ETV Bharat / state

समृद्धी महामार्गाने ५० वर्षे जुन्या शाळेचा घेतला बळी; ९०० विद्यार्थी रस्त्यावर

author img

By

Published : Jun 30, 2019, 8:27 PM IST

समृद्धी महामार्गाने कोपरगाव तालुक्यातील एका शाळेच्या इमारतीचा बळी घेतला आहे. पन्नास वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी चांदेकसारे गावातील हायस्कुलची इमारत आज या महामार्गामुळे जमीनदोस्त झाली आहे. यामुळे ९०० विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.

शाळेचे छायाचित्र

अहमदनगर- समृद्धी महामार्गाने कोपरगाव तालुक्यातील एका शाळेच्या इमारतीचा बळी घेतला आहे. पन्नास वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी चांदेकसारे गावातील हायस्कुलची इमारत आज या महामार्गामुळे जमीनदोस्त झाली आहे. यामुळे ९०० विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.

या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना शाळेचे सचिव प्रकाश जाधव व शाळेचे व्यवस्थापक सुनिल होन


समृद्धी महामार्गाने राज्य समृद्ध होणार असले तरी या महामार्गामुळे आज एक पन्नास वर्षे जुनी शाळा उद्ध्वस्त झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भारत सर्व संघाची शाळा ही या महामार्गाची बळी ठरली आहे. शाळेला पंधरा दिवसापूर्वी समृद्धी महामार्गातर्फे न्यायालयाच्या माध्यमातून शाळा खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यावर शाळेच्या संचालकांनी व शिक्षकांनी शाळा पाडण्याअगोदर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ देण्याची कोर्टात मांगणी केली होती. ती मागणी न्यायालयाने नाकारली. परिणामी, आज तहसीलदार आणि पोलीस बंदोबस्तात या शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली.


गेल्या पन्नास वर्षापासून ज्ञानदानाचे काम करणाऱया या शाळेत आज जवळपास ९०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळेची इमारत पाडल्याने आता त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, शाळे जवळ सध्यास्थितीत अडीच एकर जागा शिल्लक असून एका महिन्याच्या आत तिथे पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे शाळेचे सचिव प्रकाश जाधव यांनी म्हटले आहे.

अहमदनगर- समृद्धी महामार्गाने कोपरगाव तालुक्यातील एका शाळेच्या इमारतीचा बळी घेतला आहे. पन्नास वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी चांदेकसारे गावातील हायस्कुलची इमारत आज या महामार्गामुळे जमीनदोस्त झाली आहे. यामुळे ९०० विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.

या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना शाळेचे सचिव प्रकाश जाधव व शाळेचे व्यवस्थापक सुनिल होन


समृद्धी महामार्गाने राज्य समृद्ध होणार असले तरी या महामार्गामुळे आज एक पन्नास वर्षे जुनी शाळा उद्ध्वस्त झाली आहे. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भारत सर्व संघाची शाळा ही या महामार्गाची बळी ठरली आहे. शाळेला पंधरा दिवसापूर्वी समृद्धी महामार्गातर्फे न्यायालयाच्या माध्यमातून शाळा खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यावर शाळेच्या संचालकांनी व शिक्षकांनी शाळा पाडण्याअगोदर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ देण्याची कोर्टात मांगणी केली होती. ती मागणी न्यायालयाने नाकारली. परिणामी, आज तहसीलदार आणि पोलीस बंदोबस्तात या शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली.


गेल्या पन्नास वर्षापासून ज्ञानदानाचे काम करणाऱया या शाळेत आज जवळपास ९०० विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळेची इमारत पाडल्याने आता त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, शाळे जवळ सध्यास्थितीत अडीच एकर जागा शिल्लक असून एका महिन्याच्या आत तिथे पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे शाळेचे सचिव प्रकाश जाधव यांनी म्हटले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale


ANCHOR_ समृद्धी महामार्गाने कोपरगाव तालुक्यातील एका शाळेच्या इमारतीचा बळी घेतलाय..पन्नास वर्षापासून सुरू असलेली चांदेकसारे गावातील हायस्कुलची इमारत आज जमीनदोस्त झाल्याने 900 विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत....

VO_ समृद्धी महामार्गाने राज्य समृद्ध होणार असलं तरी या महामार्गाने अनेक जण उध्वस्त झाले आहेत त्यातील एक असलेली कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील हि भारत सर्व संघाची शाळाही बळी ठरलीय.. शाळेच्या संचालकांनी कोर्टात धाव घेतलेली असताना पंधरा दिवसापूर्वी शाळेला नोटीस देण्यात आली आणी आज तहसीलदार आणी पोलीस बंदोबस्तात हि शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे .. गेल्या पन्नास वर्षापासून ज्ञानदानाचे काम करणार्या या शाळेत आज जवळपास 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेची इमारत पाडल्याने आता त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे..एक महिन्याच्या आत पर्यायी व्यवस्था करणार असल्याचं शाळेचे सचिव प्रकाश जाधव यांनी म्हणटलय....

BITE_ प्रकाश जाधव सचिव
BITE_ सुनिल होन, व्यवस्थापकBody:MH_AHM_Shirdi Prosperity Highway_30 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Prosperity Highway_30 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.