ETV Bharat / city

'सीएए' विरोधात मुंबईतील मुस्लीम बहुल भागात बंद

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बुधवारी(29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. मुंबईत काही मुस्लीम बहुल भागातून या बंदला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

author img

By

Published : Jan 30, 2020, 9:13 AM IST

बंद काळात असा शुकशुकाट पसरला होता
बंद काळात असा शुकशुकाट पसरला होता

मुंबई - एनआरसी आणि सीएए कायद्याला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी(दि. 29 जानेवारी) भारतीय मुक्ती मोर्चाने या कायद्याला विरोध म्हणून बंदची हाक दिली होती. या बंदला काही मुस्लीम संघटनांनी देखील प्रतिसाद दिला.

मुस्लिम बहुल भागात बंदचा परिणाम

मुंबईत बंदचा फारसा परिणाम दिसत नसला तरी मुस्लीम बहुल भेंडी बाजार, नळ बाजार, मनीष मार्केट, भायखळा या भागात कडकडीत बंद दिसून आला. मुंबईत व्यवहार सुररळीतपणे सुरू आहेत. सकाळी भारतीय मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर रुळावर उतरुन लोकल रेल्वे अडवली होती. त्यावेळी आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी लोकल रोखून धरली होती. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रुळावरुन हटवले होते. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती.

हेही वाचा - राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

आम्ही भारत बंदचा आवाज दिला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई सेंट्रल याठिकाणी पूर्णपणे बंद होते. लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. हा कायदा मुस्लीम विरोधी आहे, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, याचा परिणाम भटके विमुक्त जाती, शीख यांच्यावर सुद्धा होणार आहे, असे भारतीय मुक्ती मोर्चाचे मधुकर जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - वाचनाची गोडी लागण्यासाठी 'एसएनडीटी'त ग्रंथोत्सव

मुंबई - एनआरसी आणि सीएए कायद्याला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी(दि. 29 जानेवारी) भारतीय मुक्ती मोर्चाने या कायद्याला विरोध म्हणून बंदची हाक दिली होती. या बंदला काही मुस्लीम संघटनांनी देखील प्रतिसाद दिला.

मुस्लिम बहुल भागात बंदचा परिणाम

मुंबईत बंदचा फारसा परिणाम दिसत नसला तरी मुस्लीम बहुल भेंडी बाजार, नळ बाजार, मनीष मार्केट, भायखळा या भागात कडकडीत बंद दिसून आला. मुंबईत व्यवहार सुररळीतपणे सुरू आहेत. सकाळी भारतीय मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर रुळावर उतरुन लोकल रेल्वे अडवली होती. त्यावेळी आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी लोकल रोखून धरली होती. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रुळावरुन हटवले होते. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती.

हेही वाचा - राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

आम्ही भारत बंदचा आवाज दिला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई सेंट्रल याठिकाणी पूर्णपणे बंद होते. लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. हा कायदा मुस्लीम विरोधी आहे, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, याचा परिणाम भटके विमुक्त जाती, शीख यांच्यावर सुद्धा होणार आहे, असे भारतीय मुक्ती मोर्चाचे मधुकर जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - वाचनाची गोडी लागण्यासाठी 'एसएनडीटी'त ग्रंथोत्सव

Intro:मुंबई | एनआरसी आणि सीएए कायद्याला होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. आज भारतीय मुक्ती मोर्चाने या कायद्याला विरोध म्हणून बंदची हाक दिली होती. या बंदला काही मुस्लिम संघटनांनी देखील प्रतिसाद दिला. Body:मुंबईत बंदचा फारसा परिणाम दिसत नसला तरी मुस्लिम बहुल भेंडी बाजार, नळ बाजार, मनीष मार्केट, भायखळा या भागात कडकडीत बंद दिसुन आला. मुंबईत व्यवहार सुररळीत पणे सुरू आहेत. सकाळी मात्र भारतीय मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर ट्रॅकवर उतरुन रेल रोको केला. यावेळी आंदोलकांनी सीएसएमटीकडे जाणारी लोकल रोखून धरली. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रॅकवरुन हटवलं.


आम्ही भारत बंदचा आवाज दिला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई सेंट्रल याठिकाणी पूर्णपणे बंद होते. लोकांनी आम्हाला पाठींबा दिला आहे. हा कायदा मुस्लिम विरोधी आहे असे चित्र उभे केले जात आहे. मात्र बघितलं तर याचा परिणाम भटके विमुक्त जाती, शीख यांच्यावर सुद्धा होणार आहे असे भारतीय मुक्ती मोर्चाचे मधुकर जाधव यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.