते सीएसएमटी लोकल एका मागोमाग रांगेत उभ्या होत्या. असे त्यांनी म्हटले. अनेक प्रवासी वेळेत कामावर जाऊ शकले नाही त्यामुळे त्यांची सुट्टी देखील पडल्याचे अनेकांनी सांगितले.



तांत्रिक दोष निर्माण : मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी खुलासा केला आहे की छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या धिम्या लोकलच्या ठिकाणी वायरचा तांत्रिक दोष निर्माण झाला. त्याशिवाय, एक ट्रेन ट्रॅक बदलून दुसऱ्या ट्रेकवर जात असल्यामुळे हा अडथळा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रेल्वेच्या या खुलाशावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई : Central Railway : अखेर एक तासांच्या खोळंबानंतर मध्य रेल्वे सुरु झाली ( Central Railway started After an hour ) आहे. मात्र प्रवाशांची रेल्वे ट्रेकवर पायपीट करायला लागल्यानंतर ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला ( passengers on railway tracks ) आहे. १२ वाजून ४० मिनिटांपासून मध्य रेल्वेच्या करी रोड पासून ते छत्रपती शिवाजी छत्रपती टर्मिनस दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन एकाच रांगेत उभ्या राहिल्या होत्या. परिणामी जनता वाट पाहून कंटाळली.

मध्य रेल्वे सुरु

रेल्वे रुळावरून प्रवाश्यांची पायपीट : रेल्वे रुळावरून सीएसएमटीकडे अखेर प्रवाश्यांनी रेल्वे रुळावरून पायी सुरू केली होती निघाले. रेल्वेच्या नेहमीच्या ह्या ट्रेन लेटमुळे जनता मात्र वैतागली आहे. रेल्वेच्या तिन्हीमार्गावर दररोज ट्रेन अचानक थांबते, उशीरा धावते, कुठे तांत्रिक बिघाड झाला तर तिथून मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांना विचारले असता कोणताही मोठा बिघाड नसल्याचे त्यांनी १२.४३ मिनिटांनी फोनवर संपर्क केला असता सांगितले. मात्र आजचा अडथळा मोठा होता. याची कल्पना त्यांना आली नसल्याचे त्यांच्या निष्कळजीच्या स्वरातून स्पष्टपणे जाणवले.

जनतेने तोंड सुख घेतले : जनतेने तोंड सुख घेत रेल्वे केवळ तिकीट दर वाढवते. ए सी लोकलवर लक्ष देते. मात्र सामान्य जनता कष्टकरी जनता ह्या सामान्य लोकल मधून जाते म्हणून रेल्वे महामंडळ गंभीरपणे कायम स्वरूपी उपाय योजना करीत नसल्याचे नितीन पाटील, स्वराज व्यास या नागरिकांनी प्रत्यक्ष रेल्वेत प्रवास करताना ईटीव्हीला सांगितले. मध्य रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे जनता त्रासली असून 1 तास झाले करी रोड ते सीएसएमटी लोकल एका मागोमाग रांगेत उभ्या होत्या. असे त्यांनी म्हटले. अनेक प्रवासी वेळेत कामावर जाऊ शकले नाही त्यामुळे त्यांची सुट्टी देखील पडल्याचे अनेकांनी सांगितले.



तांत्रिक दोष निर्माण : मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी खुलासा केला आहे की छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या धिम्या लोकलच्या ठिकाणी वायरचा तांत्रिक दोष निर्माण झाला. त्याशिवाय, एक ट्रेन ट्रॅक बदलून दुसऱ्या ट्रेकवर जात असल्यामुळे हा अडथळा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रेल्वेच्या या खुलाशावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.