ETV Bharat / state

गडचिरोलीत मलेरियाने घेतला मुलाचा बळी, नातेवाईकांनी केला डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

तुषार सुधाकर विडपी (वय ७) असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. तुषार दुसऱया वर्गात शिकत होता. १९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता त्याला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात त्याला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. औषधे देऊन त्याला रवाना करण्यात आले.

author img

By

Published : Nov 23, 2019, 4:09 AM IST

प्राथमिकआरोग्य केंद्र, लहेरी

गडचिरोली - जिल्ह्यातील होड्री येथे मलेरियामुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बालकाला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. उपचार घेऊन घरी परत नेल्यानंतर त्याचा ज्वर वाढला. पुन्हा आरोग्य केंद्राकडे आणत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला.


तुषार सुधाकर विडपी (वय ७) असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. तुषार दुसऱया वर्गात शिकत होता. १९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता त्याला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात त्याला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. औषधे देऊन त्याला रवाना करण्यात आले.

हेही वाचा - किशोरी पेडणेकर; नर्स ते मुंबईच्या महापौरपदापर्यंतचा प्रवास

पण, त्याचा रात्री त्याचा ताप वाढला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. पण, वाटेतच त्याला मृत्यूने गाठले. मुलाला मलेरिया होता हे माहित असूनही त्याला रुग्णालयात का ठेवले नाही असा प्रश्न नातेवाईक उपस्थित करत आहेत. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने ११ वर्षीय मुलाची आत्महत्या

ही घटना झाल्यानंतर तालूका वैद्यकीय कार्यालयाचे अधिकारी पी.बी. म्हशाखेत्री, पर्यवेक्षक एस. एन. बीटपल्लीवार, पर्यवेक्षक एस. मानूसमारे, आरोग्य सहायक पि.व्ही. चलाख यांनी कुटूबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.

गडचिरोली - जिल्ह्यातील होड्री येथे मलेरियामुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बालकाला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. उपचार घेऊन घरी परत नेल्यानंतर त्याचा ज्वर वाढला. पुन्हा आरोग्य केंद्राकडे आणत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला.


तुषार सुधाकर विडपी (वय ७) असे मृत पावलेल्या बालकाचे नाव आहे. तुषार दुसऱया वर्गात शिकत होता. १९ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता त्याला लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात त्याला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले. औषधे देऊन त्याला रवाना करण्यात आले.

हेही वाचा - किशोरी पेडणेकर; नर्स ते मुंबईच्या महापौरपदापर्यंतचा प्रवास

पण, त्याचा रात्री त्याचा ताप वाढला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. पण, वाटेतच त्याला मृत्यूने गाठले. मुलाला मलेरिया होता हे माहित असूनही त्याला रुग्णालयात का ठेवले नाही असा प्रश्न नातेवाईक उपस्थित करत आहेत. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा - धक्कादायक! खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने ११ वर्षीय मुलाची आत्महत्या

ही घटना झाल्यानंतर तालूका वैद्यकीय कार्यालयाचे अधिकारी पी.बी. म्हशाखेत्री, पर्यवेक्षक एस. एन. बीटपल्लीवार, पर्यवेक्षक एस. मानूसमारे, आरोग्य सहायक पि.व्ही. चलाख यांनी कुटूबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.

Intro:गडचिरोली जिल्हा भामरागड तालुक्यातील होड्री येथील आदीवासी मुलाचे मलेरिया ने म्रुत्यु झाल्याची घटना लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली .Body:गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी प्रथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लाहेरी पासुन 2 कि.मी अंतरावरील मौजा होड्री येथील तुषार सुधाकर विडपी वय 7वर्ष दुसऱ्या वर्गात शिकत होता दि .19तारीख ला लाहेरी आरोग्य केंद्रात सकाळी 10. 30च्या दरम्यान उपचार साठीआणले .आरोग्य केंद्रात त्याची रक्त तपासणी करण्यात आला त्यात त्याला मलेरिया हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला मलेरिया चे पूर्ण उपचारा चे गोळ्या दिल्यानंतर परत घरी नेण्यात आले .आणि पहिला डोज गोळ्या घरी रात्री देण्यात आले .परंतु आणकी ताप झास्त झाले ,त्यानंतर पहाटे 4वाजता च्या सुमारास त्याला पुन्हा लाहेरी आरोग्य केंद्राकडे आणताना वाटेतच त्यांचा म्रुत्यु झाले .
गावकरी आणि नातेवाईकांनी आरोग्य विभागावर रोष व्यक्त करीत , सदर मुलाला मलेरिया होता तर परिस्थिती पाहुन त्याला आपल्या दवाखान्यात रात्रभर का ठेवले नाही असा प्रश्ण गावकार्यांनी उपस्थित केले .
गावकरी यांनी आरोग्य विभागाच्या दुर्लक्ष पणा मुळे बाळा ला आपले जीव गमवावे लागले असे आरोप पालक व गावकरी करीत आहेत.सदर घटना झाल्यानंतर तालूका वैधकीय कार्यालयाचे अधिकारी पी.बी.म्हशाखेत्री पर्यवेक्षक एस. एन बीटपल्लीवार पर्यवेक्षक एस मानूसमारे आरोग्य सहायक पि.व्ही चलाख मलेरीया तांत्रीक पर्यवेक्षक यांनी कुटूबीयांची भेट घेऊन विचारपूस केले आणि त्यांच्या घरी दुसरा मुलगा ही आजारी आहे असे माहिती मिळाली. कारण कोणताही असो शेवटी मुलाला आपले जिव गमवावी लागली. लहान मुलाला हिवतापाचे पुर्णपने लक्षण दिसून आले तेव्हा दवाखान्यात रात्रभर ठेवण्यासाठी सुचना सदर डॉक्टरानी दिला पाहिजे होता तसे आरोग्य विभागानचे जबाबदारी आहे. कारण मलेरीया आजार जास्त झाल्यास रूग्ण दगावतो. हि माहिती असतांना ही गोळ्या देउन घरी पाटविले. या नंतर पुन्हा असे घटना घडणार नाही याची खबरदारी डॉक्टरानी घेतली पाहिजे.

डॉक्टर यांच्या प्रतिक्रिया

दि.19 ला सकाळी 10.30 दरम्यान वडील आरोग्य केंद्रात मुलाला घेवुन आले त्या मुलाचे रक्त तपासणी केले असता मलेरिया पाजीटिव्ह दिसुन आला. परंतु मुलाची तब्येत त्यावेळेस व्यवस्थित होता त्यामुळे अम्ही हिवतापाचे औषधी देवुन रुग्णाला वापस घरी पाटविले.पालक रात्री गोळ्या चारल्यानंतर ताप कमी झाले नाही तर ताप जास्त झाल्यानंतर काळजी घेऊन लगेच दवाखान्यात आणला असता तर बालकाचा जीव वाचले असते डॉ.संतोष यांचा म्हणने आहे.
सध्य लाहेरी प्रा.आ.केंद्राचे प्रभारी वैधकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे रजेवर आहेत.Conclusion:बालकाचा फोटो दवाखाना विजुवल्स व डॉ. सतोष नैताम यांच्या बाईट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.