ETV Bharat / state

हिंगोली : परतीच्या पावसाचा हाहाकार, कयाधु नदीचा बंधारा फुटला - crop damage due to heavy rain

हिंगोली जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे हिंगोली तालुक्यातील सवड, इडोळी, परिसरातील कयाधु नदीवर असलेला बंधारा फुटला आणि पुराचे संपूर्ण पाणी शेतामध्ये शिरले. पाण्याच्या प्रवाहात शेतातील सुपीक गाळ वाहून गेला. यामुळे पिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाची प्रशासनाकडे २४.४४ मिलीमिटर एवढी नोंद झाली आहे.

हिंगोली : परतीच्या पावसाचा हाहाकार, कयाधु नदीचा बंधारा फुटला
author img

By

Published : Oct 28, 2019, 3:59 PM IST

Updated : Oct 28, 2019, 4:31 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात रविवारी रात्री परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. या मुसळधार पावसामुळे कयाधु नदीचा बंधारा फुटला आणि पाण्याचा प्रवाह थेट ईडोळी ते सवडपर्यंत पोहोचला. यात शेतीचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हिंगोली : परतीच्या पावसाचा हाहाकार, कयाधु नदीचा बंधारा फुटला

हिंगोली जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे हिंगोली तालुक्यातील सवड, इडोळी, परिसरातील कयाधु नदीवर असलेला बंधारा फुटला आणि पुराचे संपूर्ण पाणी शेतामध्ये शिरले. पाण्याच्या प्रवाहात शेतातील सुपीक गाळ वाहून गेला. यामुळे पिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाची प्रशासनाकडे २४.४४ मिलीमिटर एवढी नोंद झाली आहे.

दरम्यान, या परतीच्या पावसामुळे उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मात्र, या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली प्रमाणेच कळमनुरी, औंढा, सेनगाव तालूक्यालाही परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. नवनिर्वाचित कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.

हिंगोली - जिल्ह्यात रविवारी रात्री परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. या मुसळधार पावसामुळे कयाधु नदीचा बंधारा फुटला आणि पाण्याचा प्रवाह थेट ईडोळी ते सवडपर्यंत पोहोचला. यात शेतीचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हिंगोली : परतीच्या पावसाचा हाहाकार, कयाधु नदीचा बंधारा फुटला

हिंगोली जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे हिंगोली तालुक्यातील सवड, इडोळी, परिसरातील कयाधु नदीवर असलेला बंधारा फुटला आणि पुराचे संपूर्ण पाणी शेतामध्ये शिरले. पाण्याच्या प्रवाहात शेतातील सुपीक गाळ वाहून गेला. यामुळे पिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाची प्रशासनाकडे २४.४४ मिलीमिटर एवढी नोंद झाली आहे.

दरम्यान, या परतीच्या पावसामुळे उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मात्र, या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली प्रमाणेच कळमनुरी, औंढा, सेनगाव तालूक्यालाही परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. नवनिर्वाचित कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास दिवाळीच्या दिवशी मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. कयाधु नदीला आलेल्या पुराचे पाणी बंधारा फुटल्याने थेट ईडोळी ते सवड पर्यंतच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेतातील पीक पुर्णपणे खरडून गेलय. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तर कलमनुरी परिसरात नवनिर्वाचित आमदार शेत-शिवार फिरून शेतीचे झालेले नुकसान पाहणी करीत आहेत.



Body:हिंगोली जिल्ह्यात रात्री उशिरा पर्यन्त झालेल्या मुसळ धार पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. दिवाळीच्या दिवशीच हा पावसाचा हाहाकार बघायला मिळालाय. हिंगोली तालुक्यातील सवड, इडोळी, परिसरातील कयाधु नदीवर असलेला बंधारा फुटल्यानं पुराचं संपूर्ण पाणी शशेतांत शिरून शेती मधील सुपीक गाळ, व पीक वाहून गेलंय. यापरतीच्या पावसाने उन्हाळ्यातील पाण्याचा पश्न सुटण्याची शक्यता असली तरीही शेतीच व खरिपाच्या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, हिंगोली प्रमाणेच कळमनुरी, औंढा, सेनगाव तालूक्यालाही परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलाय. नवनिर्वाचित कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांनी नुकसानग्रस्त भागात भेटी देऊन नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली.Conclusion:हिंगोली जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाची प्रशासनाकडे 24.44 मिमी एवढी नोंद झाली आहे.
Last Updated : Oct 28, 2019, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.