ETV Bharat / business

व्यापाऱ्यांकडून १ हजार टन कांदा आयात; महिनाअखेर देशात होणार उपलब्ध

author img

By

Published : Nov 19, 2019, 3:41 PM IST

Updated : Nov 19, 2019, 6:28 PM IST

देशात आयात करण्यात येणाऱ्या कांद्याची व्यापाऱ्यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला माहिती दिली आहे. पुढील महिन्यातही व्यापारी १ हजार टन कांदा मागविणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.  केंद्र सरकारने  नियम शिथील केल्याने आयात केलेला कांदा देशात लवकर पोहोचणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

संपादित - कांदे बाजारपेठ

नवी दिल्ली - कांद्याचे दर प्रति किलो ६० रुपयापर्यंत पोहोचले असताना ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खासगी व्यापाऱ्यांनी देशात आयात केलेला १ हजार टन कांदा महिनाअखेर पोहोचणार आहे.

देशात आयात करण्यात येणाऱ्या कांद्याची व्यापाऱ्यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला माहिती दिली आहे. पुढील महिन्यातही १ हजार टन कांदा व्यापारी मागविणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारने नियम शिथील केल्याने आयात केलेला कांदा देशात लवकर पोहोचणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-सरकारी बँकेतील ठेवींवरील विमा संरक्षण काढा; बँक कर्मचारी संघटनेची मागणी

कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी व देशात पुरेसा कांदा साठा व्हावा, याकरिता सरकारने खासगी तसेच सरकारी व्यापारी संस्थांना आयातीची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने एमएमटीसी या सरकारी संस्थेद्वारा १ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ आणि पुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटले आहे. त्याचा परिणाम म्हणून देशातील कांद्याच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी, व्यापाऱ्यांना मर्यादित साठ्याचे बंधन आणि अतिरिक्त कांद्याचा साठा बाजारात उपलब्ध करून देणे असे उपाय केले आहेत.

संबंधित बातमी वाचा-'केंद्र सरकार किमती नियंत्रणात ठेवण्याकरता १ लाख टन कांदा आयात करणार'

नवी दिल्ली - कांद्याचे दर प्रति किलो ६० रुपयापर्यंत पोहोचले असताना ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण खासगी व्यापाऱ्यांनी देशात आयात केलेला १ हजार टन कांदा महिनाअखेर पोहोचणार आहे.

देशात आयात करण्यात येणाऱ्या कांद्याची व्यापाऱ्यांनी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला माहिती दिली आहे. पुढील महिन्यातही १ हजार टन कांदा व्यापारी मागविणार असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारने नियम शिथील केल्याने आयात केलेला कांदा देशात लवकर पोहोचणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-सरकारी बँकेतील ठेवींवरील विमा संरक्षण काढा; बँक कर्मचारी संघटनेची मागणी

कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी व देशात पुरेसा कांदा साठा व्हावा, याकरिता सरकारने खासगी तसेच सरकारी व्यापारी संस्थांना आयातीची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने एमएमटीसी या सरकारी संस्थेद्वारा १ लाख टन कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ आणि पुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटले आहे. त्याचा परिणाम म्हणून देशातील कांद्याच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी, व्यापाऱ्यांना मर्यादित साठ्याचे बंधन आणि अतिरिक्त कांद्याचा साठा बाजारात उपलब्ध करून देणे असे उपाय केले आहेत.

संबंधित बातमी वाचा-'केंद्र सरकार किमती नियंत्रणात ठेवण्याकरता १ लाख टन कांदा आयात करणार'

Intro:Body:

ZCZC

PRI COM ECO ESPL

.NEWDELHI DCM5

BIZ-STOCKS-TELECOM



        New Delhi, Nov 19 (PTI) Shares of Vodafone Idea and Bharti Airtel on Tuesday jumped up to 30 per cent on Tuesday after both the companies announced a hike in mobile phone call and data charges from December.

       Vodafone Idea zoomed 29.75 per cent to Rs 5.80 on the BSE.

     Bharti Airtel jumped 6.31 per cent to Rs 435 - its  52-week high.

     Faced with intense competition and unprecedented statutory dues, Bharti Airtel and Vodafone Idea on Monday announced a hike in mobile phone call and data charges from December saying the increase was warranted for viability of their business.

     First, Vodafone Idea in a statement announced plans to raise tariffs for the first time in three years only to be followed by a similarly worded statement minutes later from Airtel.

     The two did not quantify the increase in rates, but said that the hike will be effective beginning next month.

     "To ensure that its customers continue to enjoy world class digital experiences, Vodafone Idea will suitably increase the prices of its tariffs effective December 1, 2019," Vodafone Idea said.

     The telecom sector is highly capital intensive with fast changing technology cycles that require continuing investments, Bharti Airtel said.

     "It is, therefore, extremely important that the industry remains viable to support the vision of Digital India. Accordingly, Airtel will appropriately increase price offerings in the month beginning December," it added.


Conclusion:
Last Updated : Nov 19, 2019, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.