ETV Bharat / bharat

केवळ अर्ध्या चपातीसाठी मुलीने घेतले पेटवून; बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग

author img

By

Published : Oct 30, 2019, 1:16 PM IST

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील मजलिसपुर गावातील ही घटना आहे. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी केवळ अर्ध्या चपातीसाठी एका लहानगीने रॉकेल ओतून घेत, स्वतःला पेटवून घेतले होते. पंधरा दिवस मृत्यूशी चाललेली तिची झुंज अखेर काल तिच्यासोबतच संपली.

Girl attempted suicide due to hunger died after 15 days

लखनऊ - भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचे स्वप्न सरकार पाहत आहे, मात्र त्याचवेळी देशातील लोकांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही सरकार पुरवू शकत नाही हे विदारक सत्य आहे. सततच्या उपासमारीला कंटाळून उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एका लहान मुलीने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर पंधरा दिवस मृत्यूशी चाललेली तिची झुंज अखेर काल (मंगळवार) तिच्यासोबतच संपली.

उपासमारीला कंटाळून मुलीने घेतले पेटवून; बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग

केवळ अर्ध्या चपातीसाठी पेटवून घेतले..
उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील मजलिसपूर गावातील ही घटना आहे. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी केवळ अर्ध्या चपातीसाठी एका लहानगीने रॉकेल ओतून घेत, स्वतःला पेटवून घेतले होते.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील सगळ्यांच्या जेवणानंतर एक चपाती शिल्लक राहिली होती, ज्यासाठी तिचे तिच्या भावासोबत भांडण झाले. यामध्ये तिला चपातीचा हिस्सा न मिळाल्याने ती रागात होती. त्यानंतर तिचा भाऊ बाहेर खेळायला गेल्यानंतर तिने स्वतःला पेटवून घेतले.

रुग्णालयाचा हलगर्जीपणा..
यावेळी मुलीचे आई-वडील घरी नव्हते. गावकऱ्यांनी तातडीने तिला जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांना बाहेरून औषधे घेण्यास सांगितले. मुलीच्या वडिलांकडे ही औषधे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिला तसेच घरी आणण्यात आले.

बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग...
काही स्थानिक माध्यमांनी ही घटना उचलून धरली, त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर मुलीला पुन्हा रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले आणि तिच्यावर उपचार सुरु झाले. सोबतच, तिच्या कुटुंबियांना रेशनही देण्यात आले. त्यानंतर १५ दिवसांनी, काल (मंगळवार) उपचार सुरु असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला.

एकीकडे संपूर्ण देश दिवाळी सण साजरा करत आहे, पंतप्रधान देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचे बोलत आहेत; तर दुसरीकडे त्याचवेळी देशातील नागरिकांना चपातीच्या तुकड्यासाठी जीव द्यावा लागतो आहे, ही शोकांतिका आहे.

हेही वाचा : तामिळनाडू : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह हाती

लखनऊ - भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचे स्वप्न सरकार पाहत आहे, मात्र त्याचवेळी देशातील लोकांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही सरकार पुरवू शकत नाही हे विदारक सत्य आहे. सततच्या उपासमारीला कंटाळून उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एका लहान मुलीने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर पंधरा दिवस मृत्यूशी चाललेली तिची झुंज अखेर काल (मंगळवार) तिच्यासोबतच संपली.

उपासमारीला कंटाळून मुलीने घेतले पेटवून; बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग

केवळ अर्ध्या चपातीसाठी पेटवून घेतले..
उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील मजलिसपूर गावातील ही घटना आहे. जवळपास पंधरा दिवसांपूर्वी केवळ अर्ध्या चपातीसाठी एका लहानगीने रॉकेल ओतून घेत, स्वतःला पेटवून घेतले होते.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील सगळ्यांच्या जेवणानंतर एक चपाती शिल्लक राहिली होती, ज्यासाठी तिचे तिच्या भावासोबत भांडण झाले. यामध्ये तिला चपातीचा हिस्सा न मिळाल्याने ती रागात होती. त्यानंतर तिचा भाऊ बाहेर खेळायला गेल्यानंतर तिने स्वतःला पेटवून घेतले.

रुग्णालयाचा हलगर्जीपणा..
यावेळी मुलीचे आई-वडील घरी नव्हते. गावकऱ्यांनी तातडीने तिला जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांना बाहेरून औषधे घेण्यास सांगितले. मुलीच्या वडिलांकडे ही औषधे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिला तसेच घरी आणण्यात आले.

बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग...
काही स्थानिक माध्यमांनी ही घटना उचलून धरली, त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर मुलीला पुन्हा रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले आणि तिच्यावर उपचार सुरु झाले. सोबतच, तिच्या कुटुंबियांना रेशनही देण्यात आले. त्यानंतर १५ दिवसांनी, काल (मंगळवार) उपचार सुरु असतानाच त्या मुलीचा मृत्यू झाला.

एकीकडे संपूर्ण देश दिवाळी सण साजरा करत आहे, पंतप्रधान देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्स करण्याचे बोलत आहेत; तर दुसरीकडे त्याचवेळी देशातील नागरिकांना चपातीच्या तुकड्यासाठी जीव द्यावा लागतो आहे, ही शोकांतिका आहे.

हेही वाचा : तामिळनाडू : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, मृतदेह हाती

Intro:आधी रोटी के लिए मासूम बच्ची ने लगाई थी आग,इलाज के दौरान मौत

एंकर - इक्कीसवीं सदी में भी भारत गरीबी व भुखमरी का शिकार है. इसी भूख के कारण एक मासूम बच्ची ने खुद पर केरोसिन डालकर अपने को आग के हवाले कर दिया.ग्रामीणों ने आग बुझाकर उसे एम्बुलेंस से जिला अस्पताल भिजवाया जहाँ 70 प्रतिशत तक जली इस लड़की की इलाज़ के दौरान मौत हो गई.


ताजा मामला यूपी के सीतापुर जिले के ब्लाक सकरन के मजलिसपुर गांव का है जहां पर आधी रोटी के लिए मासूम ने केरोसिन डालकर खुद को आग के हवाले कर लिया था जिसकी चीख-पुकार सुनकर गांव वालों ने आग बुझाकर एंबुलेंस के द्वारा जिला अस्पताल भेजा जहां बाहर की दवाइयां लिखी जाने के कारण इलाज नहीं करा सका,गरीब पिता तो वापस घर ले आया,जिसके बाद मीडिया में मामला उजागर हुआ तो प्रशासन नींद से जागा.पीड़िता को एंबुलेंस के माध्यम से फिर जिला अस्पताल में भर्ती कराया गया वहीं पीड़ित परिवार को राशन भी दिया गया.घटना के करीब 15 दिन बीतने के बाद मासूम ने जिला अस्पताल में ही तड़प-तड़प कर दम तोड़ दिया.जहाँ एक ओर दीपावली व भैया दूज के त्यौहार पर पूरा देश खुशियां मना रहा है वहीँ एक गरीब परिवार के यहां रोटी के लिए मौत से मातमी सन्नाटा पसरा हुआ है अब सवाल आखिर ये यह उठता है कि इसके लिए आखिर जिम्मेदार कौन है?

Body:बाइट- राकेश कुमार (पिता)Conclusion:सीतापुर से नीरज श्रीवास्तव की रिपोर्ट,9415084887
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.