ETV Bharat / state

केवळ चार महिन्यातच रस्ताचे तीन तेरा, मोहाडी खमारी रस्त्याची दुरवस्था

author img

By

Published : Nov 19, 2019, 3:38 AM IST

तील गिट्टी वर आली असून खड्डे पडले आहेत. एवढ्या कमी कालावधीत डांबरीकरण उखडतेच कसे असा प्रश्न गावकरी करत आहेत. त्यामुळे आता संबंधित दोषी कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहे

उखडलेले रस्ते

भंडारा - मोहाडी तालुक्यातील खमारी - मोहाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता चार महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. अवघ्य चार महिन्यात रस्ता खराब झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. निकृष्ठ दर्जाचा रस्ता बनविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

कंत्राटरावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत

चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्ताला ठिकठिकाणी भेगा पडू लागल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी डांबरीकरण उखडले गेले आहे. आतील गिट्टी वर आली असून खड्डे पडले आहेत. एवढ्या कमी कालावधीत डांबरीकरण उखडतेच कसे असा प्रश्न गावकरी करत आहेत. त्यामुळे आता संबंधित दोषी कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहे

हेही वाचा - कोंढा गावातील एटीएम फोडले; मात्र कोणी, प्रश्नचिन्ह निर्माण


अतिवृष्टी झाल्याने संबंधित रस्ता खराब झाल्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता सांगत आहेत. जर मोहाडी तालुक्यात अतीवृष्टीमुळे पिकांचे नुकसान महसूल विभाग दाखवत नाही. तर रस्ता खराब होण्यासाठी अतिवृष्टी कारण कसे होईल, असे नागरिका विचारत आहेत.

भंडारा - मोहाडी तालुक्यातील खमारी - मोहाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता चार महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. अवघ्य चार महिन्यात रस्ता खराब झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. निकृष्ठ दर्जाचा रस्ता बनविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

कंत्राटरावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत

चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्ताला ठिकठिकाणी भेगा पडू लागल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी डांबरीकरण उखडले गेले आहे. आतील गिट्टी वर आली असून खड्डे पडले आहेत. एवढ्या कमी कालावधीत डांबरीकरण उखडतेच कसे असा प्रश्न गावकरी करत आहेत. त्यामुळे आता संबंधित दोषी कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहे

हेही वाचा - कोंढा गावातील एटीएम फोडले; मात्र कोणी, प्रश्नचिन्ह निर्माण


अतिवृष्टी झाल्याने संबंधित रस्ता खराब झाल्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता सांगत आहेत. जर मोहाडी तालुक्यात अतीवृष्टीमुळे पिकांचे नुकसान महसूल विभाग दाखवत नाही. तर रस्ता खराब होण्यासाठी अतिवृष्टी कारण कसे होईल, असे नागरिका विचारत आहेत.

Intro:Body:Anc:- मोहाड़ी तालुक्यातील खमारी - मोहाड़ी रस्त्याची अक्षर:च्या चाळण झाली कंत्राटदार रस्ते चांगल्या दर्जाचे बनवावे म्हणून रस्ता निर्मिती नंतर 5 वर्ष कंत्राटदारांची जवाबदारी भाजपा शासनात निश्चित केली असली तरी या प्रकाराला पाहून हा प्रकार केवळ कागदोपत्री आहे असेच दिसते. केवळ 4 महिन्यात रस्त्या खराब झालाच कसा असा एवढा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविणाऱ्यांवर कार्यवाही ची मागणी गावकरी करीत आहेत.

मोहाड़ी- खमारी हा खड्याच्या रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी जनतेने निवेदने देऊन 4 महिन्यापूर्वी हा रस्त्या तयार केला गेला. मात्र हळूहळू या रस्ताला ठिकठिकाणी भेगा पडू लागल्या,बऱ्याच ठिकाणी डांबरिकरण उखड़ला,आतिल गिट्टी वर आली असुन खड्डे पडत गेले,एवढ्या कमी कालावधीत डांबरीकरण उखड़तोच कसा असा प्रश्न गावकरी करीत आहे, त्यामुळे आता संबंधित दोषी कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहे



VO - 2),,,या सर्व प्रकारात अतिवृष्टि झाल्याने संबंधित रस्त्या खराब झाल्याच्या "जावाई शोध"कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसड़क योजना यांनी लावला आहे, जर मोहाड़ी तालुक्यात अतिवृष्टि मुळे पिकांचे नुकसान महसूल विभाग दाखवू शकला नाही तर अभियंता यांना रस्ता ख़राब होण्यासाठी अतिवृष्टि कारण कसे मिळाले हा संशोधनाच्या विषय ठरला आहे,पावसाने ख़राब होइल असा 11 किमी रस्त्या 11 महीने टीकू शकला नसेल तर त्या रस्त्याची गुणवत्ता कशी असेल याच्या विचार न केला बरा. कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या गुडगुडीत उत्तरामुळे कंत्राटदार अभियंता का वाचविण्याचा प्रयन्त करीत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
BYTE - 1)हरिचंद्र बंदाटे (गावकरी)
२) राजकुमार वैरागकर (कार्यकारी अभियंता पंतप्रधान ग्राम सडक योजना भंडारा )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.