ETV Bharat / bharat

राहुल गांधींच्या अमेठीतील उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळले, उमेदवारी अर्ज वैध

author img

By

Published : Apr 22, 2019, 1:38 PM IST

अपक्ष उमेदवार ध्रुवपाल कौशक यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी या चौकशीला २२ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती.

राहुल गांधी यांच्या अमेठीतील उमेदवारी अर्जावरील आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

अमेठी - राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबतच्या प्रकरणावर आज सुनावणी झाली. यामध्ये राहुल गांधींचे वकील के. सी. कौशिक यांनी राहुल यांच्यावर लावले गेलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. त्यांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय देण्यात आला.

राहुल गांधींच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादात ते म्हणाले, आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर साक्ष दिली आहे. याचबरोबर त्यांच्या नागरिकतेवरून असेलेल्या आरोपांवरून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत माहिती दिली आहे. प्राप्तिकर विभागाच्या प्रश्नांवर के. सी. कौशिक यांनी सांगितले की, नियमानुसार २०१९ पूर्वीच्या ५ वर्षांच्या मिळकतीबाबत माहिती सादर करावी लागते. ती आम्ही सादर केली आहे.

राहुल गांधींच्या नागरिकेतबाबतच्या मुद्द्यावर कौशिक म्हणाले की, राहुल गांधींचा जन्म भारतात झाला आहे. आतापर्यंत ते भारताचा पारपत्र (पासपोर्ट) बाळगत आहेत. त्यांनी इतर दुसऱ्या कुठल्याच देशाचे नागरिकत्व स्वीकारले नाही. आम्ही दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी १९९५ साली एम.फील. ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यासंबंधीचे सर्व दस्ताऐवज आमच्याकडे उपलब्ध आहेत. ते आम्ही न्यायालयात सादर करू शकतो.

अपक्ष उमेदवार ध्रुवपाल कौशक यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांनी राहुल गांधींनी उमेदवारी अर्जावर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता. ध्रुवपाल यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबतची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी या चौकशीला २२ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती.

अमेठी - राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबतच्या प्रकरणावर आज सुनावणी झाली. यामध्ये राहुल गांधींचे वकील के. सी. कौशिक यांनी राहुल यांच्यावर लावले गेलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. त्यांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय देण्यात आला.

राहुल गांधींच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादात ते म्हणाले, आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर साक्ष दिली आहे. याचबरोबर त्यांच्या नागरिकतेवरून असेलेल्या आरोपांवरून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत माहिती दिली आहे. प्राप्तिकर विभागाच्या प्रश्नांवर के. सी. कौशिक यांनी सांगितले की, नियमानुसार २०१९ पूर्वीच्या ५ वर्षांच्या मिळकतीबाबत माहिती सादर करावी लागते. ती आम्ही सादर केली आहे.

राहुल गांधींच्या नागरिकेतबाबतच्या मुद्द्यावर कौशिक म्हणाले की, राहुल गांधींचा जन्म भारतात झाला आहे. आतापर्यंत ते भारताचा पारपत्र (पासपोर्ट) बाळगत आहेत. त्यांनी इतर दुसऱ्या कुठल्याच देशाचे नागरिकत्व स्वीकारले नाही. आम्ही दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी १९९५ साली एम.फील. ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यासंबंधीचे सर्व दस्ताऐवज आमच्याकडे उपलब्ध आहेत. ते आम्ही न्यायालयात सादर करू शकतो.

अपक्ष उमेदवार ध्रुवपाल कौशक यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांनी राहुल गांधींनी उमेदवारी अर्जावर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता. ध्रुवपाल यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबतची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी या चौकशीला २२ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती.

Intro:Body:



अमेठी: राहुल गांधी के नामांकन पत्र की वैधता मामले में आज सुनवाई हुई. इसमें राहुल गांधी के केसी कौशिक ने राहुल पर लगे सभी आरोपों को गलत बताया. इसके साथ ही राहुल के नामांकन को वैध मान लिया गया है.



राहुल के वकील ने कहा कि रिटर्निंग अधिकारी/डीएम को हम सभी साक्ष्य दे चुके हैं. इसके साथ ही नागरिकता को लेकर केसी कौशिक ने डीएम को अथॉरिटी नहीं माना है. Income tax return पर राहुल के वकील केसी कौशिक ने कहा नियमानुसार 2019 के पिछले 5 सालों के देना होता है रिटर्न न कि इसके भी पहले का भी वे फाइल करते आ रहे हैं.



सी कौशिक ने कहा कि ये नागरिकता का मुद्दा ही नहीं है. राहुल गांधी भारत में पैदा हुए थे. आजतक उनके पास हिन्दुस्तान का पासपोर्ट है. उन्होंने कभी किसी मुल्क की नागरिकता नहीं ली है. हमें पता है कि राहुल गांधी ने एमफिल 1995 में पास किया था. अब वे किसके दस्तावेज दे रहे हैं, कहां के दे रहे हैं, हमको नहीं पता. हमारा जवाब तैयार है हम कोर्ट को जवाब देंगे.



निर्दलीय प्रत्‍याशी ध्रुवपाल कौशल राहुल गांधी के नामांकन पत्र को लेकर दाखिल आपत्ति पर सुनवाई को लेकर कोर्ट पहुंच गए हैं. उनके अनुसार राहुल गांधी ने अपने नामांकन पत्र में गलत जानकारी दी है. ध्रुवपाल ने रिटर्निंग आफिसर से इसकी जांच करने की मांग की थी. इस पी रिटर्निंग ऑफिसर ने राहुल के नामांकन पत्र की जांच 22 अप्रैल तक टाल दी थी. ऐसे में आज इस पर अहम फैसला आ सकता है.





लोकप्रिय




             
  • पढ़ें

  •          
  • टिप्पणी

  •          
  • शेयर





लखनऊ : चाकू से गोदकर युवक की हत्या, सड़क किनारे मिला शव





राहुल गांधी के नामांकन को कोर्ट ने माना वैध, अब अमेठी से लड़ सकेंगे चुनाव





लोकसभा चुनाव 2019: तीसरे चरण में यूपी की दस लोकसभा सीटों पर डाले जाएंगे वोट





नरेश अग्रवाल ने कहा, 23 मई को टूट जाएगा सपा-बसपा का गठबंधन





लोकसभा चुनाव 2019: सलमान खुर्शीद ने सीएम योगी पर की विवादित टिप्पणी


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.