ETV Bharat / city

जनतेने दिलेला कौल मान्य, अधिक जोमाने काम करून करून कामे पूर्ण करणार - देवेंद्र फडणवीस - devendra phadanvis latest news

विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यालयात उत्साह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षाच्या मुंबई कार्यालयात मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.

जनतेने दिलेला कौल मान्य, अधिक जोमाने काम करून करून कामे पूर्ण करणार - देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:12 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यालयात उत्साह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षाच्या मुंबई कार्यालयात मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील व भाजपचे शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यासोबतच शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि सर्व मित्रपक्षाचे त्यांनी आभार मानले.

जनतेने दिलेला कौल मान्य, अधिक जोमाने काम करून करून कामे पूर्ण करणार - देवेंद्र फडणवीस

लोकांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असून, महायुतीला सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत दिल्याने पुन्हा एकदा सरकार स्थापन करून बाकी राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
काही महत्वाच्या जागा हातून गेल्या असल्या, तरीही स्ट्राईक रेटचा विचार करता तो मागील निवडणुकीच्या तुलनेत निश्चितच चांगला होता, असे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपवर विश्वास दाखवलेल्या मतदारांचे आभार व्यक्त करून त्यांनी कोथरूडच्या जनतेचेही आभार मानले आहेत. तसेच मतदारांची अपेक्षापूर्ती करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यालयात उत्साह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षाच्या मुंबई कार्यालयात मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील व भाजपचे शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यासोबतच शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि सर्व मित्रपक्षाचे त्यांनी आभार मानले.

जनतेने दिलेला कौल मान्य, अधिक जोमाने काम करून करून कामे पूर्ण करणार - देवेंद्र फडणवीस

लोकांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असून, महायुतीला सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत दिल्याने पुन्हा एकदा सरकार स्थापन करून बाकी राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
काही महत्वाच्या जागा हातून गेल्या असल्या, तरीही स्ट्राईक रेटचा विचार करता तो मागील निवडणुकीच्या तुलनेत निश्चितच चांगला होता, असे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपवर विश्वास दाखवलेल्या मतदारांचे आभार व्यक्त करून त्यांनी कोथरूडच्या जनतेचेही आभार मानले आहेत. तसेच मतदारांची अपेक्षापूर्ती करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

Intro:विधानसभा निवडणुकीच चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यालयात उत्साह आणि आनंद संचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाजपच्या मुंबईच्या कार्यालयात मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी एकमेकांना लाडू भरवून हा आनंदोत्सव साजरा केला.

यानंतर बोलताना मुख्यमंत्रयांनी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. त्यासोबतच शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि सर्व मित्रपक्षाचे त्यांनी आभार मानले. लोकांनी आपल्याला दिलेला कौल आपल्याला मान्य असून महायुतीला सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार स्थापन करून उर्वरित राहिलेली सर्व काम निश्चितच पूर्ण करू अस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काही महत्वाच्या जागा हातच्या गेलेल्या असल्या तरीही स्ट्राईक रेटचा विचार करता तो गतवेलच्या तुलनेत निश्चितच चांगला होता असही त्यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील यांनी भाजपवर विश्वास दाखवलेल्या राज्यातील मतदारांचे आभार मानतानाच कोथरूडच्या जनतेचे सुध्दा आभार मानलेत. लोकांच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या नक्की पूर्ण करू अस त्यानी स्पस्ट केलं.


Body:.


Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.