ETV Bharat / city

'कोरेगाव-भीमा प्रकरणी एनआयए चौकशीचे केंद्राचे पत्र मिळाल्यानंतर पुढील पाऊल उचलणार'

author img

By

Published : Jan 30, 2020, 4:57 PM IST

कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी 'एनआयए'च्या हातात सोपवण्याआधी केंद्र सरकारने राज्य सरकारसोबत चर्चा करायला हवी होती. राज्याला विश्वासात न घेता केंद्राने हा निर्णय घेतला, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राज्य पोलीस करत असताना हा तपास केंद्र सरकारने राज्याला विश्वासात न घेता एनआयएकडे दिला. यााबाबत केंद्राचे पत्र आज (गुरूवारी) सायंकाळपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आपण मुख्यंत्र्यांशी चर्चा करुन आणि कायदेशीर सल्ला घेऊन पुढे पाऊल उचलणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... मुनगंटीवार स्वप्न पाहतायेत... पाहू द्या!

महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी विशेष पथकाद्वारे व्हावी, अशी मागणी शरद पवारांनी केली होती. कोरेगाव हिंसाचाराराचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकताच, केंद्राने एनआयएकडून तपास करण्याची घुरकोडी केली.

हेही वाचा... युवराज आता 'म्हातारीचा बुट' हवाय म्हणून बालहट्ट करतील...

याबाबत बोलताना देशमुख यांनी, कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी 'एनआयए'च्या हातात सोपवण्याआधी केंद्र सरकारने राज्य सरकारसोबत चर्चा करायला हवी होती. राज्याला विश्वासात न घेता केंद्राने हा निर्णय घेतला, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले.

नागपूर - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राज्य पोलीस करत असताना हा तपास केंद्र सरकारने राज्याला विश्वासात न घेता एनआयएकडे दिला. यााबाबत केंद्राचे पत्र आज (गुरूवारी) सायंकाळपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आपण मुख्यंत्र्यांशी चर्चा करुन आणि कायदेशीर सल्ला घेऊन पुढे पाऊल उचलणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... मुनगंटीवार स्वप्न पाहतायेत... पाहू द्या!

महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी विशेष पथकाद्वारे व्हावी, अशी मागणी शरद पवारांनी केली होती. कोरेगाव हिंसाचाराराचा तपास विशेष चौकशी पथकाद्वारे सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकताच, केंद्राने एनआयएकडून तपास करण्याची घुरकोडी केली.

हेही वाचा... युवराज आता 'म्हातारीचा बुट' हवाय म्हणून बालहट्ट करतील...

याबाबत बोलताना देशमुख यांनी, कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी 'एनआयए'च्या हातात सोपवण्याआधी केंद्र सरकारने राज्य सरकारसोबत चर्चा करायला हवी होती. राज्याला विश्वासात न घेता केंद्राने हा निर्णय घेतला, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले.

Intro:नागपूर










नोट

खालील सुधारित बातमी पाठवली आहे plz check




कोरेगाव हिंसाचार प्रकरणी एनआय चौकशी संदर्भातील केंद्राच पत्र मिळाल्यावर पुढील पाऊल उचलू-अनिल देशमुख

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना हा तपास केंद्र सरकारने राज्याला विश्वासात न घेता एनआयकडे कडे दिलाय, केंद्राचं पत्र आज सायंकाळपर्यंत माझ्याकडे पोहोचेल, त्यानंतर मी मुख्यंत्र्यांशी चर्चा करुन कायदेशीर सल्ला घेणार आणि पुढे जाणार अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली.Body:महाविकास आघाडी ची सत्ता आल्यावर कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी विशेष पथका द्वारे व्हावी अशी मागणी शरद पवारांनी केली होती कोरेगाव हिंसाचार तपासा विशेष चौकशी पथका द्वारे सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकार नि पाऊल टाकताच केंद्राने एनआयए कडून तपास व्हावा अशी घुरकोडी केली


बाईट- अनिल देशमुख, गृहामंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.