ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात ८०.७७ टक्के निकाल, यंदाही मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्यात ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात जिल्ह्यातील ८८२ वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

author img

By

Published : May 29, 2019, 11:40 AM IST

हिंगोली जिल्ह्यात यंदाही मुलींनीच मारली बाजी

हिंगोली - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. हिंगोली जिह्याचा ८०.७७ टक्के निकाल लागला असून यंदाही मुलींनेच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातील मुलीही कमी नाहीत हेच या मुलींनी निकालातून दाखवून दिलं आहे.

हिंगोली जिल्ह्यात ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात जिल्ह्यातील ८८२ वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. वाणिज्य शाखेचा निकाल ९०. ४८ लागला असून ७९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.


कला शाखेसाठी ६७६९विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ४ हजार ९९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३४७ विषेश प्रविण्यासह तर २ हजार ४२६ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ७३.७५ टक्के कला शाखेचा निकाल लागला. विज्ञान शाखेसाठी ४६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४ हजार १३९ विध्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ८९.९० टक्के लागला आहे.

असा आहे तालुका निहाय निकाल -


वसमत ८३.१८ टक्के, कळमनुरी ८०.३० टक्के, सेनगाव ८०.४३ टक्के, हिंगोली ७९. १९ टक्के तर ओंढा ना. ७८.५५ टक्के निकाल लागला असून वसमत तालुक्याचा सर्वाधिक जास्त निकाल लागला आहे.

हिंगोली - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. हिंगोली जिह्याचा ८०.७७ टक्के निकाल लागला असून यंदाही मुलींनेच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातील मुलीही कमी नाहीत हेच या मुलींनी निकालातून दाखवून दिलं आहे.

हिंगोली जिल्ह्यात ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात जिल्ह्यातील ८८२ वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. वाणिज्य शाखेचा निकाल ९०. ४८ लागला असून ७९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.


कला शाखेसाठी ६७६९विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ४ हजार ९९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३४७ विषेश प्रविण्यासह तर २ हजार ४२६ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ७३.७५ टक्के कला शाखेचा निकाल लागला. विज्ञान शाखेसाठी ४६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४ हजार १३९ विध्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ८९.९० टक्के लागला आहे.

असा आहे तालुका निहाय निकाल -


वसमत ८३.१८ टक्के, कळमनुरी ८०.३० टक्के, सेनगाव ८०.४३ टक्के, हिंगोली ७९. १९ टक्के तर ओंढा ना. ७८.५५ टक्के निकाल लागला असून वसमत तालुक्याचा सर्वाधिक जास्त निकाल लागला आहे.

Intro:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. हिंगोली जिह्याचा ८०.७७ टक्के निकाल लागला असून, यंदाही निकालात मुलीनेच बाजी मारलीय. मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलापेक्षा सर्वाधिक जास्त आहे. त्यामुळे इतर जिल्ह्या प्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील मुलीही उशारीत कमी नाही हेच याही निकालातून दाखवून दिलंय. जिल्हा पाचव्या स्थानावर आहे.


Body:हिंगोली जिल्ह्यात 34 परीक्षा केंद्रावरून 12 हजार 587 विध्यार्थी विध्यार्थीनीने परीक्षा दिली होती. या मध्ये 71 विध्यार्थी कॉपी करताना पकडले होते. तर वाणिज्य शाखेचा 90. 48 टक्के सर्वाधिक जास्त निकाल लागला. जिल्ह्यात 882 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यापैकी 798 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर यामध्ये 167 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर 398 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेसाठी 6769 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यापैकी 4 हजार 992 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 347 विषेश प्रविण्यासह 2 हजार 426 प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 73. 75 टक्के कला शाखेचा निकाल लागला. विज्ञान शाखेसाठी 4604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 4 हजार 139 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. 92 विशेष प्रविण्यासह तर 1 हजार 418 प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा 89. 90 टक्के निकाल लागला.


Conclusion:असा आहे तालुका निहाय निकाल
वसमत 83. 18 टक्के, कळमनुरी 80. 30 टक्के सेनगाव 80. 43 तर हिंगोली79. 19 टक्के अन ओंढा ना.78. 55 टक्के
वसमत तालुक्याचा सर्वाधिक जास्त निकाल लागला आहे.


आपल्या फाईल मधील एखादा फोटो बातमीत वापरणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.