ETV Bharat / state

आम्ही काँग्रेस मुक्त भारत नाही तर भाजपयुक्त भारत बनवणार आहोत - जे. पी. नड्डा

भाजपने देशात अच्छे दिन येणार असा वादा केला होता, ते आता खरे ठरत असून देशात अच्छे दिन यायला सुरुवात झाली. असा दावा भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज भाजप कार्यकारिणीच्या मेळाव्यात व्यक्त केला आहे.

author img

By

Published : Jul 21, 2019, 5:09 PM IST

देश बदलत असून या देशात एच्छे दिन आले आहेत - जे. पी. नड्डा

मुंबई - भाजप कार्यकारिणीचा मेळावा आज मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी जे जे वायदे आम्ही केले त्यांची आम्हाला आठवण आहे. आम्ही अच्छे दिन येतील असे जनतेला सांगितले होते. त्याची आता सुरुवात झाली आहे. देश बदल रहा है, असे आम्ही सांगत होतो. आता खरोखरच देश बदलत असून या देशात एच्छे दिन आले आहेत.असे भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी म्हटले आहे.

देश बदलत असून या देशात एच्छे दिन आले आहेत - जे. पी. नड्डा

भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे

जगभरात आपल्या देशाची आणि आपली प्रतिमा केवळ भ्रष्टाचारी अशी होती. आता ती पुसली गेल्याने विदेशात राहणाऱ्यांना आपल्या भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे. अमेरिकेत सुद्धा या बदलाचा प्रभाव दिसतोय. त्यामुळे देश नक्कीच बदलला आहे. जगातील महत्वाचे देश त्यांच्या देशातील सर्वोच्च सन्मान मोदींना देत आहेत. हाच मोठा बदल देशात घडला आहे, असे ते म्हणाले.

भाजपकडे नेता, निती, कार्यकर्ता, कार्यक्रम असे सर्व काही

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धरतीवर काम करण्याची संधी मला पक्षाने दिली आहे. आज राजकीय दृष्टीने पाहिले तर काही पक्षाकडे नेता आहे पण निती नाही, तर काहींकडे नैतिकता, कार्यक्रम, आणि कार्यकर्तेच नाहीत. परंतु भाजप हा एकच पक्ष आहे ज्यांच्याकडे नेता, निती, कार्यकर्ता, कार्यक्रम असे सर्व काही आहे.

सदस्य अभिनयानाला सर्वात जास्त महत्त्व

सदस्य नोंदणी मध्ये जे कोणी सुटलेले आहेत, त्या सर्वांना भाजपा सोबत आम्हाला जोडायचे आहे. सदस्य अभिनयानाला सर्वात जास्त महत्त्व द्यायचे आहे. पक्षाला ताकद द्या, मोदी फडणवीस यांनी निर्माण केलेल्या रस्त्यावर चला, बुथवर सर्वात अधिक ताकद द्या,संकल्प आहे असे आवाहन नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केले.

सामाजिक सुरक्षा यासाठी अनेक योजना आणल्या

१८ हजार गावांना वीज देणे, अडीच कोटी लोकांना वीज देणे ही लहान गोष्ट नाही. आरोग्य, शिक्षण यावर खर्च केला पाहिजे, यासाठी आम्ही ५५ कोटी लोकांना आरोग्य विमा ही सेवा आयुष्यमान भारत च्या माध्यमातून दिलीय आहे. मोदींनी जनधन योजना आणली आणि त्यातून ३६ कोटी खातेदार बनले, यातून एक हजार कोटी रुपये जमा झाले.

आम्ही काँग्रेस मुक्त भारत नाही तर भाजपयुक्त भारत बनवणार आहोत

भारत आता बदलत आहे. आम्ही काँग्रेस मुक्त भारत नाही तर भाजपयुक्त भारत बनवणार आहोत. काँग्रेस मुक्त म्हणजे भ्रष्टाचार मुक्त, भाजप पक्ष केवळ सेवा करतो. मोदींनी केवळ सेवा केली नाही तर एक नवीन परंपरा आणली आहे. भारतीय जनतेने विकासाला स्वीकारले आहे. असे जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले.

मुंबई - भाजप कार्यकारिणीचा मेळावा आज मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी जे जे वायदे आम्ही केले त्यांची आम्हाला आठवण आहे. आम्ही अच्छे दिन येतील असे जनतेला सांगितले होते. त्याची आता सुरुवात झाली आहे. देश बदल रहा है, असे आम्ही सांगत होतो. आता खरोखरच देश बदलत असून या देशात एच्छे दिन आले आहेत.असे भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी म्हटले आहे.

देश बदलत असून या देशात एच्छे दिन आले आहेत - जे. पी. नड्डा

भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे

जगभरात आपल्या देशाची आणि आपली प्रतिमा केवळ भ्रष्टाचारी अशी होती. आता ती पुसली गेल्याने विदेशात राहणाऱ्यांना आपल्या भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे. अमेरिकेत सुद्धा या बदलाचा प्रभाव दिसतोय. त्यामुळे देश नक्कीच बदलला आहे. जगातील महत्वाचे देश त्यांच्या देशातील सर्वोच्च सन्मान मोदींना देत आहेत. हाच मोठा बदल देशात घडला आहे, असे ते म्हणाले.

भाजपकडे नेता, निती, कार्यकर्ता, कार्यक्रम असे सर्व काही

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धरतीवर काम करण्याची संधी मला पक्षाने दिली आहे. आज राजकीय दृष्टीने पाहिले तर काही पक्षाकडे नेता आहे पण निती नाही, तर काहींकडे नैतिकता, कार्यक्रम, आणि कार्यकर्तेच नाहीत. परंतु भाजप हा एकच पक्ष आहे ज्यांच्याकडे नेता, निती, कार्यकर्ता, कार्यक्रम असे सर्व काही आहे.

सदस्य अभिनयानाला सर्वात जास्त महत्त्व

सदस्य नोंदणी मध्ये जे कोणी सुटलेले आहेत, त्या सर्वांना भाजपा सोबत आम्हाला जोडायचे आहे. सदस्य अभिनयानाला सर्वात जास्त महत्त्व द्यायचे आहे. पक्षाला ताकद द्या, मोदी फडणवीस यांनी निर्माण केलेल्या रस्त्यावर चला, बुथवर सर्वात अधिक ताकद द्या,संकल्प आहे असे आवाहन नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केले.

सामाजिक सुरक्षा यासाठी अनेक योजना आणल्या

१८ हजार गावांना वीज देणे, अडीच कोटी लोकांना वीज देणे ही लहान गोष्ट नाही. आरोग्य, शिक्षण यावर खर्च केला पाहिजे, यासाठी आम्ही ५५ कोटी लोकांना आरोग्य विमा ही सेवा आयुष्यमान भारत च्या माध्यमातून दिलीय आहे. मोदींनी जनधन योजना आणली आणि त्यातून ३६ कोटी खातेदार बनले, यातून एक हजार कोटी रुपये जमा झाले.

आम्ही काँग्रेस मुक्त भारत नाही तर भाजपयुक्त भारत बनवणार आहोत

भारत आता बदलत आहे. आम्ही काँग्रेस मुक्त भारत नाही तर भाजपयुक्त भारत बनवणार आहोत. काँग्रेस मुक्त म्हणजे भ्रष्टाचार मुक्त, भाजप पक्ष केवळ सेवा करतो. मोदींनी केवळ सेवा केली नाही तर एक नवीन परंपरा आणली आहे. भारतीय जनतेने विकासाला स्वीकारले आहे. असे जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले.

Intro:
मोदी यांच्या धोरणामुळे देश बदलला, अच्छे दिन आले ! भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा दावाBody:
मोदी यांच्या धोरणामुळे देश बदलला, अच्छे दिन आले ! भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा दावा

Slug :mh-mum-bjp-mitting-jp-nadda-7201153

(हे मोजोवर पाठवले आहे)


मुंबई, ता. २१ :
आम्ही देशात अच्छे दिन येणार असा वादा केला होता आणि देश मोदी यांच्या धोरणामुळे बदल रहा है असे म्हटले होते, ते आता खरे ठरत असून देशात अच्छे दिन यायला सुरुवात झाली असून देश आता बदलला आहे, असा दावा भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज भाजप कार्यकारिणीच्या मेळाव्यात व्यक्त केला.

नड्डा म्हणाले की, आम्ही निवडणुकीपूर्वी जे वादे केले त्यांची आम्हाला आठवण आहे, पण, त्यांना पुन्हा आठवण येत नाही पण भाजप मात्र पुन्हा जुन्या वादे याची आठवण करून देतो, आम्ही अच्छे दीन, येतील असे जनतेला सांगितले होते, त्याची आता सुरुवात झाली आहे. त्याच प्रमाणे देश बदल रहा है, असे आम्ही सांगत होतो.पण आता मी सांगतोय, देश बदलत असून या देशात एच्छे दीन आले आहेत असे नड्डा म्हणाले.

जगभरात आपल्या देशाची आणि आपली प्रतिमा केवळ भ्रष्टाचारी अशी होती. आता ती पुसली गेल्याने विदेशात राहणाऱ्यांना आपल्या भारतीयांना मी भारतीय असल्याचा अभिमान वाटतोय, आणीनते मी भारतीय असल्याचा सांगत आहेत हाच बदल आहे.
अमेरिकेत सुद्धा भारतीय बदलाचा प्रभाव दिसतोय.त्यामुळे देश बदलला आहे. कधी नव्हे असे युणा अमिराती, इस्राएल, अफगानिस्थान, रशिया, आदी देश सर्वात मोठा सन्मान मोदींना देत आहेत हाच मोठा बदल आम्ही देशात घडला असल्याचे ते म्हणाले.

मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धरतीवर काम करण्याची पक्षाने संधी दिली. आज राजकीय दृष्टीने पाहिले तर काही पक्षाकडे नेता आहे तर नेता आहे तर निती नाही तर काही कडे नैतिकता, कार्यक्रम, आणि कार्यकर्ते नाहीत, परंतु भाजप हा एकच पक्ष आहे ज्यांच्याकडे नेता, निती, कार्यकर्ता, कार्यक्रम वातावरण सर्व काही आहे.

त्यामुळेच आम्ही अजून पक्षाला सर्वोच्च स्थानवर जाताना पाहणार आहोत, आता आम्हाला कोणीही स्पर्धक नाही, आम्हीच आमचे स्पर्धक आहोत, आम्ही ११ कोटी सदस्य बनवणार आहोत. सदस्य नोंदणी पासून जे सुटलेले आहेत, त्यांना जोडा, सर्वांना भाजपा सोबत आम्हाला जोडायचे आहे, पंथ, धर्म, गरीब सर्वांना येत्या सात दिवसात सदस्य करायचे आहे.ज्यांनी सदस्य केले ती मी पाहणार आहे, सदस्य अभिनयानं यांना सर्वात महत्त्व द्यायचे आहे.पक्षाला ताकद द्या, मोदी फडणवीस यांनी निर्माण केलेल्या रस्त्यावर चला, बुथवर सर्वात अधिक ताकद द्या, निवडणूक होईपर्यंत बुठ्कडे बघा हा शिवाजी महाराज यांचा संकल्प आहे असे आवाहन नड्डा यांनी केले.



मोदींनी जनधन योजना आणली आणि त्यातून ३६ कोटी खातेदार बनले...यातून एक हजार कोटी रुपये जमा झाले.सामाजिक सुरक्षा यासाठी अनेक योजना आणल्या.
१८ हजार गावांना वीज देणे, अडीच कोटी लोकांना वीज देणे ही लहान गोष्ट नाही, ७.५ कोटी लोकांना फ्री दिबिती च्य्या माध्यमातून लाभ देतोय.आरोग्य, शिक्षण यावर खर्च केला पाहिजे, यासाठी आम्ही ५५कोटी लोकांना आरोग्य विमा ही आयुष्यमान भारत च्या माध्यमातून दिलीय, ही संख्या अनेक देशाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.मुंबईत मागील काही वर्षात ३०० किमीचा मेट्रो बनतोय,
हाच बदलता भारत आहे, आम्ही काँग्रेस मुक्त भारत नाही तर भाजप युक्त भारत बांवार आहोत, काँग्रेस मुक्त म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भाजप केवळ सेवा करते, मोदींनी केवळ सेवा केली नाही तर एक नवीन परंपरा आणली, भारतीय जनतेने विकासाला स्वीकारले आहे. असल्याचे नड्डा म्हणाले.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.