ETV Bharat / city

सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी १४ दिवसांपासून शेतकऱ्यांचा ठिय्या

author img

By

Published : Feb 8, 2020, 8:58 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यातील बीड गावात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन २६ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे.

farmers-agitation-in-kolhapur-for-loan-waiver
सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी १४ दिसांपासून 'या' गावात शेतकऱ्यांच्या ठिय्या

कोल्हापूर - जिल्ह्यातील बीड गावात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. २६ जानेवारीपासून गावत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी १४ दिसांपासून 'या' गावात शेतकऱ्यांच्या ठिय्या

या आंदोलनाचा आज १४ वा दिवस आहे. मात्र, तरीही या आंदोलनाची कोणीही दखल घेतलेली नाही. या आंदोलकांनी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यातील बीड गावात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. २६ जानेवारीपासून गावत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी १४ दिसांपासून 'या' गावात शेतकऱ्यांच्या ठिय्या

या आंदोलनाचा आज १४ वा दिवस आहे. मात्र, तरीही या आंदोलनाची कोणीही दखल घेतलेली नाही. या आंदोलकांनी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे.

Intro:अँकर : ही बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बीड गावातील. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा या मागणीसाठी इथल्या शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलय. जो पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार नाही तो पर्यत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार गावातील शेतकऱ्यांनी केलाय. 26 जानेवारी पासून गावात हे आंदोलन सुरू करण्यात आलं असून आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे. मात्र तरीही या आंदोलनाची कोणीही दखल घेतली नाहीये...

बाईट : आंदोलक शेतकरी

दरम्यान जोपर्यंत संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.