ETV Bharat / state

'सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन'

author img

By

Published : Jan 5, 2020, 4:37 PM IST

प्रत्येक सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेल. जेणेकरून मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याआधीच त्यांच्या समस्या सोडवल्या जातील, अशी प्रतिक्रीया राज्य मंत्री बच्चू कडू यांनी खातेवाटपानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.

kadu
राज्य मंत्री बच्चू कडू

अमरावती - खातेवाटपात राज्य मंत्री बच्चू कडू यांना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास यांसह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. खातेवाटपानंतर "शेतकऱ्याची अडवणूक करणे चुकीचे आहे. प्रत्येक सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन. जेणेकरून मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याआधीच त्यांच्या समस्या सोडवल्या जातील" अशी प्रतिक्रीया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज्य मंत्री बच्चू कडू

हेही वाचा - पदापेक्षा काम महत्त्वाचे, बच्चू कडूंचा अब्दुल सत्तारांना सल्ला

मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. जलसंपदा अत्यंत महत्वाचा विषय आहे. विदर्भात त्याची गरज आहे. दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्राचे पाणी नियोजन करून भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रात जे चांगले अधिकारी आहेत त्यांना खांद्यावर घेऊ. मात्र, विनाकारण त्रास देणाऱ्यांना बच्चू कडू मंत्री आहे हे विसरून अद्दल घडवणार, अशी तंबीही त्यांनी यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांना दिली आहे.

अमरावती - खातेवाटपात राज्य मंत्री बच्चू कडू यांना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास यांसह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. खातेवाटपानंतर "शेतकऱ्याची अडवणूक करणे चुकीचे आहे. प्रत्येक सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गरज पडल्यास मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन. जेणेकरून मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याआधीच त्यांच्या समस्या सोडवल्या जातील" अशी प्रतिक्रीया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राज्य मंत्री बच्चू कडू

हेही वाचा - पदापेक्षा काम महत्त्वाचे, बच्चू कडूंचा अब्दुल सत्तारांना सल्ला

मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. जलसंपदा अत्यंत महत्वाचा विषय आहे. विदर्भात त्याची गरज आहे. दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्राचे पाणी नियोजन करून भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बच्चू कडू यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रात जे चांगले अधिकारी आहेत त्यांना खांद्यावर घेऊ. मात्र, विनाकारण त्रास देणाऱ्यांना बच्चू कडू मंत्री आहे हे विसरून अद्दल घडवणार, अशी तंबीही त्यांनी यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांना दिली आहे.

Intro:.शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे, सामान्य नागरिक असो की शेतकरी मुख्यमंत्री नि त्यांची भेट घेतलीच पाहिजे

अँकर अमरावती
शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे, सामान्य नागरिक असो की शेतकरी त्यांची भेट घेतलीच पाहिजे , प्रशासनाकडू झालेली चूक दुरुस्त करणे गरजेचे आहे, असा काळ आला तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसणार आहे तर
खात कुठलही असो तशी मागणी नव्हती मात्र सामाजिक न्याय मिळाल असत तर् अपंग बांधवांना न्याय देता आला असता. सामाजिक न्याय खात्याची तशी मागणी नसते मात्र आम्ही ते मागीतले होते, त्यामाध्यमातून अपंगांचे प्रश्न मार्गी लागले असते, अशी प्रतिक्रिया खाती वाटप झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे .जलसंपदा अत्यंत महत्वाचा विषय आहे, विदर्भात त्याची गरज आहे, महाराष्ट्राला दुष्काळा समोर जावं लागतं त्यात पाणी नियोजन करू भ्रष्ट्राचार थांबवण्याचा प्रयत्न करू. चांगले अधिकारी असतील त्यांना खांद्यावर घेऊ मात्र विनाकारण त्रास देणाऱ्यांना बच्चू कडु मंत्री आहे हे विसरून जाणार सामान्य कार्यकर्ता मला घर नाही मिळाल, केबिन नाही मिळालं तरी चालेल मी घराविना, कॅबिन शिवाय अधिक चांगल काम करू शकतो.

बाईट: राज्यमंत्री बच्चू कडूBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.