ETV Bharat / state

औरंगाबाद जळीतकांड : शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह मूळ गावी रवाना - शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह मूळ गावी रवाना

औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावांमध्ये 4 फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास शरीरसुखाची मागणी करत एका महिलेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Aurangabad
औरंगाबाद जळीतकांड
author img

By

Published : Feb 6, 2020, 1:34 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील अंधारी गावात महिलेकडे केलेली शरीर सुखाची मागणी धुडकावल्याने वासनांध आरोपीने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले होते. त्या पीडितेचा उपचारा दरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. या पीडितेवर शवविच्छेदन करून मृतदेह पोलीस बंदोबस्तात औरंगाबादहून मूळगावी रवाना करण्यात आला आहे.

शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह मूळ गावी रवाना

हेही वाचा - 'ती'ची मृत्यूशी झुंज अपयशी; आरोपीलाही जाळण्याची नातवाईकांची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावांमध्ये 4 फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास शरीरसुखाची मागणी करत एका महिलेला जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या महिलेचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये असलेल्या शवचिकित्सा केंद्रांमध्ये त्या महिलेवर शवविच्छेदन करण्यात आले.

पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच अनेक नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली होती. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलीस तसेच बेगमपुरा पोलीस रुग्णालयात ठाण मांडून होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करून पीडितेचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात अंधारी गावी रवाना करण्यात आला.

हेही वाचा - औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद - जिल्ह्यातील अंधारी गावात महिलेकडे केलेली शरीर सुखाची मागणी धुडकावल्याने वासनांध आरोपीने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले होते. त्या पीडितेचा उपचारा दरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. या पीडितेवर शवविच्छेदन करून मृतदेह पोलीस बंदोबस्तात औरंगाबादहून मूळगावी रवाना करण्यात आला आहे.

शवविच्छेदनानंतर पीडितेचा मृतदेह मूळ गावी रवाना

हेही वाचा - 'ती'ची मृत्यूशी झुंज अपयशी; आरोपीलाही जाळण्याची नातवाईकांची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावांमध्ये 4 फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास शरीरसुखाची मागणी करत एका महिलेला जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या महिलेचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये असलेल्या शवचिकित्सा केंद्रांमध्ये त्या महिलेवर शवविच्छेदन करण्यात आले.

पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच अनेक नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली होती. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलीस तसेच बेगमपुरा पोलीस रुग्णालयात ठाण मांडून होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करून पीडितेचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात अंधारी गावी रवाना करण्यात आला.

हेही वाचा - औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Intro:औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावात महिलेने शरीर सुखाची केलेली मागणी धुडकावल्याने वासनांध आरोपीने महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले होते.त्या पीडितेचा उपचारा दरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला होता.पिडितेवर शवविच्छेदन करून मृतदेह पोलीस बंदोबस्तात औरंगाबादहून मूळगावी रवाना झाले.

Body:चार फेब्रुवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी गावांमध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास शरीरसुखाची मागणी करीत एका महिलेला जिवंत झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या महिलेचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये असलेल्या शवचिकित्सा केंद्रांमध्ये त्या महिलेवर शवविच्छेदन करण्यात आले. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांतुन संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळल्या पीडितेची मुलगी ही औरंगाबादेत नर्सिंग चे शिक्षण घेत आहे. तिच्या शिक्षणाचा भार शासनाने उचलावे, त्याचबरोबर सरकारी नोकरीत पीडितेच्या मुलीला समावून घ्यावे अशी मागणी नातेवाइकांकडून होत आहे त्याचबरोबर ज्याप्रमाणे आमच्या मुलीला जाळण्यात आले त्याचप्रमाणे आरोपीला देखील जिवंत जाळण्याची शिक्षा देण्यात यावी अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाइकांनी दिली आहे.पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच अनेक नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली होती. काही अनुचित प्रकार घडू नये या साठी ग्रामीण पोलीस तसेच बेगमपुरा पोलीस रुग्णालयात ठाण मांडून होते.दुपारी बारा वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करून पीडितेचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात अंधारी गावी रवाना झाले.
-------------------

गृहमंत्रीनि राजीनामा द्यावा-खिवांसारा

अंधारी गावातील जाळीत कांड बाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांना मंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.मुख्यमंत्री यांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.


- मंगला खिवांसारा,
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

------------------------





माझी आईच माझं शिक्षणाचा संपूर्ण खर्च करीत होती.मोठ्या अपेक्षेने मला औरंगाबाद शहरात शिक्षण करण्यासाठी पाठविले होते.माझा आधार गेला शासनाने मला मदत करावी.आई ला निर्दयपणे जिवंत जाळल्यागेले.त्या आरोपी नाराधमाला देखील जिवंत जाळा.

बाईट- पीडितेची मुलगीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.