ETV Bharat / state

डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्या; 1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजार फुटांचे पत्र

author img

By

Published : Dec 25, 2019, 9:52 AM IST

Updated : Dec 25, 2019, 3:13 PM IST

विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये हे पत्र लिहले आहे. त्यांच्या मनात भाऊसाहेबांप्रती असलेल्या भावना या चिमुकल्यांनी आपल्या लिखानातून व्यक्त केल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्या सुहासिनी शेंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पत्राचे अनावरण करण्यात आले.

letter
नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजार फुटाचे पत्र

अमरावती - भारताचे पाहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी 1500 विद्यार्थ्यांनी तब्बल तीन हजार फुटांचे पत्र लिहले आहे. नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला.

नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजार फुटाचे पत्र

विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये हे पत्र लिहले आहे. त्यांच्या मनात भाऊसाहेबांप्रती असलेल्या भावना या चिमुकल्यांनी आपल्या लिखानातून व्यक्त केल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्या सुहासिनी शेंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पत्राचे अनावरण करण्यात आले.

हेही वाचा - विनोद तावडेंनी ज्या विद्यार्थ्याला म्हटले होते, झेपत नसेल तर शिकू नको; त्याने सुवर्ण पदक मिळवून दिले असे उत्तर

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वाला देशातील सर्वोच्च सन्मान मिळावा यासाठी चिमुकल्यांनी हे पाऊल उचलले आहे. असे उपक्रम इतर शिक्षण संस्थांमध्येही राबवले जावेत. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून मुलांच्या भावना केंद्र सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी यावेळी दिले आहे.

अमरावती - भारताचे पाहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी 1500 विद्यार्थ्यांनी तब्बल तीन हजार फुटांचे पत्र लिहले आहे. नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला.

नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजार फुटाचे पत्र

विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये हे पत्र लिहले आहे. त्यांच्या मनात भाऊसाहेबांप्रती असलेल्या भावना या चिमुकल्यांनी आपल्या लिखानातून व्यक्त केल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्या सुहासिनी शेंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पत्राचे अनावरण करण्यात आले.

हेही वाचा - विनोद तावडेंनी ज्या विद्यार्थ्याला म्हटले होते, झेपत नसेल तर शिकू नको; त्याने सुवर्ण पदक मिळवून दिले असे उत्तर

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वाला देशातील सर्वोच्च सन्मान मिळावा यासाठी चिमुकल्यांनी हे पाऊल उचलले आहे. असे उपक्रम इतर शिक्षण संस्थांमध्येही राबवले जावेत. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून मुलांच्या भावना केंद्र सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी यावेळी दिले आहे.

Intro:भारताचे प्रथम कृषिमंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावे या मागणीसाठी 1500 विद्यार्थ्यांनी लिहिले तीन हजारफुटाचे पत्र.
----------------------------------–-----------–---------------
स्पेशल पॅकेज स्टोरी करावी

अमरावती अँकर
भारताचे पाहिले कृषिमंत्री डॉ पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती महोत्सवा निमित्ताने त्यांना आता भारत रत्न द्यावा या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूल च्या एकूण 1500 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत तबाल तीन हजार फुटांचे विक्रमी वाचण्यातुन विचाराकडे अशा आशयाचे दीर्घ पत्र लिहिले आहे.व या पत्राचं विमोचन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष .दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्य सौ सुहासिनी संजीव शेंडे सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

बाईट-सुहासिनी शेंडे -प्राचार्य


व्हिओ-

डॉ पंजाबराव देशमुख सारख्या महान व उत्तुंग कर्तव्याची उंची असलेल्या व्यक्तीला देशातील सर्वोच्च असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी जणू या विद्यार्थ्यांनी केली आहे.कृषिमहर्षी, शिक्षण महर्षी डॉ भाऊसाहेब देशमुख यांचे सर्व क्षेत्रातील कार्य महान असून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या दीर्घ पत्रातून व्यक्त केलेल्या भावना केंद्र सरकार दरबारी पोहचवल्या जाईल असे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा.दिलीप इंगोले यांनी सांगितले.

बाईट:-दिलीप इंगोले - कोषाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था

देशाचे पहिली कृषी मंत्री महान व्यक्तिमत्त्व असलेले डॉ पंजाबराव देशमुख यांना सरकारने अद्यापही भारत रत्न दिला नाही ही खंत आजही मनात असल्याने ती खंत बोलूनच न दाखवता ती लिखाणाच्या माध्यमातून उतरवली असे मत भारती बढे यांनी व्यक्त केले

बाईट-भारती बढे बाईट(मागे इतर महिला उभ्या आहे)

डॉ पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळावा ही वर्षानुवर्षे मागणी आहे.परन्तु अद्यापही भारत रत्न हा मिळाला नाही.चिमुकल्यानी लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भावना सरकार समजेल आणि भाऊसाहेबाना भारत रत्न देतील एवढी आशा करूया.


Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Dec 25, 2019, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.