ETV Bharat / state

पाणी द्या.. नाहीतर खुर्च्या खाली करा, निमगावकरांचे ग्रामपंयाचतीवर आंदोलन

ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी गावातून रॅली काढत ग्रामपंचायतने पाण्याचे नियोजन करावे. नियमित पाणी पुरवठा करावा, अन्यथा खुर्च्या खाली कराव्या असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

author img

By

Published : May 2, 2019, 10:48 AM IST

पाण्यासाठी निमगावकरांनी रॅली काढली

बुलडाणा - संपूर्ण राज्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील निमगाव येथील ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कामकाजामुळे पाण्याचे स्रोत उपलब्ध असून देखील ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गावातून रॅली काढत पाण्याचे नियोजन करा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असा इशारा दिला आहे.

निमगावच्या नागरिकांनी आपल्या समस्या ईटीव्ही भारतला सांगितल्या

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पूर्वी सात ते आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता वीस ते पंचवीस दिवसांनी मिळत आहे. ग्रामपंचायतकडे पाण्याचे स्रोत उपलब्ध असून चार बोअर अधिग्रहित केले आहेत. परंतु ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी मिळतच नसल्याचे खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनीच तहसीलदारांना निवेदनातून सांगितले आहे.


ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी गावातून रॅली काढत ग्रामपंचायतने पाण्याचे नियोजन करावे. नियमित पाणी पुरवठा करावा, अन्यथा खुर्च्या खाली कराव्या असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

बुलडाणा - संपूर्ण राज्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील निमगाव येथील ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कामकाजामुळे पाण्याचे स्रोत उपलब्ध असून देखील ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गावातून रॅली काढत पाण्याचे नियोजन करा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असा इशारा दिला आहे.

निमगावच्या नागरिकांनी आपल्या समस्या ईटीव्ही भारतला सांगितल्या

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पूर्वी सात ते आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता वीस ते पंचवीस दिवसांनी मिळत आहे. ग्रामपंचायतकडे पाण्याचे स्रोत उपलब्ध असून चार बोअर अधिग्रहित केले आहेत. परंतु ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी मिळतच नसल्याचे खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनीच तहसीलदारांना निवेदनातून सांगितले आहे.


ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी गावातून रॅली काढत ग्रामपंचायतने पाण्याचे नियोजन करावे. नियमित पाणी पुरवठा करावा, अन्यथा खुर्च्या खाली कराव्या असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

Intro:Body:स्टोरी :- पाण्यासाठी निमगांव ग्रामस्थांची गावातून रॅली...

पाण्याचे योग्य नियोजन करा अन्यथा खुर्च्या खाली करा, ग्रामस्थांची मागणी...


बुलडाणा :- संपूर्ण राज्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे मात्र बुलडाणा जिल्ह्यातील निमगांव येथील ग्रामपंचायत च्या नियोजन शून्य कामकाजामुळे पाण्याचे स्रोत उपलब्ध असून देखील ग्रामस्थांना पाणी मिळत नाहीय , त्यामुळं ग्रामस्थांनी गावातून रॅली काढत पाण्याचे नियोजन करा अन्यथा खुर्च्या खाली करा असा इशारा दिलाय..

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पूर्वी सात ते आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता वीस ते पंचवीस दिवसांनी मिळत आहे. ग्रामपंचायत कडे पाण्याचे स्रोत उपलब्ध असून चार बोअर अधिग्रहित केले आहेत परंतु ग्रामपंचायत च्या ढिसाळ कारभारामुळे सदर पाणी मिळतंच नसल्याबाबत खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनीच तहसीलदारांना निवेदणा तुन म्हटलंय.. तर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेऊन आर्थिक भुर्दंड बसत आहे त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी गावातून रॅली काढत ग्रामपंचायत ने पाण्याचे नियोजन करू नियमित पाणी पुरवठा करावा अन्यथा खुर्च्या खाली कराव्या कराव्या असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय

बाईट :-
१) प्रमोद खंडागळे (ग्रामस्थ, निमगाव)
२) अनिल हिवरखेडे
३) महिला ग्रामस्थ , निमगाव


-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.