ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्या; तृप्ती देसाईंची मागणी - तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेड

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तीन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी 'पूरग्रस्त भागात योजना राबवताना अडचण येऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्या, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्यात - तृप्ती देसाई
author img

By

Published : Aug 17, 2019, 11:54 PM IST


कोल्हापूर - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तीन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी 'पूरग्रस्त भागात योजना राबवताना अडचण येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्यात' अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्यात - तृप्ती देसाई

आज (17 ऑगस्ट) देसाई यांनी गडहिंग्लज तालुक्यामध्ये पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची भेट घेतली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ते पूर्ववत व्हायला वेळ लागणार आहे. निवडणुका आत्ता घेतल्यास पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, असे मत देसाई यांनी व्यक्त केले आहे. यावेळी, भुमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना साड्या तसेच ब्लँकेटचे वाटपदेखील करण्यात आले.


कोल्हापूर - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तीन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी 'पूरग्रस्त भागात योजना राबवताना अडचण येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्यात' अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्यात - तृप्ती देसाई

आज (17 ऑगस्ट) देसाई यांनी गडहिंग्लज तालुक्यामध्ये पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची भेट घेतली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ते पूर्ववत व्हायला वेळ लागणार आहे. निवडणुका आत्ता घेतल्यास पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, असे मत देसाई यांनी व्यक्त केले आहे. यावेळी, भुमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना साड्या तसेच ब्लँकेटचे वाटपदेखील करण्यात आले.

Intro:मुख्यमंत्र्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत

पूरग्रस्त भागात योजना राबवताना काही अडचण येऊ नये यासाठी निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्या

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचे वक्तव्य

तृप्ती देसाई तीन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर

गडहिंग्लज तालुक्यामध्ये पुरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची घेतली भेट

भुमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्यावतीने साड्या तसेच ब्लँकेटचे वाटपBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.