ETV Bharat / bharat

प्रियांका गांधी म्हणतात... होय, मोदी है तो मुमकीन है

author img

By

Published : Dec 14, 2019, 12:52 PM IST

Updated : Dec 14, 2019, 1:07 PM IST

आज प्रत्येक बस स्थानकावर असलेल्या वर्तमानपत्रात आढळते 'मोदी है तो मुमकीन है' हो हे खरे आहे.

priyanka gandhi speaking during bharat bachao rally in delhi
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी

नवी दिल्ली - आज प्रत्येक बस स्थानकावर असलेल्या वर्तमानपत्रात आढळते 'मोदी है तो मुमकीन है' हो हे खरे आहे. मात्र, खऱ्या अर्थाने भाजप आहे तर 100 रुपये किलो कांदा आहे, सत्तेत भाजप असल्यानेच 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे, भाजपमुळेच 4 कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. म्हणून 'या' सर्व गोष्टी 'मोदी है तो मुमकीन है' अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केली.

  • #WATCH Delhi: Congress leader Priyanka Gandhi: "...Har bus stop, har akhbar pe dikhta hai 'Modi hai to mumkin hai'. Asliyat ye hai ki 'BJP hai to Rs 100 kilo ki pyaaz hai, BJP hai to 45 saal mein sabse zyada berozgari mumkin hai, BJP hai to 4 cr naukriyan nasht hona mumkin hai.." pic.twitter.com/6sr1CAYD9n

    — ANI (@ANI) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांविरूद्ध आज (शनिवारी) काँग्रेस पक्षाने भारत बचाओ रॅली आयोजित केली आहे. यावेळी त्यांनी रॅलीला संबोधित केले.

नवी दिल्ली - आज प्रत्येक बस स्थानकावर असलेल्या वर्तमानपत्रात आढळते 'मोदी है तो मुमकीन है' हो हे खरे आहे. मात्र, खऱ्या अर्थाने भाजप आहे तर 100 रुपये किलो कांदा आहे, सत्तेत भाजप असल्यानेच 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे, भाजपमुळेच 4 कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. म्हणून 'या' सर्व गोष्टी 'मोदी है तो मुमकीन है' अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केली.

  • #WATCH Delhi: Congress leader Priyanka Gandhi: "...Har bus stop, har akhbar pe dikhta hai 'Modi hai to mumkin hai'. Asliyat ye hai ki 'BJP hai to Rs 100 kilo ki pyaaz hai, BJP hai to 45 saal mein sabse zyada berozgari mumkin hai, BJP hai to 4 cr naukriyan nasht hona mumkin hai.." pic.twitter.com/6sr1CAYD9n

    — ANI (@ANI) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांविरूद्ध आज (शनिवारी) काँग्रेस पक्षाने भारत बचाओ रॅली आयोजित केली आहे. यावेळी त्यांनी रॅलीला संबोधित केले.

Intro:Body:

priyanka gandhi


Conclusion:
Last Updated : Dec 14, 2019, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.