ETV Bharat / city

Maharashtra Corona Updates : राज्यात मंगळवारी ५ हजार ५६० नवे रुग्ण, तर १६३ मृत्यू

author img

By

Published : Aug 11, 2021, 9:20 PM IST

आज बुधवारी त्यात किंचित घट होऊन ५ हजार ५६० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ६८ मृत्यूंची नोंद झाली होती त्यात मंगळवारी वाढ होऊन १३७ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे.

Maharashtra Corona Updates
Maharashtra Corona Updates

मुंबई - राज्यात रविवारी कोरोना विषाणूच्या ५ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली. सोमवारी त्यात घट होऊन ४ हजार ५०५ रुग्णांची नोंद झाली. त्यात मंगळवारी वाढ होऊन ५ हजार ६०९ रुग्णांची नोंद झाली. आज बुधवारी त्यात किंचित घट होऊन ५ हजार ५६० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ६८ मृत्यूंची नोंद झाली होती त्यात मंगळवारी वाढ होऊन १३७ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे.

६ हजार ९४४ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात मंगळवारी ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ५,५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,३६४ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६४,५७० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.१ टक्के -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - २८५
रायगड - १३९
अहमदनगर - ८११
पुणे - ६६७
पुणे पालिका - २८३
पिपरी चिंचवड पालिका - १९६
सोलापूर - ५९६
सातारा - ५९४
कोल्हापूर - २७३
सांगली - ४७४
रत्नागिरी - १५५
उस्मानाबाद - १०१
बीड - ११३

मुंबई - राज्यात रविवारी कोरोना विषाणूच्या ५ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली. सोमवारी त्यात घट होऊन ४ हजार ५०५ रुग्णांची नोंद झाली. त्यात मंगळवारी वाढ होऊन ५ हजार ६०९ रुग्णांची नोंद झाली. आज बुधवारी त्यात किंचित घट होऊन ५ हजार ५६० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सोमवारी ६८ मृत्यूंची नोंद झाली होती त्यात मंगळवारी वाढ होऊन १३७ मृत्यूंची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात गेले काही दिवस रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार सुरू आहे.

६ हजार ९४४ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात मंगळवारी ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ५,५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३४,३६४ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६४,५७० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.१ टक्के -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - २८५
रायगड - १३९
अहमदनगर - ८११
पुणे - ६६७
पुणे पालिका - २८३
पिपरी चिंचवड पालिका - १९६
सोलापूर - ५९६
सातारा - ५९४
कोल्हापूर - २७३
सांगली - ४७४
रत्नागिरी - १५५
उस्मानाबाद - १०१
बीड - ११३

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.