ETV Bharat / bharat

शीला दीक्षित यांच्या जाण्याने देश व काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान - डॉ. मनमोहन सिंग

शीला दीक्षित यांचे निधन देशासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी मोठे नुकसान आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.

author img

By

Published : Jul 20, 2019, 8:58 PM IST

डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली - शीला दीक्षित यांचे निधन देशासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी मोठे नुकसान आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, दिल्लीने एक उत्कृष्ट नेता आणि प्रशासक गमावले आहे. दिल्लीच्या परिवर्तनासाठी शीला दीक्षित यांचे मोठे योगदान आहे. यासाठी देश त्यांचे योगदान दीर्घकाळ आठवणीत ठेवेल.

नवी दिल्ली - शीला दीक्षित यांचे निधन देशासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी मोठे नुकसान आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, दिल्लीने एक उत्कृष्ट नेता आणि प्रशासक गमावले आहे. दिल्लीच्या परिवर्तनासाठी शीला दीक्षित यांचे मोठे योगदान आहे. यासाठी देश त्यांचे योगदान दीर्घकाळ आठवणीत ठेवेल.

Intro:Body:

1


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.