ETV Bharat / bharat

कारगिल विजय दिवस : कारगिल युद्ध जिंकल.. पण हा सैनिक अजूनही लढतोय हक्कासाठी

author img

By

Published : Jul 26, 2019, 11:02 AM IST

पायाला गोळी लागल्याने सतवीर सिंग अपंग झाले. त्यांना काठीचा सहारा घेवून चालावे लागते. सरकारनं त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र, दिलेलं आश्वासनं अजूनही पुर्ण केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कारगिल विजय दिवस

नवी दिल्ली - कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दुर्गम दऱयाखोऱ्यात दडलेल्या पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा केला. या युद्धामध्ये भारताच्या वीर जवानांनी असामान्य असं शोर्य गाजवलं. या युद्धात अनेकांना विरमरण आलं, तर अनेक सैनिक गंभीर जखमी झाले. कारगिल युद्धामध्ये शत्रुवर सर्वप्रथम गोळी आणि हात बॉम्बने हल्ला लान्स नायक सतवीर सिंह यांनी केला होता.

कारगिल युद्धातील जखमी सैनिक अजूनही लढतोय हक्कासाठी

सतवीर सिंह हे दिल्लीतील मखमेलपूर येथील रहिवासी आहेत. कारगिल युद्धामध्ये त्यांची तुकडी शत्रुशी दोन हात करत होती. मात्र, युद्धादरम्यान गोळी लागल्याने ते जखमी झाले. लष्करी रुग्णालयामध्ये त्यांनी दीड वर्ष उपचार घेतले. मात्र, पायामध्ये अजूनही गोळी राहीली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सरकारने मदत करण्याऐवजी उपेक्षा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पायाला गोळी लागल्याने सतवीर सिंग अपंग झाले. त्यांना काठीचा सहारा घेवून चालावे लागते. सरकारनं त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र, दिलेलं आश्वासनं अजूनही पुर्ण केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निवृत्त झाल्यानंतर सरकारने त्यांना पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यापैकी त्यांना काहीही देण्यात देण्यात आले नाही. अंपग असल्याने त्यांना कामही करता येत नव्हते. प्रसंगी त्यांनी मोलमजूरी केली. सरकार दरबारी सतवीर यांनी अनेक हेलपाटे मारले. मात्र, त्यांना कोणी मदत केली नाही.

पाठपुरावा केल्यानंतर सरकारने त्यांना एक एकर जमीन दिली. मात्र ६ वर्षानंतर ती पुन्हा माघारी घेतली. त्यांना पुर्ण पेन्शनही देण्यात आली नाही. अनेक दिवसांच्या लढ्यानंतर पेन्शन सुरु झाली. मात्र, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे सतवीर यांनी म्हटले आहे.

तोलोलिंग शिखरावर युद्धाचा थरार...

लान्स नायक सतवीर सिंग यांची तुकडी तोलोलिंग पहाडीत बंकरमध्ये दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांचा सामना करण्यासाठी गेले होते. यावेळी ९ जणांच्या टोळीचे ते नेतृत्व करत होते. सतबीर यांनी सर्व प्रथम शत्रुच्या ठिकाणांवर बंदूक आणि हात बॉम्बने हल्ला केला. त्यानंतर घमासान युद्ध झाले. यावेळी सतबीर यांच्या पायाला शत्रुच्या बंदूकीतून निघालेल्या दोन गोळ्या लागल्या. यातील एक गोळी पायाला चाटून गेली तर दुसरी पायामध्ये घुसली.

गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत ते जागेवरच पडले. शत्रुचे सैनिक जवळच असल्याने त्यांना माघारी आणण्यात लष्कराला अपयश येत होते. अनेक वेळा हेलिकॉप्टर त्यांना आणण्यासाठी आले, मात्र, गोळीबार सुरु असल्याने खाली न उतरताच माघारी जायचे. काही काळानंतर इतर सैनिकांनी त्यांना हवाई तळाजवळ आणले. तेथून उपचार करण्यासाठी सतवीर यांना रुग्णालयात हलवले.

नवी दिल्ली - कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी दुर्गम दऱयाखोऱ्यात दडलेल्या पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा केला. या युद्धामध्ये भारताच्या वीर जवानांनी असामान्य असं शोर्य गाजवलं. या युद्धात अनेकांना विरमरण आलं, तर अनेक सैनिक गंभीर जखमी झाले. कारगिल युद्धामध्ये शत्रुवर सर्वप्रथम गोळी आणि हात बॉम्बने हल्ला लान्स नायक सतवीर सिंह यांनी केला होता.

कारगिल युद्धातील जखमी सैनिक अजूनही लढतोय हक्कासाठी

सतवीर सिंह हे दिल्लीतील मखमेलपूर येथील रहिवासी आहेत. कारगिल युद्धामध्ये त्यांची तुकडी शत्रुशी दोन हात करत होती. मात्र, युद्धादरम्यान गोळी लागल्याने ते जखमी झाले. लष्करी रुग्णालयामध्ये त्यांनी दीड वर्ष उपचार घेतले. मात्र, पायामध्ये अजूनही गोळी राहीली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सरकारने मदत करण्याऐवजी उपेक्षा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पायाला गोळी लागल्याने सतवीर सिंग अपंग झाले. त्यांना काठीचा सहारा घेवून चालावे लागते. सरकारनं त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र, दिलेलं आश्वासनं अजूनही पुर्ण केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निवृत्त झाल्यानंतर सरकारने त्यांना पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यापैकी त्यांना काहीही देण्यात देण्यात आले नाही. अंपग असल्याने त्यांना कामही करता येत नव्हते. प्रसंगी त्यांनी मोलमजूरी केली. सरकार दरबारी सतवीर यांनी अनेक हेलपाटे मारले. मात्र, त्यांना कोणी मदत केली नाही.

पाठपुरावा केल्यानंतर सरकारने त्यांना एक एकर जमीन दिली. मात्र ६ वर्षानंतर ती पुन्हा माघारी घेतली. त्यांना पुर्ण पेन्शनही देण्यात आली नाही. अनेक दिवसांच्या लढ्यानंतर पेन्शन सुरु झाली. मात्र, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे सतवीर यांनी म्हटले आहे.

तोलोलिंग शिखरावर युद्धाचा थरार...

लान्स नायक सतवीर सिंग यांची तुकडी तोलोलिंग पहाडीत बंकरमध्ये दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांचा सामना करण्यासाठी गेले होते. यावेळी ९ जणांच्या टोळीचे ते नेतृत्व करत होते. सतबीर यांनी सर्व प्रथम शत्रुच्या ठिकाणांवर बंदूक आणि हात बॉम्बने हल्ला केला. त्यानंतर घमासान युद्ध झाले. यावेळी सतबीर यांच्या पायाला शत्रुच्या बंदूकीतून निघालेल्या दोन गोळ्या लागल्या. यातील एक गोळी पायाला चाटून गेली तर दुसरी पायामध्ये घुसली.

गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत ते जागेवरच पडले. शत्रुचे सैनिक जवळच असल्याने त्यांना माघारी आणण्यात लष्कराला अपयश येत होते. अनेक वेळा हेलिकॉप्टर त्यांना आणण्यासाठी आले, मात्र, गोळीबार सुरु असल्याने खाली न उतरताच माघारी जायचे. काही काळानंतर इतर सैनिकांनी त्यांना हवाई तळाजवळ आणले. तेथून उपचार करण्यासाठी सतवीर यांना रुग्णालयात हलवले.

Intro:नॉर्थ वेस्ट दिल्ली,

लोकेशन मुखमेल पुर ।

बाईट - लांस नायक सतवीर सिंह ओर उनके साथी के साथ वन टू वन ।

स्टोरी... 1999 के कारगिल युद्ध का जांबाज और वीर सैनिक आज सरकार के अपेक्षा का शिकार होकर दर-दर की ठोकरे खा रहा है । इस सैनिक ने 1999 में हुए कारगिल युद्ध में सबसे पहली विजय पताका अपनी टुकड़ी के साथ दुश्मन को हराकर फहराई । दुश्मन की टुकड़ी पर सबसे पहले हैंड ग्रेनेड और गोली चलाने वाला यही वीर और जांबाज सैनिक है जो आज सरकार की बेरुखी का शिकार होकर थक हार कर अकेले बैठकर रोता है । कारगिल युद्ध में देश के लिए अपनी जान को हथेली पर लेकर दुश्मन के खेमे पर चीते की तरह टूट पड़ा और आज मजदूरी कर किसी तरह अपना जीवन यापन कर रहा है । दुश्मन की गोली पैर में लगने के बाद सतवीर सिंह को तो खुद चलने बैसाखी का सहारा मिल गया लेकिन जिंदगी जीने के लिए अभी भी सरकारी सहारे की आस लगाए बैठा है ।


Body:लांच नायक सतबीर सिंह दिल्ली के मुखमेलपुर गांव में रहते हैं यह दिल्ली से कारगिल युद्ध के अकेले जांबाज है । आज कारगिल युद्ध को 20 साल बीत जाने पर भी दुश्मन की गोली आज दिन के पैर में फंसी हुई है । जिसकी वजह से यह ठीक से चल फिर भी नहीं सकते । इस योद्धा ने करगिल के मैदान में दुश्मनों से लड़ाई तो जीत ली लेकिन सिस्टम से लड़ाई हार गया । कारगिल की लड़ाई के बाद करीब डेढ़ साल तक आर्मी अस्पताल में इलाज चला जिसके बाद अपनी आजीविका चलाने के लिए लांस नायक सतवीर सिंह ने मजदूरी तक भी की । इस योद्धा को मजदूरी कराने के लिए सरकारी सिस्टम जिम्मेदार है । आज देश का बीसवां कारगिल विजय दिवस मनाया जा रहा है लेकिन देश की राजधानी में कारगिल युद्ध का एक योद्धा अपने शौर्य गाथा बताते हुए रोने लगता है, कि किस तरह से कारगिल युद्ध में दुश्मन पर चीता बन कर टूट पड़ा । जिसने अपने हाथों से दुश्मन को धूल चटाई और वह आज मजदूरी कर किसी तरह से अपने परिवार का पालन पोषण कर रहा है।

सतवीर बताते हैं कि 13 जून 1999 सुबह थी कारगिल की तोलोलिंग पहाड़ी पर थे तभी पहाड़ियों के बीच घात लगाए दुश्मन की टुकड़ी से आमना सामना हो गया । इन से महज कुछ ही दूरी पर पाकिस्तानी सैनिक थे, अपनी 9 सैनिकों की टुकड़ी नेतृत्व कर रहे सतवीर ने दुश्मन पर अपनी बंदूक से युद्ध की पहली गोली चलाई ओर हैंड ग्रेनेड भी फीका जिसमे पाकिस्तान के 7 सैनिक मारे गए । उन्होंने बताया कि जिस काम के लिए तोलोलिंग पहाड़ी पर भेजा गया था उन्होंने उस काम को बखूबी अंजाम दिया ओर तोलोलिंग पहाड़ी पर देश का तिरंगा फहराया । हमारी कंपनी में 24 जवान थे जिन्हें तीन टुकड़ों में बांटा गया और सबसे पहली टुकड़ी को लीड खुद सतवीर सिंह कर रहे थे । इस युद्ध में इनकी बटालियन के 7 अफसर ओर जवान भी शहीद हुए और इसी दौरान दुश्मन की गोली इनके पैर की एड़ी में आकर लगी जो आज भी पैर में फंसी हुई है । करीब 15 घंटो तक दुश्मन की गोली से घायल योद्धा चीते की तरह पहाड़ी पर पड़े रहे । जिसमें इनके शरीर का काफी खून बह चुका था, कई बार सेना का हेलीकॉप्टर भी लेने आया लेकिन दुश्मन सैनिकों की वजह से वह उतर नहीं सका । फिर बाद में इन्हें इनके साथियों की मदद से एयरबेस लाया गया । जहां पर करीब 9 दिन तक इलाज चलने के बाद ने दिल्ली शिफ्ट कर दिया गया ।

सरकारी आंकड़ों की बात करें तो देश में करीब 527 योद्धा शहीद और 1300 से ज्यादा घायल हुए । भारत की विजय के साथ 26 जुलाई 1999 को युद्ध समाप्त हो गया । उस युद्ध में शहीद हुए सैनिकों की विधवाओं, घायल हुए अफसरों और सैनिकों के लिए तत्कालीन सरकार ने पेट्रोल पंप और खेती की जमीन मुहैया कराने की घोषणा की थी । उस सूची में कारगिल युद्ध के घायल योद्धाओं में लांस नायक सतवीर सिंह का नाम भी था । लांस नायक सतवीर के पैर में 2 गोलियां लगी थी एक गोली इनके पैर में लगकर ऐडी से छूकर निकल गई और दूसरी गोली आज भी पैर में फंसी हुई है ।

अपने अदम्य साहस का परिचय उसमें दे चुके सतवीर सिंह ने बताया कि करीब डेढ़ साल तक इनका इलाज दिल्ली के सेना हॉस्पिटल में चला । उसी दौरान घायल और शहीद हुए सैनिकों को पेट्रोल पंप आवंटित होने की प्रक्रिया पूरी हो चुकी थी । लेकिन दुर्भाग्य से इन्हें पेट्रोल पंप नहीं मिल सका । इसके बाद जीवन यापन करने के लिए इन्हें करीब 1 एकड़ जमीन भी सरकार की ओर से दी गई । जिसमें उन्होंने फलों का बाग भी लगाया और वह जमीन करीब 6 साल तक इनके पास रही । इन्होंने उस पर खेती की, लेकिन बाद में उसे भी सरकार ने छीन लिया । बस अब किसी तरह से अपने परिवार का पालन पोषण कर रहे लेकिन पैसों की कमी के कारण उनके बेटों की पढ़ाई भी छूट गई । किसी तरह सरकारी पेंशन के पैसों से घर का खर्च चलाने के लिए जूस की दुकान खोली लेकिन मजबूरी में वह भी बंद करनी पड़ी । सतवीर सिंह बताते हैं कि इन्होंने देहाडी पर मजदूरी भी की जीवन यापन करने के लिए क्या कुछ नही किया । लेकिन सरकार की ओर से वाजिब मदद आज तक नहीं मिली ।




Conclusion:सतबीर बताते हैं कि इन्होंने फौज में 13 साल 11 महीने की नौकरी की । मेडिकल ग्राउंड पर अनफिट करार दिया गया दिल्ली का अकेला सिपाही था जिसे सर्विस सेवा स्पेशल मेडल मिला । सरकार ने जमीन व पेट्रोल पंप देने का वादा भी किया । ल3किन पेट्रोल पंप नही मिला खेती करने के लिए किसी तरह से एक एकड़ जमीन ही मिली । उसी दौरान एक बड़ी पार्टी के नेता ने उनसे जमीन वापस लेने के लिए संपर्क किया जब उन्होंने इंकार किया इनसे खेती की जमीन भी वापस छीन ली गयी । फिलहाल लांस नायक सतवीर सिंह के साथी हरपाल सिंह राणा ने इनकी लड़ाई लड़ने के लिए प्रधानमंत्री, रक्षा मंत्री और राष्ट्रपति से लेकर सभी का दरवाजा खटखटाया, सभी मंत्रियों की चौखट पर गए सरकारी तंत्र का ऐसा कोई मंत्री नहीं जिसके पास इन्होंने चक्कर ना लगाए हो लेकिन आज तक नहीं कुछ नहीं मिला । कोई सरकारी मदद नहीं मिली । वह सम्मान नहीं मिला जिसका यह कारगिल युद्ध का वीर योद्धा हकदार है ।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.