ETV Bharat / state

'कोरेगाव भीमाचा तपास एनआयएकडे देणे दुर्दैवी, केंद्राने यात हस्तक्षेप केला'

author img

By

Published : Jan 25, 2020, 8:42 PM IST

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास राज्य सरकार करत असतानाच राज्य सरकारची परवानगी न घेता हा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविला आहे. डॉ. शिंगणे म्हणाले की, राज्य शासन योग्य त्या पद्धतीने तपास करत होते.

rajendra-shingne-comment-on-koregoan-bhima-issue-in-buldana
rajendra-shingne-comment-on-koregoan-bhima-issue-in-buldana

बुलडाणा- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी राज्य सरकार योग्य तपास करत होती. मात्र, केंद्र सरकारने राज्य शासनाची कुठलीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे दिला हे दुर्दैवाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ते नियोजन समितीच्या जिल्हा आराखडा बैठकी नंतर पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री, राजेंद्र शिंगणे

हेही वाचा- अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास राज्य सरकार करत असतानाच राज्य सरकारची परवानगी न घेता हा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविला आहे. डॉ. शिंगणे म्हणाले की, राज्य शासन योग्य त्या पद्धतीने तपास करत होते. राज्य शासनाच्या तपासामध्ये कोणतीही शंका नव्हती. परंतु, मधातच केंद्र शासनाने यात हस्तक्षेप करून हा तपास राज्य शासनाकडून एनआयएकडे दिला. या तपासात काही कमतरता होती तर ती राज्याच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही हे दुर्दैवाची बाब आहे.

बुलडाणा- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी राज्य सरकार योग्य तपास करत होती. मात्र, केंद्र सरकारने राज्य शासनाची कुठलीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे दिला हे दुर्दैवाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ते नियोजन समितीच्या जिल्हा आराखडा बैठकी नंतर पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री, राजेंद्र शिंगणे

हेही वाचा- अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास राज्य सरकार करत असतानाच राज्य सरकारची परवानगी न घेता हा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविला आहे. डॉ. शिंगणे म्हणाले की, राज्य शासन योग्य त्या पद्धतीने तपास करत होते. राज्य शासनाच्या तपासामध्ये कोणतीही शंका नव्हती. परंतु, मधातच केंद्र शासनाने यात हस्तक्षेप करून हा तपास राज्य शासनाकडून एनआयएकडे दिला. या तपासात काही कमतरता होती तर ती राज्याच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही हे दुर्दैवाची बाब आहे.

Intro:Body:बुलडाणा:- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी राज्य सरकार योग्य तपास करीत होती मात्र केंद्र सरकारने राज्य शासनाची कुठलीही परवानगी न घेता एन आय ए कड़े तपास दिला है दुर्दैवाची बाब आहे
अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न औषध प्रशासना मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज शनिवारी 25 जानेवारीला बुलडाण्यात दिली.ते नियोजन समितीच्या जिल्हा आराखडा बैठकी नंतर पत्रकारांशी बोलत होते.कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास राज्य सरकार करत असतांनाच राज्य सरकारची परवानगी न घेता हा तपास केंद्र सरकारने एन आय ए कड़े सोपविला आहे.यावर आपली प्रतिक्रिया देत राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.शिंगणे म्हणाले की राज्य शासन त्या तपासामध्ये योग्य त्या पद्धतीने तपास करत होत.राज्य शासनाच्या तपासमध्ये कोणाचीही शंका होती अश्या मागच्या काळात निदर्शास आलं नाही परंतु मधातच केंद्र शासनाने अश्या पद्धतीने हस्तक्षेप करून राज्य शासनाकडून एन आय ए कड़े दिला हे खरं म्हटलं तर ते राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिला पाहिजे होता त्याच्या मध्ये काही तुर्टी असती तर ती तुर्टी राज्य शासनाच्या लक्षात आणून देवून ते तपास स्वतः कडे घ्यायला पाहिजे होता हे झालं नाही हे दुर्देवाची बाब आहे.

बाईट:- डॉ.राजेंद्र शिंगणे,अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्हा पालकमंत्री

-वसीम शेख, बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.