ETV Bharat / state

४ दिवसांच्या संततधार पावसामुळे भंडाऱ्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त पाऊस पवनी, तुमसर, लाखांदूर, साकोली तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १५ टक्केच भात लावणीचे काम झाले आहे.

author img

By

Published : Aug 1, 2019, 10:30 PM IST

भंडाऱ्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात

भंडारा - चार दिवस संततधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यात भात लावणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात १५ टक्के भात लावणीच्या पूर्ण झाली असून ऑगस्ट महिन्याच्या २० ते २२ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील भात लावणीचे काम पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. काम करताना शेतमजूर थकवा दूर करण्यासाठी लोकगीते गायिली जात आहेत.

भंडाऱ्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात

जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती त्यामुळे पिके करपत चालली होती. मात्र, पाऊस पडला भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली.
भाताची लावणी करणे शारीरिकदृष्ट्या कठीण काम असल्याने यातून मनोरंजन व्हावे होेणार त्रास कमी व्हावे आणि खेळीमेळीच्या वातावरणात रोवणीचे काम सहज व्हावे याकरीता महिला वेगवेगळे लोकगीते म्हणत असतात.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त पाऊस पवनी, तुमसर, लाखांदूर, साकोली तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १५ टक्केच भात लावणीचे काम झाले आहे.

भंडारा - चार दिवस संततधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यात भात लावणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात १५ टक्के भात लावणीच्या पूर्ण झाली असून ऑगस्ट महिन्याच्या २० ते २२ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील भात लावणीचे काम पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. काम करताना शेतमजूर थकवा दूर करण्यासाठी लोकगीते गायिली जात आहेत.

भंडाऱ्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात

जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती त्यामुळे पिके करपत चालली होती. मात्र, पाऊस पडला भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली.
भाताची लावणी करणे शारीरिकदृष्ट्या कठीण काम असल्याने यातून मनोरंजन व्हावे होेणार त्रास कमी व्हावे आणि खेळीमेळीच्या वातावरणात रोवणीचे काम सहज व्हावे याकरीता महिला वेगवेगळे लोकगीते म्हणत असतात.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त पाऊस पवनी, तुमसर, लाखांदूर, साकोली तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १५ टक्केच भात लावणीचे काम झाले आहे.

Intro:anc :- जिल्ह्यात मधील चार दिवस आलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी राजा सुखावला असून जिल्ह्यात रोवणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात 15 टक्के रोवणी पूर्ण झाली असून ऑगस्ट महिन्याच्या 20 ते 22 तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील रोवणी चे काम पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. हिरोनी चे काम करताना शेतमजूर थकवा दूर करण्यासाठी लोकगीतांचा सहारा घेतात.


Body:जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती त्यामुळे शेतकऱ्यांची परे करपत चालले होते पण जाता जाता जुलै चा शेवट गोड कॉल केला वरून राजा प्रसन्न झाला आणि सलग चार ते पाच दिवस पावसाने संततधार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांचे परितर जगलेच सोबतच रोवणी योग्य पाणी शेतात साचल्याने रोहिणीच्या कामाला वेग आला.
भाताची रोवणी करण्याअगोदर शेतात ट्रॅक्‍टरच्या साह्याने चिखली कडून महिला या रोवणी चे काम करतात वरवर दिसायला जरी हा काम सोपा असला तरी शारीरिक दृष्ट्या कठीण काम असल्याने यातून मनोरंजन व्हावं होणार त्रास कमी व्हावं आणि खेळीमेळीच्या वातावरणात हे रोवणी चे काम सहज व्हावे याकरिता या महिला वेगवेगळे लोकगीत म्हणत असतात एक किंवा दोन स्त्रिया या गाण्यांना सुरुवात करतात आणि उर्वरित महिला त्यानंतर ते गाणे म्हणतात त्यामुळे कामाचा ताण कमी होऊन दिवस सहज निघून जातो.
जिल्ह्यात आता पर्यंत सरासरीच्या 72 टक्के पाऊस झाला असून सर्वात ज्यास्त पाऊस पवनी, तुमसर, लाखांदूर, साकोली तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 15 टक्केच रोवणी झाली असली तरी चार दिवस झालेल्या पावसामुळे येत्या 20 ते 22 तारखेपर्यंत संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील रोवणीचे काम पूर्ण होतील असा अंदाज कृषी अधिकार्यांनी वर्तविला आहे.
मात्र जून च्या सुरवातीला पाऊस आल्यानंतर पावसाने दडी मारली तशी दडी न मारता पाऊस अधून मधून येत राहिल्यास नक्कीच शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.