ETV Bharat / state

ऐन वर्दळीच्या ठिकाणीच प्रचार सभा; सर्व रस्ते ब्लॉक

शहारातील महत्वाचे ठिकाण असलेल्या गांधी चौक येथे असलेल्या सभेमुळे सर्वच बाजूंनी रस्ते बंद केले गेले. त्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

author img

By

Published : Apr 7, 2019, 3:08 PM IST

वर्दळीच्या ठिकाणीच प्रचार सभा आयोजित केल्याने सर्व रस्ते ब्लॉक झाले आहेत.

हिंगोली - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हिंगोली येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभेचे ११ वाजताची वेळ असताना मुंडे यांचे या ठिकाणी आगमन न झाल्याने ग्रामीण भागांतून आलेल्या मतदारांनी व कार्यकर्त्यांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. तर ऐन वर्दळीच्या ठिकाणी नियोजन केलेल्या प्रचार सभेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

वर्दळीच्या ठिकाणीच प्रचार सभा आयोजित केल्याने सर्व रस्ते ब्लॉक झाले आहेत.

हिंगोली येथील गांधी चौक येथे आज महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेची वेळ सकाळी ११ वाजता असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही पंकजा मुंडे यांचे हिंगोली येथे आगमन झाले नव्हते. त्यामुळे बरेच जण परत गेले. विशेष म्हणजे शहारातील महत्वाचे ठिकाण असलेल्या गांधी चौक येथे असलेल्या सभेमुळे सर्वच बाजूंनी रस्ते बंद केले गेले. त्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

हिंगोली - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हिंगोली येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभेचे ११ वाजताची वेळ असताना मुंडे यांचे या ठिकाणी आगमन न झाल्याने ग्रामीण भागांतून आलेल्या मतदारांनी व कार्यकर्त्यांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. तर ऐन वर्दळीच्या ठिकाणी नियोजन केलेल्या प्रचार सभेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

वर्दळीच्या ठिकाणीच प्रचार सभा आयोजित केल्याने सर्व रस्ते ब्लॉक झाले आहेत.

हिंगोली येथील गांधी चौक येथे आज महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेची वेळ सकाळी ११ वाजता असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही पंकजा मुंडे यांचे हिंगोली येथे आगमन झाले नव्हते. त्यामुळे बरेच जण परत गेले. विशेष म्हणजे शहारातील महत्वाचे ठिकाण असलेल्या गांधी चौक येथे असलेल्या सभेमुळे सर्वच बाजूंनी रस्ते बंद केले गेले. त्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

Intro:हिंगोली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे ह्या हिंगोली येथे येणार आहेत. मात्र ११ वाजताची वेळ असून, बारा वाजले तरी या ठिकाणी मुंढे यांचे आगमनच झाले नसल्याने, ग्रामीण भागांतून आलेल्या मतदारांनी व कार्यकर्त्यांनी सभस्थळा वरून काढता पाय घेतला. तर ऐन वर्दळीच्या ठिकाणी नियोजन केलेल्या प्रचार सभेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.


Body:हिंगोली येथील गांधी चोक येथे आज महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज सभा होत आहे. सभेची वेळ ११ वाजत असल्याने ग्रामिण भागातील नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मात्र बराच वेळ होऊनही पंकजा मुंढे यांचे हिंगोली येथे आगमन झाले नसल्याने, बरेच जण वापस जाण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे हिंगोली येथे अति महत्वाच्या ठिकाणी गांधी चोक येथे असलेल्या सभेमुळे सर्वच बाजूंनी रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.


Conclusion:सध्या तापमान मोठ्याप्रमाणात असले तरी, सभेसाठी ग्रामीण भागातून लोंढेच्या लोंढे दाखल होत होत आहेत.नुकतीच जिंतूर येथे पंकजा मुंढे यांची सभा सुरू झाली असली तरी हिंगोली येथे पंकजाताईना पोहोचण्यासाठी वेळ लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.