ETV Bharat / city

corona update - राज्यात ४६५४ नवे रुग्ण, १७० मृत्यू

author img

By

Published : Aug 27, 2021, 9:33 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. काल ५१०८ नव्या रुग्णांची तर १५९ मृत्यूची नोंद झाली होती. आज शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली असून, ४६५४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

http://corona update - राज्यात ४६५४ नवे रुग्ण, १७० मृत्यू //maharashtra/27-August-2021/mh-mum-state-corona-7205149_27082021203816_2708f_1630076896_203.jpg
corona update - राज्यात ४६५४ नवे रुग्ण, १७० मृत्यू

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. काल ५१०८ नव्या रुग्णांची तर १५९ मृत्यूची नोंद झाली होती. आज शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली असून, ४६५४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातून आज ३३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५१,५७४ सक्रिय रुग्ण -

राज्यात ३,३०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,५५,४५१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४,६५४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३६,९०० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३२ लाख ५६ हजार ०२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ४७ हजार ४४२ (१२.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९२ हजार ७३३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात ५१,५७४ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर वाढला, २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५, २१ ऑगस्टला १४५, २३ ऑगस्टला १०५, २४ ऑगस्टला ११९, २५ ऑगस्टला २१६, २६ ऑगस्टला १५९, २७ ऑगस्टला १७० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर वाढला असून, तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ३६२
रायगड - १०७
पनवेल पालिका - ५७
अहमदनगर - ७२१
पुणे - ४९९
पुणे पालिका - २८१
पिपरी चिंचवड पालिका - १६७
सोलापूर - ४४२
सातारा - ५७२
कोल्हापूर - १६०
सांगली - ३२३
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ७३
सिंधुदुर्ग - ५०
रत्नागिरी - ११९
उस्मानाबाद - ४७
बीड - १२४

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. काल ५१०८ नव्या रुग्णांची तर १५९ मृत्यूची नोंद झाली होती. आज शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट दिसून आली असून, ४६५४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातून आज ३३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५१,५७४ सक्रिय रुग्ण -

राज्यात ३,३०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,५५,४५१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४,६५४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३६,९०० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३२ लाख ५६ हजार ०२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ४७ हजार ४४२ (१२.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९२ हजार ७३३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात ५१,५७४ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर वाढला, २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५, २१ ऑगस्टला १४५, २३ ऑगस्टला १०५, २४ ऑगस्टला ११९, २५ ऑगस्टला २१६, २६ ऑगस्टला १५९, २७ ऑगस्टला १७० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर वाढला असून, तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ३६२
रायगड - १०७
पनवेल पालिका - ५७
अहमदनगर - ७२१
पुणे - ४९९
पुणे पालिका - २८१
पिपरी चिंचवड पालिका - १६७
सोलापूर - ४४२
सातारा - ५७२
कोल्हापूर - १६०
सांगली - ३२३
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ७३
सिंधुदुर्ग - ५०
रत्नागिरी - ११९
उस्मानाबाद - ४७
बीड - १२४

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.