ETV Bharat / state

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

एकनाथ मुरलीधर बने (वय ५० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मागील तीन - चार वर्षांपासून अल्प पाऊस पडत असल्याने शेतात काहीच पिकत नाही. परिणामी जगायचे कसे असा प्रश्न एकनाथ बने यांच्यासमोर होता.

author img

By

Published : Apr 20, 2019, 9:04 AM IST

मृत शेतकरी

बीड - सतत पडणारा दुष्काळ व यातून उद्भवलेली नापिकी यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. गेवराई तालुक्यातील सुशीवडगाव येथे एका शेतकऱ्याने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. एकनाथ मुरलीधर बने (वय ५० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


मागील तीन - चार वर्षांपासून अल्प पाऊस पडत असल्याने शेतात काहीच पिकत नाही. परिणामी जगायचे कसे असा प्रश्न एकनाथ बने यांच्यासमोर होता. यातून आलेल्या नैराश्येमधून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मयत एकनाथ यांना १ एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.


घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

बीड - सतत पडणारा दुष्काळ व यातून उद्भवलेली नापिकी यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. गेवराई तालुक्यातील सुशीवडगाव येथे एका शेतकऱ्याने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. एकनाथ मुरलीधर बने (वय ५० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


मागील तीन - चार वर्षांपासून अल्प पाऊस पडत असल्याने शेतात काहीच पिकत नाही. परिणामी जगायचे कसे असा प्रश्न एकनाथ बने यांच्यासमोर होता. यातून आलेल्या नैराश्येमधून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मयत एकनाथ यांना १ एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.


घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

Intro:खालील बातमीचा फोटो मेल केला आहे
......... ........

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

बीड- सतत पडणारा दुष्काळ व यातून उद्भवलेली नापिकी यामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुशीवडगाव येथील एका शेतकऱ्याने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.


Body:एकनाथ मुरलीधर बने (वय 50 रा. सुशीवडगाव ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील तीन-चार वर्षांपासून अल्प पाऊस पडत असल्याने शेतात काहीच पिकत नाही. परिणामी जगायचं कसं असा प्रश्न एकनाथ बने यांच्या समोर होता. यातून आलेल्या नैराश्य मधून त्यांनी शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत एकनाथ यांना एक एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.


Conclusion:घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.