ETV Bharat / state

अमरावतीकरांची चिंता कायम; अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यात फक्त 3.78 टक्कांनी वाढ

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाचा पाणीसाठा 14.26 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

author img

By

Published : Jul 29, 2019, 8:27 AM IST

Updated : Jul 29, 2019, 10:09 AM IST

अप्पर वर्धा धरण

अमरावती- गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्हा पाण्याचा प्रतीक्षेत असताना सालबर्डी आणि कारंजा घाडगे परिसरात पाऊस झाल्याने माडू नदीला पूर आला आहे. तसेच जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचा पाणीसाठा 3.78 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, या कालावधीपर्यंत ज्या प्रमाणात धरणाचा पाणीसाठा वाढणे अपेक्षित होते, त्याप्रमाणात पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

अप्पर वर्धा धरण

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलाशयात 3.78 टक्यांनी वाढ झाली आहे. परंतु अद्यापही चांगला पाऊस न झाल्याने वर्धा धरणाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत या धरणात केवळ 14.26 टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अमरावती- गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्हा पाण्याचा प्रतीक्षेत असताना सालबर्डी आणि कारंजा घाडगे परिसरात पाऊस झाल्याने माडू नदीला पूर आला आहे. तसेच जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचा पाणीसाठा 3.78 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, या कालावधीपर्यंत ज्या प्रमाणात धरणाचा पाणीसाठा वाढणे अपेक्षित होते, त्याप्रमाणात पाणीसाठा वाढलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

अप्पर वर्धा धरण

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. याच पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलाशयात 3.78 टक्यांनी वाढ झाली आहे. परंतु अद्यापही चांगला पाऊस न झाल्याने वर्धा धरणाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत या धरणात केवळ 14.26 टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

Intro:अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा फक्त 3.78 % वाढला.
जाम व माडू नदीला आला पूर
-----------------------------------------------
अमरावती अँकर
गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरनाचा पाणीसाठा हा सालबर्डी व कारंजा घाडगे परिसरात पाऊस झाल्याने माडू नदीला पूर आला .दरम्यान अप्पर वर्धा धरनाचा पाणी साठा केवळ 3.78 टक्क्यांनी वाढला आहे.अर्धा पावसाळा उलटुन गेला असताना सुद्धा ज्या प्रमाणात धरणाचा पाणी साठा वाढणे अपेक्षित होते .परंतु जलसाठा हा वाढलाच नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील दोन दिवसा पासून जिल्ह्यात सार्वत्रिक हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.याच पावसामुळे अप्पर वर्धा धरनातील जलाशयात 3.78 टक्यांनी वाढ झाली आहे.परंतु अध्यापही चांगला पाऊस न झाल्याने वर्धा धरणाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे सध्यस्तीत या धरणात केवळ 14.26 टक्केच जलसाठा शिल्लक आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jul 29, 2019, 10:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.