ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये रविवारी 12 हजार रुग्ण कोरोनाबाधित, 190 मृत्यू

author img

By

Published : Apr 26, 2021, 8:25 AM IST

Updated : Apr 26, 2021, 9:06 AM IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही कोरोना वाढीचा आणि मृतांचा आकडा नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. रविवारी राजधानी रायपूरमध्येर 1,639 नवीन रुग्ण आढळून आले. तर 44 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला.

corona-virus-cases-in-chhattisgarh-on-25-april
छत्तीसगडमध्ये रविवारी 12 हजार रुग्ण कोरोनाबाधित, 190 मृत्यू

रायपूर- छत्तीसगड मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रविवारी राज्यात 12,666 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 24 तासात तब्बल 190 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11,223 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. छत्तीसगड राज्यात सध्या एकूण 1,23,835 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

राजधानी रायपूरमध्ये कोरोना अनियंत्रित

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही कोरोना वाढीचा आणि मृतांचा आकडा नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. रविवारी राजधानी रायपूरमध्येर 1,639 नवीन रुग्ण आढळून आले. तर 44 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला.

मृत्यू संख्या

तारीखमृत्यू
16 एप्रिल138
17 एप्रिल138
18 एप्रिल170
19 एप्रिल165
20 एप्रिल181
21 एप्रिल183
22 एप्रिल197
23 एप्रिल219
24 एप्रिल203
25 एप्रिल190

कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी

तारीखनवे रुग्ण
7 एप्रिल10310
8 एप्रिल10652
9 एप्रिल11447
10 एप्रिल14098
11 एप्रिल10,521
12 एप्रिल13,576
13 एप्रिल15,121
14 एप्रिल14,250
15 एप्रिल15,256
16 एप्रिल14,912
17 एप्रिल16,083
18 एप्रिल12,345
19 एप्रिल13,834
20 एप्रिल15,625
21 एप्रिल14,519
22 एप्रिल16,750
23 एप्रिल17,397
24 एप्रिल16,731
25 एप्रिल12,666

राज्यातील तीन महत्वाच्या जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या

रायपूर1,639
दुर्ग1,355
बिलासपूर988

दुर्ग जिल्ह्यात परिस्थिती गंभीर

दुर्गमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. रविवारी जिल्ह्यात एकूण 1,355 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.तर 21 जणांचा मृत्यू झाला. बिलासपूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या ठिकाणी रविवारी 988 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या आकड्याने वाढवली चिंता

राज्यात कोरोना मुळे होणाऱ्या मृतांचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सातत्याने यामध्ये भर पडत आहे. गेल्या तीन दिवसांपासून 200 पेक्षा जास्त मृत्यूचे आकडे समोर येत आहेत. रविवारी मृतांची आकडेवारी कमी होती.मात्र गेल्या 24 तासात राज्यात 190 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

57,225 जणांची कोरोना चाचणी

राज्यात ज्याप्रमाणात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे, त्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्याचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. शनिवारी राज्यात 41,150 नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12,666 जण कोरोनाबाधित आढळून आले.

रायपूर- छत्तीसगड मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रविवारी राज्यात 12,666 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 24 तासात तब्बल 190 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11,223 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. छत्तीसगड राज्यात सध्या एकूण 1,23,835 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

राजधानी रायपूरमध्ये कोरोना अनियंत्रित

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही कोरोना वाढीचा आणि मृतांचा आकडा नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. रविवारी राजधानी रायपूरमध्येर 1,639 नवीन रुग्ण आढळून आले. तर 44 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला.

मृत्यू संख्या

तारीखमृत्यू
16 एप्रिल138
17 एप्रिल138
18 एप्रिल170
19 एप्रिल165
20 एप्रिल181
21 एप्रिल183
22 एप्रिल197
23 एप्रिल219
24 एप्रिल203
25 एप्रिल190

कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी

तारीखनवे रुग्ण
7 एप्रिल10310
8 एप्रिल10652
9 एप्रिल11447
10 एप्रिल14098
11 एप्रिल10,521
12 एप्रिल13,576
13 एप्रिल15,121
14 एप्रिल14,250
15 एप्रिल15,256
16 एप्रिल14,912
17 एप्रिल16,083
18 एप्रिल12,345
19 एप्रिल13,834
20 एप्रिल15,625
21 एप्रिल14,519
22 एप्रिल16,750
23 एप्रिल17,397
24 एप्रिल16,731
25 एप्रिल12,666

राज्यातील तीन महत्वाच्या जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या

रायपूर1,639
दुर्ग1,355
बिलासपूर988

दुर्ग जिल्ह्यात परिस्थिती गंभीर

दुर्गमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. रविवारी जिल्ह्यात एकूण 1,355 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.तर 21 जणांचा मृत्यू झाला. बिलासपूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या ठिकाणी रविवारी 988 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या आकड्याने वाढवली चिंता

राज्यात कोरोना मुळे होणाऱ्या मृतांचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सातत्याने यामध्ये भर पडत आहे. गेल्या तीन दिवसांपासून 200 पेक्षा जास्त मृत्यूचे आकडे समोर येत आहेत. रविवारी मृतांची आकडेवारी कमी होती.मात्र गेल्या 24 तासात राज्यात 190 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

57,225 जणांची कोरोना चाचणी

राज्यात ज्याप्रमाणात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे, त्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्याचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. शनिवारी राज्यात 41,150 नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12,666 जण कोरोनाबाधित आढळून आले.

Last Updated : Apr 26, 2021, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.