ETV Bharat / city

बिबट्याच्या हल्ल्यात 14 शेळ्यांचा मृत्यू; 4 गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात 14 शेळ्यांचा मृत्यू झाला असून 3 शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

author img

By

Published : Jul 25, 2019, 1:02 PM IST

शेळ्या

पुणे - शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी गावात शेळ्यांच्या गोठ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात 14 शेळ्या ठार झाल्या असून 4 शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी, पशु वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे पाळीव प्राणी, जनावरांवरील हल्ले वाढत आहेत. शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी गावात प्रभु बबन आसवले या शेतकऱ्याच्या पाळीव शेळ्यांच्या गोठ्यात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात 14 शेळ्यांचा मृत्यू

जंगलात राहणारा बिबट्या शिकारीच्या शोधात लोकवस्तीत येऊन पाळीव प्राणी, जनावरांवर हल्ले करत असून यामध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

पुणे - शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी गावात शेळ्यांच्या गोठ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात 14 शेळ्या ठार झाल्या असून 4 शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी, पशु वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे पाळीव प्राणी, जनावरांवरील हल्ले वाढत आहेत. शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी गावात प्रभु बबन आसवले या शेतकऱ्याच्या पाळीव शेळ्यांच्या गोठ्यात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात 14 शेळ्यांचा मृत्यू

जंगलात राहणारा बिबट्या शिकारीच्या शोधात लोकवस्तीत येऊन पाळीव प्राणी, जनावरांवर हल्ले करत असून यामध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Intro:Anc__शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी गावात शेतक-याच्या पाळीव शेळ्यांच्या गोठ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला असुन बिबट्याच्या हल्ल्यात 6 शेळ्यांचा मृत्यु झाला तर 3 शेळ्या गंभीर जखमी आहे त्याच गोठ्यातील इतर 8 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यु झाला आहे 8 शेळ्यांच्या मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असुन वनविभागाचे कर्मचारी पशु वैद्यकीय अधिकारी घटना स्थळी दाखल झाले आहे

गेल्या अनेक दिवसांपासुन उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे पाळीव प्राणी,जनावरांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असताना शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी गावात प्रभु बबन आसवले या शेतकऱ्यांच्या पाळीव शेळ्यांच्या गोठ्यात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात सहा शेळ्या जखमी होऊन मृत्यु झाला तर इतर 8 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेत शेतक-यांचे लाखोंरुपयांचे नुकसाना झाले आहे.वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाकडुन घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे 8 शेळ्यांच्या संशयास्पद मृत्युचे कारण शोधण्याचे काम सुरु आहे.

जंगलात रहाणारा बिबट शिकारीच्या शोधात लोकवस्तीत येऊन पाळीव प्राणी,जनावरांवरे हल्ले करत असुन यामध्ये शेतक-यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे

Byte __प्रभु आसवले__शेतकरीBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.