ETV Bharat / bharat

रांचीत मोदींच्या 'रोड शो' नंतर रस्ता शुद्धीकरण करण्याचा आदिवासी समाजाचा प्रयत्न

author img

By

Published : Apr 25, 2019, 7:00 PM IST

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रांची येथे रोड शो केला होता. त्यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण केले होते. दरम्यान तेथे त्यांनी जनसभेला संबोधित केले होते. त्यावर आदिवासी संघटना सरना समिती यांनी विरोध दर्शवला आहे.

शुद्धीकरण करण्यासाठी जमलेले लोक

रांची - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झारखंडमध्ये ज्या रस्त्यावर 'रोड शो' केला होता, त्या रस्त्याचेच शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न काही आदिवासी संघटनांनी केला आहे. स्थानिक प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे त्यांना शुद्धीकरण करता आले नाही. मात्र, त्यांच्या या कृत्यानंतर खळबळ उडालेली आहे.

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रांची येथे रोड शो केला होता. त्यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण केले होते. दरम्यान तेथे त्यांनी जनसभेला संबोधित केले होते. त्यावर आदिवासी संघटना सरना समिती यांनी विरोध दर्शवला होता. तसेच बिरसा मुंडा आणि रस्त्याचे शुद्धीकरण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर स्थानिक प्रशासन सज्ज झाले होते.

प्रशासनाने बिरसा मुंडा चौकात कलम १४४ लागू केली होती. असे असतानाही सरना समितीचे अनेक सदस्यांनी चौकात गर्दी केली होती. त्यावेळी अनेक आदिवासी स्त्रियांच्या हातामध्ये पाण्याचे कलश होते. त्या कलशाने ते बिरसा मुंडा यांच्या मूर्तीचे शुद्धीकरण करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही.

शुद्धीकरण करण्यासाठी जमलेले लोक

पोलिसांनी या कृत्याला केलेल्या विरोधामुळे काही वेळ सरना समितीचे सदस्य उग्र झाले होते. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. खूप वेळ लोकांची समजूत घातल्यानंतर ते शुद्धीकरण न करताच त्यांना परतावे लागले.

रांचीमध्ये भाजपचे सरकार आहे. मात्र, आदिवासी समाजाची जमीन विकणे किंवा खरेदी करणे या कायद्यामध्ये बदल करण्याचा या सरकारने प्रयत्न केला म्हणून या लोकांमध्ये संतापाची लाट आहे. तर पंतप्रधान मोदी या पक्षाचे आहेत म्हणून त्यांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला, असे सरना समितीचे म्हणणे आहे. पंतप्रधान यांनी रोड-शो केल्यांनरत अशा प्रकराची ही पहिलीच घटना आहे. गुरूवारी मोदी वाराणसी या आपल्या लोकसभा मतदार संघामध्ये रोड शो करणार आहेत.

रांची - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झारखंडमध्ये ज्या रस्त्यावर 'रोड शो' केला होता, त्या रस्त्याचेच शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न काही आदिवासी संघटनांनी केला आहे. स्थानिक प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे त्यांना शुद्धीकरण करता आले नाही. मात्र, त्यांच्या या कृत्यानंतर खळबळ उडालेली आहे.

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रांची येथे रोड शो केला होता. त्यावेळी त्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण केले होते. दरम्यान तेथे त्यांनी जनसभेला संबोधित केले होते. त्यावर आदिवासी संघटना सरना समिती यांनी विरोध दर्शवला होता. तसेच बिरसा मुंडा आणि रस्त्याचे शुद्धीकरण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर स्थानिक प्रशासन सज्ज झाले होते.

प्रशासनाने बिरसा मुंडा चौकात कलम १४४ लागू केली होती. असे असतानाही सरना समितीचे अनेक सदस्यांनी चौकात गर्दी केली होती. त्यावेळी अनेक आदिवासी स्त्रियांच्या हातामध्ये पाण्याचे कलश होते. त्या कलशाने ते बिरसा मुंडा यांच्या मूर्तीचे शुद्धीकरण करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही.

शुद्धीकरण करण्यासाठी जमलेले लोक

पोलिसांनी या कृत्याला केलेल्या विरोधामुळे काही वेळ सरना समितीचे सदस्य उग्र झाले होते. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. खूप वेळ लोकांची समजूत घातल्यानंतर ते शुद्धीकरण न करताच त्यांना परतावे लागले.

रांचीमध्ये भाजपचे सरकार आहे. मात्र, आदिवासी समाजाची जमीन विकणे किंवा खरेदी करणे या कायद्यामध्ये बदल करण्याचा या सरकारने प्रयत्न केला म्हणून या लोकांमध्ये संतापाची लाट आहे. तर पंतप्रधान मोदी या पक्षाचे आहेत म्हणून त्यांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला, असे सरना समितीचे म्हणणे आहे. पंतप्रधान यांनी रोड-शो केल्यांनरत अशा प्रकराची ही पहिलीच घटना आहे. गुरूवारी मोदी वाराणसी या आपल्या लोकसभा मतदार संघामध्ये रोड शो करणार आहेत.

Intro:रांची
विजुअल व्हाट्सएप से उठा लीजिए

रांची में आज भगवान बिरसा मुंडा की प्रतिमा के नाम पर राजनीति करने की कोशिश की गई जिसे स्थानीय प्रशासन ने नाकाम कर दिया। दरअसल, 23अप्रैल की शाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने रांची एयरपोर्ट से बिरसा चौक तक रोड शो किया था और इस दौरान उन्होंने भगवान बिरसा की प्रतिमा पर पुष्प अर्पित किया था। इस पर केंद्रीय सरना समिति ने आपत्ति जताई थी और भगवान बिरसा की प्रतिमा के शुद्धिकरण की घोषणा की थी।


Body:
केंद्रीय सरना समिति को इस बात पर आपत्ति थी कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिस पार्टी का नेतृत्व केंद्र में करते हैं उसी पार्टी की सरकार झारखंड में है और यहां की सरकार ने झारखंड की सीएनटी एसपीटी कानून में छेड़छाड़ करने की कोशिश की थी। ऐसे में प्रधानमंत्री द्वारा धरती आबा की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित करना उनके स्वाभिमान को ठेस पहुंचाता है। लेकिन प्रशासन इस मामले को लेकर गंभीर था और बिरसा चौक के आसपास धारा 144 लागू कर दिया गया था। इसके बावजूद समिति की ओर से कुछ लोग बिरसा चौक पहुंचे थे जिन्हें प्रशासन की ओर से समझा-बुझाकर लौटा दिया गया हालांकि इस दौरान समिति से जुड़े लोगों की प्रशासन के लोगों के साथ हल्की नोकझोंक भी हुई।





Conclusion:बहरहाल प्रशासन की मुस्तैदी की वजह से भगवान बिरसा की प्रतिमा के शुद्धिकरण के नाम पर राजनीतिक रोटी सेकने की कोशिश पर पानी फेर दिया गया। हालांकि रांची में इस बात की जोर शोर से चर्चा है और सरना समिति की ओर से सीएनटी एसपीटी में छेड़छाड़ का हवाला देकर प्रधानमंत्री के पुष्पांजलि पर आपत्ति जताना राजनीति से प्रेरित है।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.