ETV Bharat / state

वीज कोसळून 12 बकऱ्या ठार; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना - chandrapur korapana naranda incident

कोरपना तालुक्यातील नारंडा परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास वादळी पाऊस झाला. दरम्यान, चराई करीत असलेल्या बकऱ्यांच्या कळपावर वीज कोसळली. यात 12 बकऱ्याचा मृत्यू झाला.

वीज कोसळून 12 बकऱया ठार
author img

By

Published : Oct 28, 2019, 12:37 PM IST

चंद्रपुर - जिल्ह्यातील कोरपना तालूक्यातील नारंडा येथे वीज कोसळल्याने तब्बल 12 बकऱ्या ठार झाल्या आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास ही घडली. कोरपना तालूक्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कोरपना तालुक्यातील नारंडा परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास वादळी पाऊस झाला. दरम्यान, चराई करीत असलेल्या बकऱयांच्या कळपावर वीज कोसळली. यात 12 बकऱ्याचा मृत्यू झाला. तर वादळी पावसाचा फटका शेतीला ही बसला. मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

चंद्रपुर - जिल्ह्यातील कोरपना तालूक्यातील नारंडा येथे वीज कोसळल्याने तब्बल 12 बकऱ्या ठार झाल्या आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास ही घडली. कोरपना तालूक्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कोरपना तालुक्यातील नारंडा परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास वादळी पाऊस झाला. दरम्यान, चराई करीत असलेल्या बकऱयांच्या कळपावर वीज कोसळली. यात 12 बकऱ्याचा मृत्यू झाला. तर वादळी पावसाचा फटका शेतीला ही बसला. मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Intro:विज कोसळून बारा बकर्या ठार ; कोरपना तालूक्यातील घटना

चंद्रपुर

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालूक्यात येणाऱ्या नारंडा येथे विज कोसळल्याने बारा बकर्या ठार झाला. रविवारला दूपारचा सूमारास ही घटना घडली. कोरपना तालूक्यात रविवारला पावसाने झोडपुन काढले. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कोरपना तालूक्यातील नारंडा परिसरात रविवारला दूपारचा सूमारास वादळी पावसाने झोडपुन काढले. दरम्यान चराई करित असलेल्या बकर्याचा कळपावर विज कोसळली. यात 12 बकऱ्यां घटनास्थळीच मृत्यूमुखी पडल्या. तर वादळी पावसाचा फटका शेतीला ही बसला.शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.Body:फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.