ETV Bharat / city

चांदवड-मनमाड येथे मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा, डाळींब आणि द्राक्ष या पिकांचे पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली.

author img

By

Published : Apr 6, 2019, 12:06 PM IST

अवकाळी पाऊस

नाशिक - चांदवड-मनमाड आणि येवला तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर, काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला.

नाशिक अवकाळी पाऊस


मनमाड चांदवड येवला तालुक्यात परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. दुपारपासूनच वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. पावसामुळे तापमान काही प्रमाणात खाली येणार असले तरीही येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढून तापमान पुन्हा वाढणार आहे.

शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा, डाळींब आणि द्राक्ष या पिकांचे पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने चारा भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. मात्र, या धावपळीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने चाऱ्याचे नुकसान झाले आहे.

नाशिक - चांदवड-मनमाड आणि येवला तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर, काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला.

नाशिक अवकाळी पाऊस


मनमाड चांदवड येवला तालुक्यात परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. दुपारपासूनच वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. पावसामुळे तापमान काही प्रमाणात खाली येणार असले तरीही येत्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढून तापमान पुन्हा वाढणार आहे.

शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा, डाळींब आणि द्राक्ष या पिकांचे पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने चारा भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. मात्र, या धावपळीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने चाऱ्याचे नुकसान झाले आहे.

Intro:नाशिक मधील चांदवड- मनमाड व येवला तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती तर काही ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला


Body:मनमाड चांदवड येवला या तालुका परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले असून दुपारपासूनच वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती या बेमोसमी पावसाने उष्णतेचा पारा काही प्रमाणात खाली येणार असला तरी येत्या काहि दिवसात उन्हाची तीव्रता वाढून उष्णतेचा पारा ही वाढणार आहे


Conclusion:शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा व दाळीब द्राक्ष या पिकांचे काही प्रमाणात भिजून काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अचानक आलेल्या पावसाने चारा भिजू नये यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली मात्र या धावपळीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजल्याने चाऱ्याचे नुकसान झाले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.