ETV Bharat / state

मोठ्या फरकाने बहुमत सिद्ध करु, राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास - Radhakrusn vikhe patil comment on current political situation

राज्यपालांनी आम्हाला सत्ता बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तारखेपर्यंतचा अवधी दिला आहे. येत्या 30 तारखेपर्यंत मोठ्या फरकाने आम्ही सरकार स्थापन करु असा विश्वास माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Nov 24, 2019, 3:41 AM IST

अहमदनगर - राज्यपालांनी आम्हाला सत्ता बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तारखेपर्यंतचा अवधी दिला आहे. येत्या 30 तारखेपर्यंत मोठ्या फरकाने आम्ही सरकार स्थापन करु असा विश्वास माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर केलेली कारवाई हा त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न असून त्यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोठ्या फरकाने बहुमत सिद्ध करु, राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास

शनिवारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपत्नीक शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी विखें पाटील यांनी साईबाबांची पद्य पूजा केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलले.

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळायला हवा होता. मात्र, दुर्दैवाने तो पळला गेला नाही. राज्यातील जनतेनी भाजपला मोठा जनादेश दिला असून, आम्हाला खात्री होती की, भाजपचे सरकार येणार आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठित खंजिर खुपसले असल्याची टिका संजय राऊत यांनी केली आहे. याचे आत्मपरीक्षण राऊत यांनी करण्याची गरज असल्याचे विखे म्हणाले. महायुतीचा आधार घेऊन राज्यात शिवसेनेला जागा मिळाल्याचे विखे म्हणाले.

अहमदनगर - राज्यपालांनी आम्हाला सत्ता बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तारखेपर्यंतचा अवधी दिला आहे. येत्या 30 तारखेपर्यंत मोठ्या फरकाने आम्ही सरकार स्थापन करु असा विश्वास माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर केलेली कारवाई हा त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न असून त्यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोठ्या फरकाने बहुमत सिद्ध करु, राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास

शनिवारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपत्नीक शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी विखें पाटील यांनी साईबाबांची पद्य पूजा केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलले.

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळायला हवा होता. मात्र, दुर्दैवाने तो पळला गेला नाही. राज्यातील जनतेनी भाजपला मोठा जनादेश दिला असून, आम्हाला खात्री होती की, भाजपचे सरकार येणार आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठित खंजिर खुपसले असल्याची टिका संजय राऊत यांनी केली आहे. याचे आत्मपरीक्षण राऊत यांनी करण्याची गरज असल्याचे विखे म्हणाले. महायुतीचा आधार घेऊन राज्यात शिवसेनेला जागा मिळाल्याचे विखे म्हणाले.

Intro:




Shirdi_Ravindra Mahale


ANCHOR_ राज्यात भाजपला मोठा जनादेश मिळालाय यामुळे आम्हाला खात्री होती कि राज्यात आमचेच सरकार येणार याची आम्हाला पूर्ण खात्री होती अस मत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकूष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डीत म्हटलय...राज्यपालने 30 तारखी पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की मोठा बुहमताने सरकार आम्ही सिद्धकरनार असल्याच विखें पाटिल महंटलेय....

VO_ शरद पवार यानी अजित पवार यांच्यावर केलेल्या करवाई प्रश्न विखें पाटिल म्हणाले की हा त्यांच्या पक्षा न
अंतर्गतचा प्रशन असून मि यावर भाषाकरने योग्य नसल्याच म्हणत महायुतीचा धर्म पळला गेला पाहिजे होता मात्र दुर्दैवाने तो पळला गेला नाही राज्यातील जनतेनी भाजपला मोठा जनादेश दिला असून आम्हाला खात्री होती कि भाजपचे सरकार येणार असल्याच विखें पाटिल म्हणाले आहे...अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठित खंजिर खुपसले असल्याची टिका संजय राऊत यांनी केलीय याचे आत्म परीक्षण राऊत यांनी करण्याची गरज असल्याची टिका राधाकृष्ण विखें पाटिल यांनी केलीय महायुतीचा आधार घेऊन राज्यात जा जागा शिवसेनेला मिळालाय आपण काय कृत्या केलीय याचे उत्तर येणार काळात जनताच आपल्याला देणार असल्याची टिका विखें पाटिल यांनी केलीय...आज राधाकृष्ण विखें पाटिल यांनी सह पत्नीक शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावलीय यावेळी विखें पाटिल यांनी साईबाबांची पद्य पूजा केलीय तसेच यावेळी साई सस्थानच्या वतीने शॉल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय साई दर्शना नतर विखें पाटिल मुंबईकड़े रवाना झालेय....Body:mh_ahm_shirdi_radhakrushan vikhe patil_23_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_radhakrushan vikhe patil_23_visuals_bite_mh10010

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.