ETV Bharat / bharat

जमशेदपूरमध्ये लग्नसमारंभातील जेवणातून 150 जणांना विषबाधा, 10 अत्यवस्थ

author img

By

Published : Nov 24, 2019, 9:27 PM IST

विषबाधीत लोकांना गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना मोठ्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. आतापर्यंत 150 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 10 जणांची प्रकृती नाजूक बनली आहे. आजारी पडलेल्या एकूण लोकांमध्ये 9 ते 11 वर्षे वयोगटातील अनेक लहान मुलांचा समावेश आहे.

150 जणांना अन्नविषबाधा

जमशेदपूर - गोविंदपूर पोलीस ठाणे परिसरातील यशोदानगरमध्ये लग्नसमारंभात जेवण केल्यानंतर तब्बल 150 लोक विषबाधेने आजारी पडले आहे. येथे जेवण केल्यानंतर हळूहळू सर्वांची प्रकृती बिघडू लागली.

जमशेदपूरमध्ये लग्नसमारंभात जेवण केल्यानंतर 150 जणांना अन्नविषबाधा, 10 गंभीर

150 लोकांना अन्नविषबाधा

विषबाधीत लोकांना गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना मोठ्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. आतापर्यंत 150 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 10 जणांची प्रकृती नाजूक बनली आहे. आजारी पडलेल्या एकूण लोकांमध्ये 9 ते 11 वर्षे वयोगटातील अनेक लहान मुलांचा समावेश आहे.

येथील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात एक लग्नसमारंभ होता. येथे जेवल्यानंतर लोकांची तब्येत बिघडली. यानंतर या सर्वांना घाईघाईने रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच येथील संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

जमशेदपूर - गोविंदपूर पोलीस ठाणे परिसरातील यशोदानगरमध्ये लग्नसमारंभात जेवण केल्यानंतर तब्बल 150 लोक विषबाधेने आजारी पडले आहे. येथे जेवण केल्यानंतर हळूहळू सर्वांची प्रकृती बिघडू लागली.

जमशेदपूरमध्ये लग्नसमारंभात जेवण केल्यानंतर 150 जणांना अन्नविषबाधा, 10 गंभीर

150 लोकांना अन्नविषबाधा

विषबाधीत लोकांना गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना मोठ्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. आतापर्यंत 150 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 10 जणांची प्रकृती नाजूक बनली आहे. आजारी पडलेल्या एकूण लोकांमध्ये 9 ते 11 वर्षे वयोगटातील अनेक लहान मुलांचा समावेश आहे.

येथील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात एक लग्नसमारंभ होता. येथे जेवल्यानंतर लोकांची तब्येत बिघडली. यानंतर या सर्वांना घाईघाईने रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच येथील संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Intro:एंकर--जमशेदपुर के गोविंदपुर थाना क्षेत्र स्थित यशोदानगर मे शादी समारोह में प्रीतिभोज खाने के बाद करीब 150 लोग बिमार पड़ गए.
Body:वीओ1--जिसके बाद सभी की हालत गम्भीर होने लगी. गांव के लोगो ने सभी मरीजों को अस्पताल में भर्ती कराया जहां कुछ लोगो की हालत नाजूक देख बड़े अस्पतालों मे रेफर किया गया. वहीं 150 लोगो में 10 लोगो की हालत नाजूक बनी हुई है. जिसमे 9 से 11 वर्ष के कई बच्चे भी शामील है. कई बच्चो के साथ मरीजों को उपचार के लिए टाटा मोटर्स,अस्पताल समेत कई प्राइवेट क्लीनिक में भर्ती कराया गया है. बताया जा रहा है कि कल शाम गांव मे लड़की की शादी थी तभी सब लोग बारात में प्रीतिभोज खाने गए थे.शनिवार सुबह से सभी लोगो की तबीयत खराब होती गई. शनिवार शाम होते- होते कइ लोग गम्भीर हो गए. जिसके बाद सबको आनन फानन मे एमजीएम अस्पताल पहुंचाया गया. फिलहाल सूचना मिलते ही मौके पर एसडीओ पहुंच मामले की जांच कर रहे है .
बाईट----विमल बैठा, स्थानीय ।Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.