ETV Bharat / state

उद्धव ठाकरे ठरवतील तोच मुख्यमंत्री होणार - दिपक केसरकर

author img

By

Published : Nov 8, 2019, 1:24 AM IST

राज्यातील राजकीय परीस्थातीत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तो मुख्यमंत्री होणार, असे सांगत अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यात जे ठरलय तेच होईल, तसेच यातून मार्ग निघेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे ठरवतील तोच मुख्यमंत्री होणार - दिपक केसरकर

शिर्डी - राज्यात सध्या सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. अशातच सगळ्याच पक्षाचे आमदार मुंबईत तळ ठोकुन आहेत. मात्र, शिवसेनेचे मंत्री आणि साई भक्त असलेल्या दिपक केसरकर यांनी 7 नोव्हेंबरला संध्याकाळी शिर्डीत येवुन साई समाधीचे दर्शन घेतले आहे. तसेच, राज्यात स्थिर सरकार यावे, यासाठी साईबाबांना साकडं घातले आहे.

दिपक केसरकर

राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होवो, तसेच शेतकरी सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. राज्यातील राजकीय परीस्थातीत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तो मुख्यमंत्री होणार, असे सांगत अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यात जे ठरलय तेच होईल, तसेच यातून मार्ग निघेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिर्डी - राज्यात सध्या सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. अशातच सगळ्याच पक्षाचे आमदार मुंबईत तळ ठोकुन आहेत. मात्र, शिवसेनेचे मंत्री आणि साई भक्त असलेल्या दिपक केसरकर यांनी 7 नोव्हेंबरला संध्याकाळी शिर्डीत येवुन साई समाधीचे दर्शन घेतले आहे. तसेच, राज्यात स्थिर सरकार यावे, यासाठी साईबाबांना साकडं घातले आहे.

दिपक केसरकर

राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होवो, तसेच शेतकरी सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. राज्यातील राजकीय परीस्थातीत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तो मुख्यमंत्री होणार, असे सांगत अमित शहा आणि उध्दव ठाकरे यांच्यात जे ठरलय तेच होईल, तसेच यातून मार्ग निघेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Intro:




Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला असतांना आणि सगळ्याच पक्षाचे आमदार मु़ंबईत तळ ठोकुन आहेत मात्र शिवसेनेचे मंत्री आणि साई भक्त असलेल्या दिपक केसरकर यांनी आज संध्याकाळी शिर्डीत येवुन साई समाधीच दर्शन घेतलय राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी साईबाबांना साकड घातलय राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होवा तसेच शेतकरी सुजलम सफलम होवो प्रार्थना केली आहे राज्यातील राजकीय परीस्थातीत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तो मुख्यमंत्री होणार अस सांगत अमित शहा आणि उध्दव ठाकरेंच्यात जे ठरलय त्यांच दोघांच ज्या वेळी बोलन होईल त्या वेळी यातुन मार्ग निघेल असही केसरकरांनी म्हटलय....Body:mh_ahm_shirdi_deepak kesarkar_7_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_deepak kesarkar_7_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.