मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावपातळीवर पोचावी यासाठी मनसेने ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी या ग्रामपंचायत निवडणुका पूर्णपणे ताकतीने लढवू, असा निर्धार मनसेने केला असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवू, मनसेचा निर्धार - मनसेची ग्रामपंचायत निवडणुकीत उडी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने पूर्ण ताकदीने सगळीकडे ग्रामपंचायतीसाठी उमेदवार उभे करणार आहोत. यावेळी या ग्रामपंचायत निवडणुका पूर्णपणे ताकतीने लढवू, असा निर्धार मनसेने केला आहे.

संदीप देशपांडे
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावपातळीवर पोचावी यासाठी मनसेने ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी या ग्रामपंचायत निवडणुका पूर्णपणे ताकतीने लढवू, असा निर्धार मनसेने केला असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
मनसे नेते संदीप देशपांडे
मनसे नेते संदीप देशपांडे