ETV Bharat / state

"जर हवा असेल सात बारा कोरा तर उद्या महाराष्ट्र बंद करा"

author img

By

Published : Jan 7, 2020, 8:33 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. यावर प्रतिक्रिया म्हणून विवीध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार विरोधी तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

raju shetti on farmers Loan Waiver
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी यांची महाराष्ट्र बंदची हाक !

कोल्हापूर - "जर हवा असेल सात बारा कोरा तर उद्या महाराष्ट्र बंद करा" म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. उद्यासाठी (8 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक त्यांनी दिली आहे.

शेतकरी कर्जमाफीच्य मुद्द्यावरून राजू शेट्टी यांची महाराष्ट्र बंदची हाक !

हेही वाचा - 'सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस यांचे संतुलन बिघडले आहे'

शेट्टी म्हणाले, "ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीने सात बारा कोरा होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे."

जे नियमित कर्ज परतफेड करतात आणि ज्यांना खरच कर्जमाफीची गरज आहे त्यांना सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सात बारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊन हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन शेट्टींनी केले आहे.

हेही वाचा - 'हे फसवं सरकार, वरपासून खालपर्यंत सगळेच खोटारडे', अनुराग कश्यप भडकला

कोल्हापूर - "जर हवा असेल सात बारा कोरा तर उद्या महाराष्ट्र बंद करा" म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. उद्यासाठी (8 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक त्यांनी दिली आहे.

शेतकरी कर्जमाफीच्य मुद्द्यावरून राजू शेट्टी यांची महाराष्ट्र बंदची हाक !

हेही वाचा - 'सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस यांचे संतुलन बिघडले आहे'

शेट्टी म्हणाले, "ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीने सात बारा कोरा होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे."

जे नियमित कर्ज परतफेड करतात आणि ज्यांना खरच कर्जमाफीची गरज आहे त्यांना सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सात बारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊन हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन शेट्टींनी केले आहे.

हेही वाचा - 'हे फसवं सरकार, वरपासून खालपर्यंत सगळेच खोटारडे', अनुराग कश्यप भडकला

Intro:अँकर : 'जर हवा असेल सात बारा कोरा तर उद्या महाराष्ट्र बंद करा' म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. ठाकरे सरकारने शेतकाऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीने सात बारा कोरा होणार नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेच्या सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. जे नियमित कर्ज परतफेड करतात आणि ज्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाहीये. त्यामुळे सात बारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊन हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन शेट्टींनी केलं आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.