ETV Bharat / state

धुळ्यात लांडग्याच्या हल्ल्यात दोन गायी, एका वासराचा मृत्यू; एक वासरू गंभीर

धुळे जिल्ह्यातील मालपूर येथे लांडग्याच्या हल्ल्यात दोन गायी आणि वासरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

author img

By

Published : Jul 28, 2019, 5:41 PM IST

जखमी वासरू

धुळे - जिल्ह्यातील मालपूर येथे लांडग्याच्या हल्ल्यात दोन गायी आणि वासरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मालपूर येथील शेतकरी शेखर काशिनाथ धनगर यांच्या शेतातील गायी व शेंळ्यावर आज सकाळी लांडग्याने अचानक हल्ला केला यात २ गायी व एक वासरु जागीच मरण पावले व एक वासरू या लांडग्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहे.

धुळ्यात लांडग्याच्या हल्ल्यात दोन गायी, एका वासराचा मृत्यू; एक वासरू गंभीर


नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून या घटनेचा पंचनामा केला. आधीच दुष्काळात होरपळलेल्या आणि नापिकीस कंटाळलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी जंगली प्राण्यांचे देखील संकट वाढले आहे. या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करून या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या त्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

धुळे - जिल्ह्यातील मालपूर येथे लांडग्याच्या हल्ल्यात दोन गायी आणि वासरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मालपूर येथील शेतकरी शेखर काशिनाथ धनगर यांच्या शेतातील गायी व शेंळ्यावर आज सकाळी लांडग्याने अचानक हल्ला केला यात २ गायी व एक वासरु जागीच मरण पावले व एक वासरू या लांडग्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहे.

धुळ्यात लांडग्याच्या हल्ल्यात दोन गायी, एका वासराचा मृत्यू; एक वासरू गंभीर


नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून या घटनेचा पंचनामा केला. आधीच दुष्काळात होरपळलेल्या आणि नापिकीस कंटाळलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी जंगली प्राण्यांचे देखील संकट वाढले आहे. या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करून या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या त्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

Intro:धुळे जिल्ह्यातील मालपूर येथे लांडग्याच्या हल्ल्यात दोन गायी आणि वासरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.Body:धुळे जिल्ह्यातील मालपूर येथील शेतकरी शेखर काशिनाथ धनगर यांचे शेतातल्या गायी व शेंळ्यावर आज सकाळी लांडग्याने अचानक हल्ला केला त्यात दोन गायीं व वासरु जागीच मरण पावले व एक वासरू या लांडग्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहे
नागरिकांच्या लक्षात हि बाब येताच या घटनेची कल्पना
वन विभागाला दिली असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या घटनेचा पंचनामा केला
आधीच दुष्काळात होरपळलेल्या आणि नापिकीस कंटाळलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी जंगली प्राण्यांचे देखील संकट वाढले असल्याने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करून
या घटनेत शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या त्रस्त शेतकर्यांकडन केली जात आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.