ETV Bharat / state

महिला दिनविशेष: आर्थिक राजधानी महिलांसाठी असुरक्षित - undefined

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि बलात्कारासारख्या घटनात वाढ झाल्याने महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न समोर आला आहे.

मुंबई स्पेशल रिपोर्ट ईटिव्ही भारत १
author img

By

Published : Mar 7, 2019, 7:58 PM IST

मुंबई - पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात गगनभरारी घेणाऱ्या महिलांच्या कर्तुत्वाला सलाम केला जातो. तरी महिलांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या लैंगिक अत्याचारातसुद्धा वाढ होत असल्याचे समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि बलात्कारासारख्या घटनात वाढ झाल्याने महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न समोर आला आहे.

स्पेशल रिपोर्ट - मुंबई शहरातील महिलांची सुरक्षितता

ईटीवी भारत रिपोर्ट

जवळपास २ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात २०११ च्या जगणनेनुसार महिलांची लोकसंख्या जवळपास ८५ लाख २२ हजार ६४१ एवढी आहे. गेल्या ४ वर्षांत मुंबई शहरात मात्र महिलांवरील अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर वाढलेले लैंगिक अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

विभाग एकूण बलात्काराचे गुन्हे

ईशान्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ६९०

ईशान्य पश्चिम मुंबई (२०१३ ते २०१८) - ८२४

ईशान्य पूर्व मुंबई (२०१३ ते २०१८) - ५४५

ईशान्य मध्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ७३०

दक्षिण मध्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ६७७

दक्षिण मुंबई (२०१३ ते २०१८) - ५१६


महिलांच्या बाबतीत बलात्काराच्या घटनेत वाढ होत असताना दुसरीकडे अलपवयीन मुलींवर सुद्धा लैंगिक अत्याचारांच्या घटनात वाढ झाली असून २०१५-१६ साली ८७१ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. २०१६-१७ सालात ९१३ गुन्हे घडले असून हेच प्रमाण वाढत २०१७-१८ या काळात १०२० अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. २०१५ पासून २०१८ पर्यंत मुंबई शहरात एकूण २८०४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडले आहेत. यामुळे मुंबई महिलांसाठी, अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

undefined

मुंबई - पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात गगनभरारी घेणाऱ्या महिलांच्या कर्तुत्वाला सलाम केला जातो. तरी महिलांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या लैंगिक अत्याचारातसुद्धा वाढ होत असल्याचे समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि बलात्कारासारख्या घटनात वाढ झाल्याने महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न समोर आला आहे.

स्पेशल रिपोर्ट - मुंबई शहरातील महिलांची सुरक्षितता

ईटीवी भारत रिपोर्ट

जवळपास २ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात २०११ च्या जगणनेनुसार महिलांची लोकसंख्या जवळपास ८५ लाख २२ हजार ६४१ एवढी आहे. गेल्या ४ वर्षांत मुंबई शहरात मात्र महिलांवरील अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर वाढलेले लैंगिक अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

विभाग एकूण बलात्काराचे गुन्हे

ईशान्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ६९०

ईशान्य पश्चिम मुंबई (२०१३ ते २०१८) - ८२४

ईशान्य पूर्व मुंबई (२०१३ ते २०१८) - ५४५

ईशान्य मध्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ७३०

दक्षिण मध्य मुंबई (२०१३ ते २०१८) - ६७७

दक्षिण मुंबई (२०१३ ते २०१८) - ५१६


महिलांच्या बाबतीत बलात्काराच्या घटनेत वाढ होत असताना दुसरीकडे अलपवयीन मुलींवर सुद्धा लैंगिक अत्याचारांच्या घटनात वाढ झाली असून २०१५-१६ साली ८७१ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. २०१६-१७ सालात ९१३ गुन्हे घडले असून हेच प्रमाण वाढत २०१७-१८ या काळात १०२० अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. २०१५ पासून २०१८ पर्यंत मुंबई शहरात एकूण २८०४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडले आहेत. यामुळे मुंबई महिलांसाठी, अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

undefined
Intro:जागतिक महिला दिन आज साजरा केला जातो. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात गगनभरारी घेणाऱ्या महिलांच्या कर्तुत्वाला सलाम केला जात असला तरी महिलांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या लैंगिक अत्याचारात सुद्धा वाढ होत असल्याचे आता समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधाणी असलेल्या मुंबई शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार , बलात्कार सारख्या घटनात वाढ झाल्याने महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न समोर आला आहे. मुंबई शहरात बोलायाचे झाले तर देशात मुंबई शहर हे महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित शहर मानले जरी जात असले तरी गेल्या चार वर्षात महिलांवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनेत गंभीर वाढ झाल्याचे समोर आले आहे. ईटीवी भारत चा यावरच रिपोर्ट . Body:जवळपास २ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात २०११ च्या जगणनेनुसार महिलांच्या लोकसंख्या हि जवळपास ८५ लाख २२ हजार ६४१ एवढी आहे. गेल्या चार वर्षात मुंबई शहरात मात्र महिलांवरील बलात्कार व अल्पवयीन मुलींवर वाढलेले लैंगिक अत्याचार यांच्या संख्येत वाढ झाली आहे.Conclusion:विभाग वर्ष एकूण बलात्काराचे गुन्हे

ईशान्य मुंनाई २०१३ ते २०१८ ६९०

ईशान्य पश्चिम मुंबई २०१३ ते २०१८ ८२४

ईशान्य पूर्व मुंबई २०१३ ते २०१८ ५४५

ईशान्य मध्य मुंबई २०१३ ते २०१८ ७३०

दक्षिण मध्य मुंबई २०१३ ते २०१८ ६७७

दक्षिण मुंबई २०१३ ते २०१८ ५१६


महिलांच्या बाबतीत बलात्काराच्या घटनेत वाढ होत असताना दुसरीकडे अलपवयीन मुलींवर सुद्धा लैंगिक अत्याचाराच्या घटनात वाढ झाली असून २०१५-१६ साली ८७१ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले असून , २०१६-१७ सालात ९१३ गुन्हे घडले असून हेच प्रमाण वाढत २०१७-१८ या काळात १०२० अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ असा कि २०१५ पासून २०१८ पर्यंत मुंबई शहरात एकूण २८०४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडल्याने खरंच मुंबई महिलांसाठी , अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित आहे का हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.

( या बातमीचे विजूअल्स , बाईट कॅमेरामन अनिल निर्माल यांनी 3g लाईव्ह ने पाठवले आहेत.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.