ETV Bharat / state

उमेदवारी अर्ज भरताना हयात असणाऱ्या अपत्यांनाच गृहीत धरा; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

author img

By

Published : Nov 11, 2019, 6:39 PM IST

सुभाष गावीत यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये आहेत. तसेच दुसरी पत्नी सविता यांच्यापासून त्यांना तीन अपत्ये झाली. यातील तिसरे अपत्य २००२ मध्ये जन्मास येऊन २००३ मध्ये मरण पावले. तीन अपत्यांचा कायदा महाराष्ट्रात २००१ साली अस्तित्वात आला आहे. या कायद्यान्वये गावीत यांचा जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला.

अॅड. विजयकुमार सपकाळ

औरंगाबाद - निवडणूक लढवताना उमेदवाराला तीन अपत्ये असतील तर उमेदवारी अर्ज बाद होतो, असा नियम आहे. पण, या नियमात जन्म दिलेल्या अपत्यांची संख्या गृहीत धरण्यात आली होती. त्यातील एखादे अपत्य दगावले तर काय, याबद्दल स्पष्टता नव्हती. औरंगाबाद खंडपीठाने ही बाब स्पष्ट करणारा निकाल दिला असून, यापुढे हयात अपत्यांनाच गृहीत धरावे असे सांगितले आहे.

याचिकाकर्ते वकील विजयकुमार सपकाळ

यासंबंधी नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी सविता आणि सुभाष गावीत यांनी याचिका दाखल केली होती. तीन अपत्यांचे कारण दाखवत नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. यामुळे या दाम्पत्याने न्यायालयात आव्हान दिले होते.


सुभाष गावीत यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये आहेत. तसेच दुसरी पत्नी सविता यांच्यापासून त्यांना तीन अपत्ये झाली. यातील तिसरे अपत्य २००२ मध्ये जन्मास येऊन २००३ मध्ये मरण पावले. तीन अपत्यांचा कायदा महाराष्ट्रात २००१ साली अस्तित्वात आला आहे. या कायद्यान्वये गावीत यांचा जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला.


हा उमेदवारी अर्ज भरतेवेळी गावीत यांचे २००२ नंतर जन्मलेले अपत्य हयात नव्हते. त्यामुळे हा नियम त्यांना लागू होत नाही असा दावा गावितांनी न्यायालयात केला. औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन निर्णय दिला. या निर्णयात खंडपीठाने स्पष्ट केले की उमेदवारी अर्ज भरतेवेळी अपत्यांची संख्या ग्रहीत धरावी. त्या दाम्पत्याला किती अपत्ये झाली हे ग्रहीत धरू नये.

औरंगाबाद - निवडणूक लढवताना उमेदवाराला तीन अपत्ये असतील तर उमेदवारी अर्ज बाद होतो, असा नियम आहे. पण, या नियमात जन्म दिलेल्या अपत्यांची संख्या गृहीत धरण्यात आली होती. त्यातील एखादे अपत्य दगावले तर काय, याबद्दल स्पष्टता नव्हती. औरंगाबाद खंडपीठाने ही बाब स्पष्ट करणारा निकाल दिला असून, यापुढे हयात अपत्यांनाच गृहीत धरावे असे सांगितले आहे.

याचिकाकर्ते वकील विजयकुमार सपकाळ

यासंबंधी नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी सविता आणि सुभाष गावीत यांनी याचिका दाखल केली होती. तीन अपत्यांचे कारण दाखवत नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता. यामुळे या दाम्पत्याने न्यायालयात आव्हान दिले होते.


सुभाष गावीत यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये आहेत. तसेच दुसरी पत्नी सविता यांच्यापासून त्यांना तीन अपत्ये झाली. यातील तिसरे अपत्य २००२ मध्ये जन्मास येऊन २००३ मध्ये मरण पावले. तीन अपत्यांचा कायदा महाराष्ट्रात २००१ साली अस्तित्वात आला आहे. या कायद्यान्वये गावीत यांचा जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला.


हा उमेदवारी अर्ज भरतेवेळी गावीत यांचे २००२ नंतर जन्मलेले अपत्य हयात नव्हते. त्यामुळे हा नियम त्यांना लागू होत नाही असा दावा गावितांनी न्यायालयात केला. औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन निर्णय दिला. या निर्णयात खंडपीठाने स्पष्ट केले की उमेदवारी अर्ज भरतेवेळी अपत्यांची संख्या ग्रहीत धरावी. त्या दाम्पत्याला किती अपत्ये झाली हे ग्रहीत धरू नये.

Intro:उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरत असताना जितके आपत्य अस्तित्वात आहेत तितकेच आपत्य गृहीत धरता येतील असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. याचिककर्ता सुभाष गावित आणि त्यांच्या पत्नी सविता गावित यांनी केलेल्या याचिकेवर खंडपीठाने हा निर्णय दिला.Body:सुभाष गावित आणि सविता गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र तीन आपत्य असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. सविता गावित यांना 2002 मध्ये झालेल्या मुलाच 2003 मध्ये निधन झालं होतं. त्यामुळे त्यांना दोन आपत्य हयात असल्याने तेच ग्राह्य धरावं अशी ही याचिका होती. त्यावर खंडपीठाने हा निर्णय दिला.Conclusion:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन आपत्य असल्यास उमेदवारी रद्द करण्याबाबतचा कायदा 13 डिसेंबर 2001 मध्ये अस्तित्वात आणण्यात आला. त्याआधी दोन पेक्षा अधिक आपत्य असल्यास निवडणुक वाढवण्यात कुठल्याही प्रकारचे बंधन नव्हते. याचिककर्ता सुभाष गावित यांची पहिली पत्नी आशाबाईच निधन 1994 मध्ये झालं त्यावेळी त्यांना तीन आपत्य होते. 1996 ला सविता यांच्यासोबत त्यांचा दुसरा विवाह झाला त्यानंतर सुभाष आणि सविता गावित यांना तीन आपत्य झाली. त्यातील शेवटचं आपत्य 2002 मध्ये झालं मात्र त्याच निधन 2003 मध्ये झालं. उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या तिसऱ्या आपत्याला गृहीत धरल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. याचिकेवर सुनावणी औरंगाबाद खंडपीठात घेण्यात आली. त्यावर निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार निवडणुकीत कुठलाही उमेदवारी अर्ज करताना त्यादिवशी हत्यात असलेल्या पाल्यांनाच गृहीत धरलं जावं अस सांगण्यात आलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या निकालाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
Byte - ऍड विजयकुमार सपकाळ - याचिककर्ता वकील
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.