ETV Bharat / city

वर्षानुवर्षांच्या संकल्पामुळेच आर्टिकल 370 हटले - सरसंघचालक मोहन भागवत - आर्टीकल 370 हटले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

वर्षानुवर्षांच्या संकल्पामुळेच आर्टीकल 370 हटले - सरसंघचालक मोहन भागवत
author img

By

Published : Aug 15, 2019, 11:06 AM IST


नागपूर - देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करून आज परत नवा संकल्प केला पाहिजे. वर्षानुवर्षे संकल्प केल्यामुळेच आज काश्मीरमधून कलम 370 हटवू शकलो, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यावेळी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशीदेखील उपस्थित होते.

वर्षानुवर्षांच्या संकल्पामुळेच आर्टिकल 370 हटले - सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर प्रतिक्रिया दिली. यापूर्वीच आर्टिकल ३७० हटवायला हवे होते, असे म्हणत, सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असल्याची पावतीही त्यांनी सरकारला दिली.


नागपूर - देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करून आज परत नवा संकल्प केला पाहिजे. वर्षानुवर्षे संकल्प केल्यामुळेच आज काश्मीरमधून कलम 370 हटवू शकलो, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यावेळी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशीदेखील उपस्थित होते.

वर्षानुवर्षांच्या संकल्पामुळेच आर्टिकल 370 हटले - सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर प्रतिक्रिया दिली. यापूर्वीच आर्टिकल ३७० हटवायला हवे होते, असे म्हणत, सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असल्याची पावतीही त्यांनी सरकारला दिली.

Intro:देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांचे स्मरण करून आज परत नवा संकल्प केला पाहिजे, वर्षानुवर्षे संकल्प केल्यामुळेच आज काश्मीर मधून कलम 370 हटवू शकलो आहोत,असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे....यावेळी संघाचे सह कार्यवाहक भय्याजी जोशी देखील उपस्थित होतेBody:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती...ध्वजारोहणा च्या कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि सह कार्यवाहक भय्याजी जोशी यांनी जम्मु कश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर संघाची प्रतिक्रिया दिली आहे...याआधीच ३७० कल हटवायला हवं होतं, सरकारचं काम योग्य दिशेनं सुरू असल्याची पावती त्यांनी सरकारला दिली...
देशाला स्वातंत्र्य मिळालं यासाठी अनेक लोकांचं योगदान आहे, त्यांचे स्मरण करुण आज परत संकल्प केला पाहिजे,वर्षानुवर्षे संकल्प केल्यानंतर आपण ३७० कलम हटवू शकलो असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत

बाईट- मोहन भागवत,सरसंघचालक
बाईट - भय्याजी जोशी-सह कार्यवाहक Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.