ETV Bharat / state

कृषीमंत्री अनिल बोंडे आणि पूरग्रस्त ग्रामस्थांमध्ये खडाजंगी

author img

By

Published : Sep 5, 2019, 6:47 PM IST

जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दमयंती नदीला पूर आला होता. पुराच्या पाण्यात अनेक जणांचे संसार वाहून गेले. झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री व अमरावती जिल्हाचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी अनिल बोंडे यांना काही पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

कृषी मंत्री अनिल बोंडे पूरग्रस्तांची भेट घेतांना

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी येथे बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. ५ तासात १४१ मि.मी पाऊस झाला. त्यामुळे दमयंती नदीला पूर आला. यामुळे शेकडो घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुबंईवरून मोर्शीला आलेले अमरावतीचे पालकमंत्री अनिल बोंडे यांना काही पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पूरग्रस्त भागाची पाहणी करताना कृषी मंत्री अनिल बोंडे

जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दमयंती नदीला पूर आला होता. पुराच्या पाण्यात अनेक जणांचे संसार वाहून गेले होते. या घटनेत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री व अमरावती जिल्हाचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी पाहणी दौरा केला. परंतु, काल प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था झाली नसल्याचा आरोप करत पूरग्रस्त नागरिकांमध्ये आणि पालकमंत्री अनिल बोंडे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

स्थानिक नागरिकांनी अनिल बोंडे हे आमच्या भागात आलेच नसल्याचा आरोप केला आहे. व आमची घरे-दारे, कपडे साहित्य पुरात वाहून गेले, त्यामुळे आता आम्ही संसार करायचा कसा? हा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही ठराविक भागातच पालकमंत्री बोंडे यांनी पाहणी केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी येथे बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. ५ तासात १४१ मि.मी पाऊस झाला. त्यामुळे दमयंती नदीला पूर आला. यामुळे शेकडो घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुबंईवरून मोर्शीला आलेले अमरावतीचे पालकमंत्री अनिल बोंडे यांना काही पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

पूरग्रस्त भागाची पाहणी करताना कृषी मंत्री अनिल बोंडे

जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दमयंती नदीला पूर आला होता. पुराच्या पाण्यात अनेक जणांचे संसार वाहून गेले होते. या घटनेत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री व अमरावती जिल्हाचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी पाहणी दौरा केला. परंतु, काल प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था झाली नसल्याचा आरोप करत पूरग्रस्त नागरिकांमध्ये आणि पालकमंत्री अनिल बोंडे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

स्थानिक नागरिकांनी अनिल बोंडे हे आमच्या भागात आलेच नसल्याचा आरोप केला आहे. व आमची घरे-दारे, कपडे साहित्य पुरात वाहून गेले, त्यामुळे आता आम्ही संसार करायचा कसा? हा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही ठराविक भागातच पालकमंत्री बोंडे यांनी पाहणी केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

Intro:कृषी मंत्री अनिल बोंडे आणि पूरग्रस्त ग्रामस्थांत खडाजंगी.
प्रशासकीय यंत्रणा वेळेवर आली नसल्याचा आरोप
--------------------------------------------------------------------
अमरावती अँकर
काल अमरावतीच्या मोर्शी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे ५ तासात १४१मिलिमीटर अतिवृष्टीने नळ दमयंती नदीला पूर आला होता,त्यामुळे शेकडो घरात पुराचे पाणी शिरले होते, त्यामुळे अनेक घर संसार उध्वस्त झाले होते.या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी तात्काळ मुबंई वरून मोर्शीला आलेले अमरावतीचे पालकमंत्री अनिल बोंडे यांना काही पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्याचे कृषी मंत्री व अमरावती जिल्हाचे पालकमंत्री अनिल बोंडे पाहणी दौरा केला.परंतु काल प्रशासनाकडून जेवण्याची व्यवस्थाच झाली नसल्याचा आरोप करत पालकमंत्री अनिल बोंडे व पूरग्रस्त नागरिकांत चांगलीच खडाजंगी झाली.

स्थानिक नागरिकांनी अनिल बोंडे हे आमच्या भागात आलेच नसल्याचा आरोप केला आहे व आम्हचे घर दार कपडे साहित्य पुरात वाहून गेले, त्यामुळे आता आम्ही संसार करायचा कसा हा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे, काही ठराविक भागातच पालकमंत्री बोंडे यांनी पाहणी केला असा आरोप आता गावकऱ्यांनी केला आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.