ETV Bharat / state

पाण्यासाठी नागरिकांचा नगर पंचायतीवर मोर्चा; रिकाम्या घागरी फोडून निषेध

author img

By

Published : Jun 19, 2019, 5:14 PM IST

जिल्ह्यातील संग्रामपूर येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने त्रस्त नागरिकांनी आज बुधवारी १९ जूनला नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.

संग्रामपूर नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांनी घागर मोर्चा काढीत निषेध केल्याचे चित्र

बुलडाणा- जिल्ह्यातील संग्रामपूर येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने त्रस्त नागरिकांनी आज बुधवारी १९ जूनला नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.

संग्रामपूर नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांनी घागर मोर्चा काढीत निषेध केल्याचे दृष्य


पाणी पुरवठा योजनेंतर्गत संग्रामपूर तालूक्यातील वान प्रकल्पातून १४० गावांना पाणी पुरवठा व्हायचा. मात्र नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना हा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना दहा-बारा दिवसातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.


या समस्येने त्रस्त नागरिकांनी आज नगर पंचायतीवर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी नागरिकांनी रिकाम्या घागरी फोडत नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला. नगर पंचायतच्या विरोधाबरोबरच नागरिकांनी ३ दिवसात पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी केली आहे.

बुलडाणा- जिल्ह्यातील संग्रामपूर येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने त्रस्त नागरिकांनी आज बुधवारी १९ जूनला नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.

संग्रामपूर नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचा नागरिकांनी घागर मोर्चा काढीत निषेध केल्याचे दृष्य


पाणी पुरवठा योजनेंतर्गत संग्रामपूर तालूक्यातील वान प्रकल्पातून १४० गावांना पाणी पुरवठा व्हायचा. मात्र नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना हा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना दहा-बारा दिवसातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.


या समस्येने त्रस्त नागरिकांनी आज नगर पंचायतीवर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी नागरिकांनी रिकाम्या घागरी फोडत नगर पंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला. नगर पंचायतच्या विरोधाबरोबरच नागरिकांनी ३ दिवसात पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी केली आहे.

Intro:Body:स्टोरी - बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने त्रस्त नागरिकांनी आज बुधवारी 19 जूनला नगर पंचायत वर घागर मोर्चा काढीत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.
संग्रामपूर शहरासाठी वाण धरणातून १४० गाव पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा होत होता मात्र नगरपरिषद च्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना दहा बारा दिवसातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाई चा सामना करावा लागत असल्याने त्रस्त नागरिकांनी आज नगर पंचायत वर मोर्चा काढत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातलाय , तर रिकाम्या घागरी फोडत निषेध व्यक्त केलाय.


-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.