ETV Bharat / bharat

जगनमोहन रेड्डी एका 'सायको'सारखे वागताय, चंद्रबाबू नायडू यांचा हल्लाबोल

author img

By

Published : Oct 12, 2019, 1:28 PM IST

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एन.चंद्रबाबू नायडू

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जगनमोहन रेड्डी एका सायकोसारखे वागत आहेत', असे नायडू यांनी म्हटले आहे.

  • Former CM of Andhra Pradesh,N Chandrababu Naidu: YSRCP govt is implementing anti-ppl policies,illegal cases are being filed against leaders of other parties.I am good to people who are good to me,but Jaganmohan Reddy (Andhra Pradesh Chief Minister) is acting like a psycho (11.10) pic.twitter.com/ie0YdfXdE8

    — ANI (@ANI) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


'जगनमोहन सरकार विरोधकांवर खटले दाखल करत आहेत. मी त्यांच्यासाठी चांगला आहे. जे माझ्यासाठी चांगले आहेत. मात्र, जगन मोहन रेड्डी एका सायकोसारखे वागत आहेत', अशी टीका नायडू केली आहे. यापूर्वी नायडू यांनी मच्छलीपट्टणम येथे आयोजित एका सभेत बोलताना जगनमोहन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरचे श्वान असल्याचे म्हटले होते.


आंध्रप्रदेश येथे झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत टीडीपीचा दारुण पराभव झाला होता. १७५ जागांच्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने १५१ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जगनमोहन रेड्डी एका सायकोसारखे वागत आहेत', असे नायडू यांनी म्हटले आहे.

  • Former CM of Andhra Pradesh,N Chandrababu Naidu: YSRCP govt is implementing anti-ppl policies,illegal cases are being filed against leaders of other parties.I am good to people who are good to me,but Jaganmohan Reddy (Andhra Pradesh Chief Minister) is acting like a psycho (11.10) pic.twitter.com/ie0YdfXdE8

    — ANI (@ANI) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


'जगनमोहन सरकार विरोधकांवर खटले दाखल करत आहेत. मी त्यांच्यासाठी चांगला आहे. जे माझ्यासाठी चांगले आहेत. मात्र, जगन मोहन रेड्डी एका सायकोसारखे वागत आहेत', अशी टीका नायडू केली आहे. यापूर्वी नायडू यांनी मच्छलीपट्टणम येथे आयोजित एका सभेत बोलताना जगनमोहन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरचे श्वान असल्याचे म्हटले होते.


आंध्रप्रदेश येथे झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत टीडीपीचा दारुण पराभव झाला होता. १७५ जागांच्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने १५१ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.